आधुनिक वैद्यांना जेनेरिक औषधे लिहिण्यास सांगू ! – मंत्री नरहरी झिरवाळ

राज्यातील जेनेरिक औषधे एम्.आर्.पी.पेक्षा अधिक रकमेने विकता येणार नाही. अशा विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करू, तसेच रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना जेनेरिक औषधे लिहिण्यास सांगता येईल, असे स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

Bulldozer Action Mhow (MP) : प्रशासनाने मशिदीजवळील १०० हून अधिक अतिक्रमणे बुलडोझरद्वारे पाडली !

प्रशासनाने हिंदूंवर आक्रमण होण्याची वाट न पहाता जेथे जेथे अतिक्रमणे आहेत, त्यांवर युद्धपातळीवर कारवाई केली पाहिजे !

अरेरावी करणार्‍या रिक्शा-टॅक्सी चालकांच्या विरोधात ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक कार्यान्वित होणार ! – परिवहनमंत्री

येणार्‍या तक्रारींशी संबंधित रिक्शा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवावी. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास त्याची अनुज्ञप्ती (परवाना) रहित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !

वेळेत वेतन न मिळाल्याने कामगारांचे धरणे आंदोलन !

नवी मुंबई पालिकेच्या ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने कामगारांनी पालिका मुख्यालयात धरणे आंदोलन केले. त्याची नोंद घेत आयुक्त कैलास शिंदे यांनी २ दिवसांत वेतन न देणार्‍या ठेकेदारावर कारवाईचे आदेश उपायुक्तांना दिले.

परकीय आक्रमणकर्त्यांचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह ! – CM Yogi Adityanath

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान

19 Illegal Madrasas Sealed : उत्तराखंडमध्ये आणखी १९ बेकायदेशीर मदरशांना ठोकले टाळे !

उत्तराखंडमध्ये जर अशी कारवाई होत असेल, तर अन्य भाजपशासित राज्यांत ती केली गेलीच पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी निधी ! – मंत्री चंद्रकात पाटील

सांगलीतील खानापूर येथील शिवसेना आमदार सुहास बाबर आणि सांगलीतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधानसभा सभागृहात मागणी केली.

SC On Use Of Elephants In Temples : मंदिरांमध्ये हत्तींचा वापर करणे, हा आपल्या संस्कृतीचा एक भाग ! – सर्वाेच्च न्यायालय

हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर अशा प्रकारे बंदी घालता येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !

सरकारी योजनेतील तांदळाची अवैध वाहतूक करणार्‍या कलंदर शफी आणि उबैदुल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीच्या प्रत्येक क्षेत्रात बहुसंख्य असतात. तरीही काँग्रेस त्यांचेच लांगूलचालन करते. यातून काँग्रेसला देशाला ‘गुन्हेगारांचे आगर’ बनवायचे आहे, असे कुणी म्हटल्यास चूक नाही !