बांगलादेशची युद्धगाथा : वर्ष १९७१ मध्ये भारताने जिंकलेल्या युद्धाची गोष्ट !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या युद्धात कोणकोणते पराक्रम झाले, तसेच त्या वेळची परिस्थिती काय होती, यांविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

ब्रेग्झिटचे पडसाद !

ब्रेग्झिट ही युरोपीय देशांसाठी चिंतेची गोष्ट असली, तरी भारताला पारतंत्र्यातील अन्यायाच्या जखमा भरण्यासाठी नियतीने दिलेली मोठी संधी आहे. युरोपीय देशांवर आलेला हा नियतीचा फेरा आहे. त्यांनी जी कर्मे केली, त्यांची फळे ते आज या समस्यांच्या रूपातून भोगत आहेत !

काश्मीर पुन्हा भारतात आणण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण करणारी ‘पनून कश्मीर’आणि तिचा उद्देश

आज ‘काश्मिरी हिंदूंचा ‘होमलॅण्ड डे’ आहे. यानिमित्ताने… ‘पनून कश्मीर’ची युवा शाखा ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे महाराष्ट्र प्रमुख श्री. राहुल कौल यांनी ‘पनून कश्मीर’ संघटनेची स्थापना, तिचा उद्देश आणि तिचे कार्य यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

मूलभूत सुविधांचा फार्स !

जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !

परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी

पोर्तुगिजांच्या सर्व खुणा हटवल्यास आणि कार्निव्हालसारखे उत्सव रहित केल्यासच खर्‍या अर्थाने गोवामुक्ती ठरेल ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

पोर्तुगीज राजवटीच्या सर्व खुणा हटवून, शहरे यांची पोर्तुगीज नावे पालटून अन् पोर्तुगिजांचे कार्निव्हाल उत्सव रहित केल्यासच खर्‍या अर्थाने गोवामुक्ती ठरणार आहे.

पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासारखे देशप्रेम स्वतःतही जागृत करूया ! – स्वाती एम्.के., हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीद्वारे बेंगळुरू (कर्नाटक) येथे पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा वृत्तांत . . .

भारताचे पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताविषयी प्रेम नव्हते !- भाजपचे उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

शुक्ला यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी अबुल कलाम आझाद यांचा चालू असलेला उदो उदो बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

बंदी ते बक्षिसी !

आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्‍या काळात भारत विश्‍वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे.

शिवप्रताप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भव्य कार्यास हिंदूंचे संघटन करण्या आपण सिद्ध होऊया !