पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
पुणे रेल्वेस्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये किरकोळ वस्तूंची विक्री करणार्या फेरीवाले विक्रेत्यांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कारवाई केली.
पुणे रेल्वेस्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये किरकोळ वस्तूंची विक्री करणार्या फेरीवाले विक्रेत्यांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कारवाई केली.
शाळांमध्ये विनामूल्य सॅनिटरी नॅपकिन आणि स्वतंत्र प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावणार्या संबंधित घटकांवर काय कारवाई केली ?
भारतातील हीच आयआयटी संस्थाने सेमीकंडक्टर सारख्या अनेक क्षेत्रांत प्रगत संशोधनही करत आहेत; परंतु हिंदुद्वेषाची काविळ झालेले खर्गे आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांना हिंदु शास्त्रे बुरसटलेलीच वाटणार, यात काय नवल ?
मुळात शाळेत मांसाहारी पदार्थ का दिले जात होते ? मुले स्वतःच्या घरी मांसाहार करू शकतात, त्यावर कुणीही बंदी घालू शकत नाही. असे असतांना अंडे हटवल्याच्या निर्णयाला जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे, हे लक्षात येते !
अन्न आणि औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नांदेड जिल्ह्यात निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय असलेली सुपारी जप्त केली.
प्रशासकीय ढिसाळपणामुळेच नरसंहार घडल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर विरोधक संवेदनशील विषयावर राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधार्यांनी केला.
कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला बळकटी देण्यासाठी करण्यात येत असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम चालू आहे. या अंतगत परिसरातील मिळकतींचे प्राथमिक सव्हक्षण पूण झाले आहे.
चौकशीच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अधिकार्याची २० कोटी रुपये किमतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता, तसेच रोख रक्कम अन् मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने आढळून आले.
भारताचा इतिहास हिंदु पद्धतीने, म्हणजे जसा घडला, तसा सांगितला गेला पाहिजे. यानेच भारतियांमध्ये अभिमान जागृत होईल. या दृष्टीने शिक्षण मंत्रालयाचे हे पाऊल अभिनंदनयोग्यच आहे !
ही नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावरील ‘रोल ऑफ ऑनर’ विभागात दिसतात. या सूचीत एकूण २६ सहस्र ६२६ हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. या सूचीत वर्ष १९४७-४८ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धापासून ते ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा समावेश आहे.