‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !

‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !

सातारा जिल्ह्यातील ९ लाख ४५ सहस्र ग्रामीण नागरिकांना संकटसमयी साहाय्याचा आधार ठरणारी एक प्रभावी व्यवस्था बंद पडली आहे.

वारकरी संप्रदायात शिरलेल्या घुसखोरांचे काय करायचे ?

वारकरी संप्रदायात शिरलेल्या घुसखोरांचे काय करायचे ?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार जे स्वतःला नास्तिक म्हणवतात, त्यांनी वारकरी संप्रदायावर का बोलावे ? त्यांना ते नैतिक अधिकार आहे का ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीसुमनांचा अर्थबोध 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीसुमनांचा अर्थबोध 

भारताला महासत्ता व्हायचे असेल, तर कोणत्याही देशाच्या प्रभावाखाली न रहाता ‘आत्मनिर्भर’ होऊन विकास साधणे महत्त्वाचे !

तुकाराम मुंढेंच्या धडक कारभाराने यंत्रणा गतीमान !

तुकाराम मुंढेंच्या धडक कारभाराने यंत्रणा गतीमान !

अन्न भेसळमुक्तीच्या या मोहिमेमुळे महाराष्ट्राचे आरोग्य नक्कीच सुधारेल. हा धडाका असाच चालू राहिल्यास महाराष्ट्र हे अन्न सुरक्षेविषयी देशातील एक ‘आदर्श राज्य’ म्हणून समोर येईल.

पावसामुळे घराच्या भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याचे नियोजन करा !

पावसामुळे घराच्या भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याचे नियोजन करा !

कपडे किंवा अन्य कोणतेही साहित्य ओले झाल्यास ते पूर्ण वाळवावे. अशा साहित्याचा अंदाज घेऊन ते कापडाने पुसून घेणे, दोरीवर वाळत घालणे, पंख्याखाली वाळत ठेवणे इत्यादी उपाययोजना करू शकतो.’

वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !

वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !

वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते.

‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद

‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद

योग्य आहार, दिनचर्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्त्री निरोगी जीवन जगू शकते.

‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा

‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा

भारताचे महत्त्व न्यून झाले आहे का ? याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. प्रतिकात्मकदृष्ट्या काही प्रमाणात ‘हो’ असे उत्तर आहे. वास्तवात मात्र याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. असे का ?, ते पाहूया.

पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

गारठा आणि पावसाळा यांमुळे वाढलेली सांधेदुखी अन् पाठदुखी इत्यादी तक्रारींसाठी नेहमीच्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक असतात; पण त्याचबरोबर ही ही काही सूत्रे लक्षात घ्या –

सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !

सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !

जीवनात कधीही भगवंताला दोष देऊ नये आणि जीवनातील कोणत्याही गोष्टीचा त्रागा करून दुःखी होऊ नये. भगवंत कुणालाही दुःख देत नाही. आपणच चुकीची कामे करून दुःखी होतो. तो चांगल्या कार्यासाठी कदाचित् आपली परीक्षा घेत असेल.