जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक सुरक्षित !
सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.
राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्यशासनाने घेतला.
देशातील सागरी किनारपट्टी असलेली ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन बैठक घेणार आहेत.
काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
प्रतापनगरमधील या नाल्यातील गाळ काढण्याच्या नावाखाली ठेकेदार गाळाचे अधिक डंपर दाखवून कामात भ्रष्टाचार करत आहे. या भ्रष्टाचारात केवळ ठेकेदाराच सहभागी आहे कि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेही सहभागी आहेत ?, याविषयी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने चौकशी करावी !
जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३०० हून अधिक नागरिकांचा साहाय्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’शी संपर्क, केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सूर्यवंशी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती.
इस्लाममध्ये महिलांना उपभोगाची वस्तू समजले जाते. त्यामुळे त्यांच्या अधिकाराविषयी कुणी बोलल्यावर कट्टरतावाद्यांकडून कशा प्रतिक्रिया उमटल्यास आश्चर्य असे काहीच नाही !
बैठकीत आक्रमणाचा तीव्र निषेध करण्यात आला. जगातील अनेक देशांनी या आक्रमणाचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे ‘राज्यगीत’ म्हणून शासनाकडून घोषित, गुणवत्ता सूचीत आलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ – शिक्षणमंत्री दादाजी भुसे