आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !

आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !

१३ जुलै या दिवशी शहरातील पर्णकुटी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होते. या वेळी अधिवक्ता स्वप्निल प्रभुआजगावकर उपस्थित होते.

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

चीनमध्ये भ्रष्टाचार्‍यांना फाशी दिली जाते, तर भारतात भ्रष्टाचार करणार्‍यांना कायद्याच्या नावाखाली सर्व सुविधा आणि सवलती दिल्या जातात, हा न्याय नव्हे, अन्याय आहे !

Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा !  – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी

Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा !  – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी

श्रीराममंदिराच्या देणगी चोरीपेक्षाही मोठा घोटाळा ! श्रीराममंदिरातील दान चोरी प्रकरणी गरळओक करणारे समाजवादी पक्षाचे नेते स्वतःवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी सोयीस्करपणे मौन बाळगतात ! मौलानांनी ‘वक्फ बोर्डा’तील हा घोटाळा इतकी वर्षे जनतेपासून लपवून का ठेवला ?

९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्‍या पोलिसाला अटक

९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्‍या पोलिसाला अटक

गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा नोंदवण्याची भीती दाखवून पेठ पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार मनोज दगू गायकवाड याने मांस विक्रेत्याला लाच मागितली.

संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?

संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?

भेसळीच्या विरोधातील तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमध्ये ३१ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे

पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित

पुण्यातील भ्रष्ट उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित

सरकारने अशांना केवळ निलंबित करून थांबू नये, तर भ्रष्टाचारामुळे झालेली हानीही त्यांच्याकडून वसूल करून त्यांना कारागृहात पाठवावे, तरच सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !

देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !

देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !

हिंदु विधीज्ञ परिषद ! गेल्या काही वर्षांत परिषदेने केलेले कार्य हे केवळ काही निवेदने किंवा तक्रारी यांपुरते मर्यादित नसून हिंदु समाजाच्या हितरक्षणासाठी उभारलेल्या संघटित कायदेशीर शक्तीचे प्रतीक आहे. हिंदु धर्म, देवस्थाने, राष्ट्रपुरुषांचा वारसा आणि हिंदु समाजाचे अधिकार यांच्या संरक्षणासाठी आगामी काळातही हिंदु विधीज्ञ परिषद अधिक व्यापक प्रमाणात कार्यरत रहाणार आहे.

Tuljapur Temple Land Scam : मंदिराची भूमी परत मिळवण्यासाठी आणि कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू ! – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

Tuljapur Temple Land Scam : मंदिराची भूमी परत मिळवण्यासाठी आणि कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू ! – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाला १ सहस्र ६६८.१४ हेक्टर (म्हणजेच ४ सहस्र १२२.०७ एकर) भूमी दिलेली असतांना, त्याचा पत्ता तुळजापूर मंदिर संस्थानाला नसणे, हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना आहे.

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?

वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही घोषणा, म्हणजे प्रामाणिक प्रशासन, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प होता. पण . . . !