कथ्थक…दैवीच !

सध्या पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेला ‘छावा’ हिंदी चित्रपट पहाण्यात आला. त्यामध्ये अभिनेते अक्षय खन्ना यांनी केलेल्या भूमिकेतून औरंगजेब अत्यंत क्रूरकर्मा असल्याची झलक तरी देशवासियांना बघायला मिळाली.

शौर्यजागृती होत आहे…!

गड-दुर्गांवरील पावित्र्य जपणे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शौर्य निर्माण करणारे प्रसंग युवकांना सांगणे, हे गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा चालू झाले आहे…

विदेशींचे ‘संस्कृत’प्रेम !

भारतात संस्कृतला ‘देवभाषा’ मानले जाते; पण सध्याच्या परिस्थितीत तिला देवभाषेचा मान मिळतो का ? हा प्रश्नच आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना संस्कृत भाषा उत्तम प्रकार बोलता येते किंवा त्या भाषेचे अगदी थोडेच जाणकार आहेत.

मुलींना वीरांगनांच्या पराक्रमाचे धडे द्या !

राजमाता जिजाऊंनी बालशिवबांना रामायण, महाभारत यांतील पराक्रमाच्या कथा सांगितल्या. त्यातूनच छत्रपती शिवराय घडत गेले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान आक्रमकांवर विजय मिळवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

विद्यार्थ्यांची सोय बघा !

पुण्यासारख्या शहरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. स्पर्धा परीक्षा असोत वा अन्य अभ्यासक्रम असो, विद्यार्थ्यांचा ओघ शहराच्या दिशेने वाढतच आहे.

नक्षलवादाचा शेवट ?

एका आकडेवारीनुसार देशात वर्ष २००० पासून आजपर्यंत २ सहस्र ५०० हून अधिक सैनिक नक्षली कारवायांना बळी पडले आहेत. ही संख्या याच कालावधीत प्रत्यक्ष युद्धात बळी गेलेल्या जवानांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.

मनोरंजनाची पत्रकारिता !

एखाद्या कलेचा रसिकतेने आस्वाद घेणे हे समजू शकतो. छायाचित्र काढणे हीसुद्धा एक कला आहे; परंतु अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे प्रसिद्ध करून तो एक नेहमीचा धंदा बनवणे आणि समाजाला त्यात गुंतवून ठेवणे, यातून काय मिळणार आहे ?

स्वारगेट बसस्थानकाचे भयानक वास्तव !

गुन्हेगारांना एवढे मोठे रान मोकळे करून देणार्‍या ऐतखाऊ पोलीस यंत्रणेला काय म्हणावे ? या घटनेमुळे संपूर्ण पोलीसयंत्रणा आणि आगार व्यवस्थापन यांच्या भ्रष्ट अन् कामचुकार व्यवस्थेचे भयावह वास्तव उघडे पडले आहे !

बुरखा जिहाद !

आपल्या लेकी-सुना, म्हणजेच हल्लीच्या आधुनिक युगात जन्मलेल्या मुलींना साडी आणि ओढणी यांचे ओझे होते. ‘कंफर्टेबल नाही’ (सोयीचे नाही) म्हणतात आणि ‘वेस्टर्न आऊटफीट’ (पाश्चात्त्य पोषाख) घालणे पसंत करतात.

कथित धर्मनिरपेक्ष चित्रपटसृष्टी !

मे २०१३ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आलेला एस्. दुलगज दिग्दर्शित ‘संभाजी १६८९’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता; मात्र परिनिरीक्षण मंडळाने काही दृश्ये आणि भित्तीपत्रकांवर आक्षेप घेतला.