झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
स्वतःची विश्वासार्हता रसातळाला गेल्यामुळे निवडणुकांमध्ये विजय मिळवून घटनात्मक मार्गाने आपण कधीही सत्ता मिळवू शकत नाही, हे भारतातील आणि जगभरातील साम्यवाद्यांच्या कधीच लक्षात आले आहे…
स्वतःची विश्वासार्हता रसातळाला गेल्यामुळे निवडणुकांमध्ये विजय मिळवून घटनात्मक मार्गाने आपण कधीही सत्ता मिळवू शकत नाही, हे भारतातील आणि जगभरातील साम्यवाद्यांच्या कधीच लक्षात आले आहे…
अनधिकृत बांधकामे होत असतांना रेल्वे प्रशासन काय करत होते ? अतिक्रमण करणारे आणि त्यास विरोध करणारे यांच्यासह प्रशासनातील उत्तरदायींवरही कारवाई करा !
ठराविक कुळांकडे मंदिरांची महाजनकी (प्रशासकीय हक्क) आहेत, म्हणजे इतरांवर अन्याय आहे, असे म्हणणे चुकीचे; त्याविषयीची कारणमीमांसा !
‘धर्म ही अफूची गोळी आहे’ म्हणणार्या साम्यवाद्यांनी कधी हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा इतिहास नाही; मात्र मुसलमानांच्या अधिकारांसाठी लगेच ते कृतीशील झाले आहेत. यामुळेच ते भारतातून नामशेष होत आहेत आणि लवकरच इतिहासजमा होणार आहेत !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा १३ ते १५ मे या कालावधीत चीनचा दौरा पूर्ण झाला. या दौर्यात काय साध्य झाले किंवा झाले नाही, यांपेक्षा द्वयींनी एकमेकांचा अपमान केल्याच्या बातम्या मात्र एक एक करून बाहेर येत आहेत.
‘केरळम्मध्ये भाजपला रोखणे’, या भूमिकेवर ख्रिस्ती, मुसलमान, साम्यवादी आणि काँग्रेस हे सर्व एकत्र आहेत. भाजपने निवडणूक लढवलेल्या १४० मतदारसंघांपैकी जिंकलेल्या ३ जागा ‘हिंदुत्वनिष्ठ पक्ष’ जिथे ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे अस्तित्व नगण्य आहे, अशाच मतदारसंघांमध्ये जिंकू शकला, हे सिद्ध करतात.
महाविद्यालयीन काळात मी काही काळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य होतो; पण आता ‘मी एक धर्माभिमानी हिंदू आहे.’ हिंदूंच्या शेकडो संघटना आहेत; पण हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी केरळम्मध्ये कोणतीही व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही.
‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला.
आपला देश हा हिंदूबहुल आहे. तरीही येथे हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींची विविध व्यासपिठांवरून कुणीही खिल्ली उडवतो. याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहून हिंदूही टाळ्या वाजवून, हसून दाद देत.
साम्यवादी विचारसरणीचे दिवंगत नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाच्या वादग्रस्त शीर्षकावरून येथील शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना तीव्र शब्दांत फटकारले.