एकल पालकत्व धोक्यात !

एका अविवाहित दिग्दर्शकाची एक मुलाखत नुकतीच वाचनात आली. त्यात त्याने स्वतःच्या मुलांविषयी भाष्य केले आहे. या दिग्दर्शकाने स्वतःला मुले हवीत, यासाठी ‘सरोगसी’ (अन्य महिलेच्या गर्भाशयाचा वापर करून मुलाला जन्म देणे) पद्धतीचा वापर केला.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !

‘वर्ष १९८८ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठ हे ‘अल्पसंख्यांक शिक्षण संस्था’ असल्याचे घोषित करण्यात आले. या विद्यापिठातील एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली.

जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

हिंदु जीवनपद्धती आणि राजनीती येथे अनंत काळ टिकणारे अन् संस्कृतीला टिकवणारे शाश्वत तत्त्वज्ञान आहे.

गृहमंत्र्यांनी बंगाल सरकारवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचारापासून भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचे रक्षण करून बंगाल सरकारला यासाठी उत्तरदायी ठरवण्यामध्ये भाजपने म्हणावा तितका पुढाकार न घेणे, हे आश्चर्यजनक आहे.

भारतात नव्याने लागू झालेली ‘भारतीय न्याय संहिता’ आणि तिचे स्वरूप !

‘१ जुलै २०२४ पासून भारतात फौजदारी कायद्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे पालट झालेले आहेत. ब्रिटीशकालीन काळापासून वसाहतवादी दृष्टीकोनातून ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी फौजदारी कायदे केले होते…

भारतीय संसदेच्या निवडणुका आणि इस्लाम !

हिंदु धर्मात एक चांगली संत परंपरा राहिली आहे. जेथे जेथे हिंदु धर्माचा प्रसार झाला, तेथे तेथे संत-महंत झाले.

सरखेल कान्होजी आंग्रे यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदबा !

२५ जुलै या दिवशी सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका..