योग्य कृती प्रत्येकाची । दावी वाट रामराज्याची ।।  

वाढत्या लोकसंख्येसह वाढणारी अजून एक समस्या म्हणजे प्रदूषण. जल आणि वायू प्रदूषण मुख्यत्वे योग्य पद्धतीने निचरा न झालेल्या कचर्‍यामुळे होते. हा कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेची गाडी फिरत असते.

भारत आणि पाकिस्तान या देशांमधील संघर्षाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘७.५.२०२५ या दिवशी रात्री भारताने पाकिस्तानातील ९ आतंकवादी तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. ८.५.२०२५ या दिवशी पाकिस्तानने भारताच्या शहरांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानशी निर्णायक लढा !

पाकिस्तानचा संभाव्य अण्वस्त्रांचा धोका लक्षात घेता प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचे धोरण भारत पालटू शकतो, विशेषतः ‘डिटरंट’ (प्रतिबंधात्मक) म्हणून !

प्राचीन मंदिरांचे संशोधन, संरक्षण आणि संवर्धन यांमध्ये योगदान देणारे ओडिशा येथील श्री. अनिल धीर !

‘ओडिशाचे श्री. अनिल धीर प्रथितयश संशोधक आणि लेखक असून ते ऐतिहासिक संशोधनासाठी ओळखले जातात. त्यांनी ओडिशाच्या १७ जिल्ह्यांतील ३०० वर्षांपूर्वीच्या ६ सहस्र ५०० मंदिरांचा शोध घेतला आणि अन्य बाकी आहेत.

कोट्यवधींचा महसूल वाळूत !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील हिरडपुरी नदीपात्रात पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा चालू आहे. स्थानिक राजकीय पुढारी आणि …

भक्ती मार्गाने अज्ञान, अंधकार दूर करून ज्ञान देणारे महर्षि नारद !

महर्षि नारद यांना इतिहास, पुराणे, पितृकल्प, गणित, फलज्योतिष, निधी, तर्क, व्याकरण, देवता, श्रुतिशिर, महाभूत खगोल, युद्ध ही सर्व शास्त्रे आणि चारही वेदांचे ज्ञान होते, तसेच राजधर्म, सर्पविद्या, गारुड, जादू अशा विद्याही..

‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानशी निर्णायक लढा !

७ मे २०२५ या दिवशी भारतीय वेळ रात्री १.०५ ते १.३० या २५ मिनिटांत भारतीय सशस्त्र सेनांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत पाकिस्तानी पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर येथे क्षेपणास्त्र आक्रमण करून ९ ठिकाणांवरील…

स्वातंत्र्यापासूनच चालू आहे पाकिस्तानची भारतावर शिरजोरी !

पूर्व पाकिस्तान भागाचा ‘बांगलादेश’ नावाचा नवीन देश बनला. भारताने लढलेले हे एकमेव युद्ध आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला इतका मोठा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानला ऐतिहासिक पराभव पत्करावा लागला.

इस्लामच्या जहालवादाविषयी निर्भयपणे टीका करणारे आणि हिंदूंच्या हक्कांसाठी लढणारे देहली येथील ‘हिंदुत्वयोद्धा’ डॉ. आनंद रंगनाथन् !

‘बहुसंख्यांकांसाठी समान हक्क’ हा त्यांचा मंत्र सामाजिक माध्यमांतून युवकांच्या पिढीपर्यंत पोचला असून युवकांच्या निराशेविषयी ते आवाज उठवत आहेत.

वैदिक धर्माची पताका सर्वत्र फडकवणारे धर्मसंरक्षक आद्यशंकराचार्य !

वैशाख शुक्ल चतुर्दशी (११ मे) या दिवशी शंकराचार्यांचे कैलासगमन झाले. त्यानिमित्त त्यांच्या अवतारीकार्याशी संबंधित काही सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.