रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !
९०० हून अधिक भाविकांनी घेतली हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा !
९०० हून अधिक भाविकांनी घेतली हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा !
गदापूजनाने होणारी शौर्यजागृती हिंदूंमध्ये रामराज्याच्या संघर्षासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण करील !
जिहाद्यांच्या हातात जर अर्थसत्ता गेली तर ? मग आपण कल्पनाच करू शकत नाही, अशी परिस्थिती जगावर ओढवू शकते. हीच भीती आज जगापुढे उभी आहे.
सध्या ‘हलाल प्रमाणपत्र’ नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होत आहे.
धनबाद येथील ‘धनबाद पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी व्यक्तीमत्त्व विकास आणि अभ्यास कसा करावा ?’, या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन
जनतेला रामराज्य हवे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.
बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ?
एर्नाकुलम् येथील मट्टलिल मंदिरात १९ एप्रिल या दिवशी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्म म्हणजे काय ? धर्माचरणाचे महत्त्व’, यांविषयी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली.