जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक सुरक्षित !

सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधून १ सहस्र ६८० नागरिकांचा महाराष्ट्र शासनाशी संपर्क, बहुतांश नागरिक परतले !

जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.

राज्यात शहरी भागांमध्ये पाळीव प्राण्यांसाठीही स्मशानभूमींची निर्मिती होणार !

राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्यशासनाने घेतला.

सागरी किनारपट्टीच्या राज्यांच्या मंत्र्यांसमवेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री मुंबईत बैठक घेणार !

देशातील सागरी किनारपट्टी असलेली ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन बैठक घेणार आहेत.

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा !

काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या  विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.

मुंबईत मालाड येथे ठेकेदाराचा प्रताप; गाळाचे अधिक डंपर दाखवून पैसे लाटण्याचा प्रयत्न !

प्रतापनगरमधील या नाल्यातील गाळ काढण्याच्या नावाखाली ठेकेदार गाळाचे अधिक डंपर दाखवून कामात भ्रष्टाचार करत आहे. या भ्रष्टाचारात केवळ ठेकेदाराच सहभागी आहे कि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेही सहभागी आहेत ?, याविषयी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने चौकशी करावी !

जम्मू-काश्मीरहून ३०० जणांनी केला मंत्रालयातील नियंत्रण कक्षांशी संपर्क !

जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३०० हून अधिक नागरिकांचा साहाय्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’शी संपर्क, केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सूर्यवंशी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती.

Bangladesh : बांगलादेशात महिलांना अधिकार देण्याच्या सूत्रावरून इस्लामी कट्टरतावादी संतप्त !

इस्लाममध्ये महिलांना उपभोगाची वस्तू समजले जाते. त्यामुळे त्यांच्या अधिकाराविषयी कुणी बोलल्यावर कट्टरतावाद्यांकडून कशा प्रतिक्रिया उमटल्यास आश्चर्य असे काहीच नाही !

CCS Meeting On Pahalgam Terrorist Attack : सिंधु पाणी करार स्थगित !

बैठकीत आक्रमणाचा तीव्र निषेध करण्यात आला. जगातील अनेक देशांनी या आक्रमणाचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये गायले जाणार महाराष्ट्र गीत !

‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे ‘राज्यगीत’ म्हणून शासनाकडून घोषित, गुणवत्ता सूचीत आलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ – शिक्षणमंत्री दादाजी भुसे