संपादकीय : हिंदी विरोधामागील भावना !
इंग्रजीचा प्रभाव रोखण्यासाठी राष्ट्रभाषा जोपासणे आणि भाषावाद टाळण्यासाठी मातृभाषेचा सन्मान आवश्यक !
इंग्रजीचा प्रभाव रोखण्यासाठी राष्ट्रभाषा जोपासणे आणि भाषावाद टाळण्यासाठी मातृभाषेचा सन्मान आवश्यक !
या डॉक्युमेंटरीमध्ये पाकपुरस्कृत ‘आय.एस्.आय.’च्या फोफावलेल्या आतंकवादी कारवाया, मदरशांतील धार्मिक कट्टरता, घुसखोरी, तसेच हिंसेचे समर्थन करणारा नाझीवाद, साम्यवाद आणि जिहादवाद या विचारधारा, यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
कोणताही देव, धर्म, महापुरुष, अल्पसंख्य, बहुसंख्य, अभिजन, पुढारलेले आणि मागास यांविरुद्ध काहीही बोलण्याचे अमर्याद स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य होय.
साम्यवाद्यांच्या रक्तरंजित इतिहासावर या निकालामुळे पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. गुन्हेगारांचा भरणा असलेला असा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हे लोकाशाहीसाठी धोकादायक !
‘दिसते ते सगळेच खरे नसते, त्यामागे पुष्कळ काही घडत असते’, हे भारतियांनी समजून घेऊन खोट्या कथानकाच्या विरुद्ध लढायला हवे !
शेतकर्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने ३ कायदे प्रस्तावित केले, त्यासमवेत पंजाब आणि अन्य भागातील साम्यवादी गटांशी संलग्न अनेक जणांनी स्वतःला शेतकरी म्हणत खलिस्तानी झेंडे हातात घेऊन महिनोन्महिने देहलीच्या आजूबाजूचे रस्ते बंद केले आणि शेवटी त्यांनी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला खलिस्तानी झेंडा फडकावला.
हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर अशा प्रकारे बंदी घालता येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
‘तुम्ही मंचावर कोणत्या प्रकारची सजावट केली आहे ? हा महाविद्यालयातील उत्सव आहे का ? हे करण्यासाठी तुम्ही भक्तांकडून पैसे घेतले आहेत का ? हा मंदिराचा उत्सव आहे. मंदिरात चित्रपटगीते नव्हे, तर भक्तीगीते लावायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने मंडळाला फटकारले.
‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतराला पुरो(अधो)गाम्यांचा विरोध हा केवळ हिंदुद्वेषापोटीच !
केंद्र सरकारने आता तरी संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवून त्यात कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे !