खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्‍यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करून संघर्ष निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्‍ही’वर मांडलेल्‍या सूत्रांचे खंडण

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांची चीनशी मैत्री !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्‍या लेखात ‘भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांच्‍याशी चीनचे संबंध, चीनमधील कम्‍युनिस्‍ट पक्ष अन् ‘न्‍यूज क्‍लिक’ यांच्‍यामध्‍ये घनिष्‍ठ संबंध यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांची चीनशी मैत्री !

समोरासमोरच्या लढाईत भारताला हरवणे शक्य नाही, हे चीनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तो भारताशी छुप्या मार्गाने लढत आहे. देशातील प्रसिद्धीमाध्यमे, बुद्धीजीवी आणि राजकीय नेते हे भारताचे शत्रू बनले आहेत. आज भारतातील प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय नेते हे चीनच्या मांडीवर बसले आहेत.

युरोपमधील हिंसाचाराचे जागतिक परिणाम !

फ्रान्‍समधील हिंसाचाराला साम्‍यवादी आणि कट्टर इस्‍लामवादी यांचा पाठिंबा !

भारतविरोधी धोरणांत काँग्रेसचा सहभाग : चीनकडून अर्थपुरवठा ! – भाजप

चीनकडून अर्थपुरवठा होणार्‍या ‘न्यूज क्लिक’ वृत्तसंकेतस्थळाला काँग्रेसचा पाठिंबा !

देशद्रोही साम्‍यवाद्यांच्‍या दृष्‍टीने मणीपूर हे अराजकता पसरवण्‍यासाठी फक्‍त एक निमित्त आहे…

देशविघातक कृत्‍यांत गुंतलेल्‍या साम्‍यवादी संघटनांवर सरकारने तात्‍काळ बंदी आणणे देशहिताचे आहे !

(म्हणे) शमसीर क्षमा मागणार नाहीत ! – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उद्दामपणा !

धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

समान नागरी कायदा : काळाची मागणी !

‘आपला भारत देश हा सांस्‍कृतिक वैविध्‍याने नटलेला आहे. भारताच्‍या वैविध्‍यतेत एक पवित्र एकात्‍मता आहे. सहस्रो वर्षांच्‍या इतिहासात आपण डोकावले, तर येथे ज्ञान, विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवहार, उद्योग, व्‍यापार, राज्‍य कारभार, शेती, वस्‍त्रनिर्मिती, खाद्य…