वीजवाहक तारांची क्रांती !

सध्या महाराष्ट्रात महावितरणच्या वतीने सर्वत्र प्लास्टिक वेष्टन असलेल्या तारा बसवण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सर्वत्रच्या उघड्या तारा काढण्याचे काम चालू आहे. भविष्यात प्लास्टिक आच्छादन असलेल्या वीजवाहिन्या आपल्याला सर्वत्र दिसतील.

बलात्कार प्रकरणी विविध उच्च न्यायालयांची आक्षेपार्ह निकालपत्रे आणि निरीक्षणे !

अल्पवयीन मुलीशी संबंधित खटल्यात ‘स्तनांना स्पर्श करणे किंवा तिच्या पायजाम्याची नाडी सोडणे, हे ‘पॉक्सो’ कायद्यातील उल्लंघन होऊ शकत नाही’, असा निवाडा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

बलुचिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र का व्हायचे आहे ?

बलुची सरदारांनी मोगल राजवटीविरुद्ध बंड केले आणि बलुची नेता मीर अहमद याने वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे २ भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले. बलुच कोण आहेत ?, जे त्यांच्या गनिमी काव्याच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात अन् ते पाकिस्तानविरुद्ध का लढत आहेत ?, याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहे.

देशविरोधी उग्रवादी, आतंकवादी यांना लगाम घालणारे मुत्सद्दी अधिकारी : लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) !

पुणे येथील लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) (वय ८२ वर्षे) हे एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते आहेत. त्यांनी ४ दशके भारतीय लष्करात सेवा केली आहे. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण नियोजन आणि आतंकवादविरोधी कारवाया यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. आज त्यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.

बुद्धीभेदाचा प्रयत्न !

म. ज्योतिराव फुले यांचे तत्कालीन अनुयायी सत्यशोधक समाजाचे भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांचे पणतू मल्हारराव डुंबरेगुरुजी यांचे ९१ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ (निधर्मी) नव्हतेच !

. . . परंतु औरंगजेबाची कबर काढायची म्हटली की, लगेच काही पुरोगाम्यांच्या पोटात दुखायला प्रारंभ होतो. ज्या मोगलांनी आमच्यावर वर्षानुवर्षे अत्याचार केले, त्यांच्या कबरी आपण जपून ठेवतो, यासारखे मोठे दुर्दैव ते कोणते ?

व्यापारयुद्धातील जागतिक आव्हाने आणि भारताला संधी !

‘आपण पंतप्रधानपदावर आल्यास भारतासमवेतचे संबंध सुधारण्यावर भर देणार आहोत’, असे कार्नी यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते, ‘‘समविचारी देशांशी कॅनडा व्यापारी संबंध वाढवेल.

बलुचिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र का व्हायचे आहे ?

आज बलुचिस्तान ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाचा इतिहास अनुमाने ९ सहस्र वर्षे जुना आहे. त्या वेळी येथे मेहरगड होते. हे सिंधु संस्कृतीतील एक प्रमुख शहर होते.

निचरा विचारांचा…प्रवास मनाचा !

लाखो जीव घेणार्‍या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली ! का बरं ? मनाने तो दुर्बल होता का ? मग अशी वेळ त्याच्यावर का आली ? सर्वांच्याच मनात ही उत्सुकता असते. सुंदर विचार देणारे सानेगुरुजी आत्मघात करून घेतात.

हिंदूंनो, संघटनशक्तीचा आविष्कार दाखवा !

इस्लामी नेते मौलाना अर्शद मदनी यांचे म्हणणे आहे, ‘नीतीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान हे धर्मनिरपेक्ष नेते नाहीत. ते मुसलमानांच्या विरोधात भाजपला साहाय्यक असतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांवर …