तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !
भ्रष्टाचाराचे अन्वेषण सीबीआयकडे देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
भ्रष्टाचाराचे अन्वेषण सीबीआयकडे देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
‘वातव्याधी’ म्हणजे काय ? आणि वेदना वाढण्यामागील कारणे
‘आत्मनिर्भर भारत’. यातील बहुतांश चर्चा उत्पादन, संरक्षण, सेमीकंडक्टर, इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि पुरवठा साखळी यांवर केंद्रित झाली आहे, तरीही भारताची एक सर्वांत मोठी सामरिक कमजोरी बहुतांश भारतियांना अजूनही दिसत नाही, ती म्हणजे आयात केलेल्या ऊर्जेवरील अवलंबित्व.
‘खोटे कथानक’ (नॅरेटिव्ह) ! कांही गोष्टी आपल्यासमोर अशा पद्धतीने ठेवल्या जातात की, ज्यामुळे मन, मस्तिष्क आणि विचार त्याच दिशेने (हिंदुद्वेषी) विचार करू लागतात. अशाच प्रकारे मध्यंतरी ‘हिंदु आतंकवाद’ (भगवा आतंकवाद) नावाचे एक खोटे कथानक निर्माण करण्यात आले होते.
१७.६.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘देवतांचे भक्तांच्या संदर्भातील कार्य’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
आज काळानुसार रज-तमयुक्त वातावरणामुळे ‘मी माझी साधना एकटा करू शकेन’, अशी समाजाची स्थिती नाही. मनुष्याचा / कलाकाराचा एकट्याचा सत्त्वगुण बाह्य रज-तमयुक्त वातावरणाशी लढण्यास सक्षम नाही.
भारताने धान्यपुरवठा केला नाही, तर आखाती प्रदेश टिकेल का ?
आज देश केवळ राजकीय संघर्षाला तोंड देत नसून एका मोठ्या कथानकांच्या युद्धाला (‘नॅरेटिव्ह वॉर’ला), मानसिक प्रभावाच्या युद्धाला (‘सायकॉलॉजिकल वॉर’ला) आणि माहितीच्या गैरवापरातून समाजमन नियंत्रित करण्याच्या जागतिक मोहिमेला तोंड देत आहे.
रुग्णालयांची माहिती ‘रिअल-टाइम डिजिटल मॉनिटरिंग सिस्टम’वर (देखरेख यंत्रणा) ‘ऑनलाईन’ उपलब्ध असायला हवी