आतंकवादी कारवाया करणार्या मुसलमान धर्मगुरूचे नागरिकत्व ऑस्ट्रेलियाने काढले !
भारतात गेल्या ३ दशकांत असे कधीच घडलेले नाही, त्यामुळे भारतातील आतंकवादी आक्रमणे रोखता आलेली नाहीत ! भारत जिहादी आतंकवादी संघटनांवर कठोर होणार्या अन्य देशांकडून कधी शिकणार ?