‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
आजच्या काळात तरुणांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शौर्य म्हणजे केवळ शारीरिक शक्ती नव्हे, तर तो मनाचा दृढनिश्चय आहे.
आजच्या काळात तरुणांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शौर्य म्हणजे केवळ शारीरिक शक्ती नव्हे, तर तो मनाचा दृढनिश्चय आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने वडकी नाका, हडपसर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्या समवेत वारकर्यांच्या स्वागतासाठी भक्तीपूर्ण सेवा उपक्रम राबवण्यात आला.
आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी असून त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
हिंदु विधीज्ञ परिषद ! गेल्या काही वर्षांत परिषदेने केलेले कार्य हे केवळ काही निवेदने किंवा तक्रारी यांपुरते मर्यादित नसून हिंदु समाजाच्या हितरक्षणासाठी उभारलेल्या संघटित कायदेशीर शक्तीचे प्रतीक आहे. हिंदु धर्म, देवस्थाने, राष्ट्रपुरुषांचा वारसा आणि हिंदु समाजाचे अधिकार यांच्या संरक्षणासाठी आगामी काळातही हिंदु विधीज्ञ परिषद अधिक व्यापक प्रमाणात कार्यरत रहाणार आहे.
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती, बंगाल’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगाल संयोजक श्री. अनिर्बान नियोगी यांनी समन्वय समितीचा उद्देश सांगितला.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाला १ सहस्र ६६८.१४ हेक्टर (म्हणजेच ४ सहस्र १२२.०७ एकर) भूमी दिलेली असतांना, त्याचा पत्ता तुळजापूर मंदिर संस्थानाला नसणे, हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना आहे.
कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याविषयी ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’च्या (‘बी.सी.सी.एल्.’च्या) कर्मचार्यांसाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने धनबाद येथील जगन्नाथ रुग्णालयामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी संबोधित केले.
राज्यातील सर्व गड-दुर्गांच्या संदर्भात शासनाने एक आदेश दिला केला असून सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक समिती नेमण्याचे परिपत्रक शासनाने जानेवारी मासात प्रसारित केले होते.
मुसलमान कितीही मोठ्या पदावर गेले, तरी ते त्यांच्यातील हिंदुद्वेष प्रकट करतात, हे यावरून सिद्ध होते !