मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटवले !
केंद्रीय निवडणुकीपूर्वी या अधिकार्यांचे स्थानांतर करण्याची सूचना निवडणूक आयोगाकडे केली होती; मात्र यावर कार्यवाही न झाल्यामुळे स्वत: निवडणूक आयोगाने या अधिकार्यांचे स्थानांतर केले.
केंद्रीय निवडणुकीपूर्वी या अधिकार्यांचे स्थानांतर करण्याची सूचना निवडणूक आयोगाकडे केली होती; मात्र यावर कार्यवाही न झाल्यामुळे स्वत: निवडणूक आयोगाने या अधिकार्यांचे स्थानांतर केले.
जिल्ह्यात निवडणूक संपूर्ण शांतता प्रक्रियेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये ६ जूनपर्यंत स्थापन करण्यास जिल्हादंडाधिकार्यांनी निर्बंध घोषित केले आहेत.
कर्णावती जिल्ह्यात रहाणार्या पाकिस्तानातून आलेल्या १ सहस्र १६७ हिंदु निर्वासितांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने १८ मार्च या दिवशी बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि गुजरात या ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचा आदेश जारी केला आहे.
वेर्णा आणि करासवाडा येथील औद्योगिक वसाहतींमधील औषधनिर्मिती करणारी ३ आस्थापने; दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो आणि मळा येथील ८ निरनिराळी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने अन् २ हॉटेल उद्योग समूह यांच्यावर धाडी घालण्यात आल्या.
शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी. त्यामुळे आध्यात्मिक गोवा हे स्वप्न साकार होणार, हे नक्की ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी
महापालिका आयुक्त तसेच प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ सहस्र ६०१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या…
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. १५ मार्च या दिवशी त्यांनी मावळते आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
निधर्मी शासन प्रणालीमुळे अधिकार्यांच्या आदेशानुसार कर्मचारी हिंदूंना घरोघरी जाऊन भगवे ध्वज काढण्यास सांगत आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहितेची कार्यवाही चालू झाली आहे.