मंदिरांच्या सुव्यवस्थापनाला भक्तांची विचारधाराच पोषक !
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील देवीचे दागिने गहाळ प्रकरणाचा १०५ पृष्ठांचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने जिल्हाधिकार्यांना नुकताच सादर केला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील देवीचे दागिने गहाळ प्रकरणाचा १०५ पृष्ठांचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने जिल्हाधिकार्यांना नुकताच सादर केला.
बहुतांश डॉक्टर, औषधविक्रेते, प्रयोगशाळातज्ञ हे अवाजवी दर आकारून रुग्णांना लुबाडतात असाच सर्वत्र अनुभव येतो. यात आता तर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांचीही भर पडलेली आहे.
सुरत (गुजरात) येथील एका बहुमजली इमारतीतील खासगी शिकवणीवर्गाला गेल्या ६ मासांपूर्वी आग लागली होती. या आगीत होरपळून २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संभाजीनगर महापालिकेच्या अग्नीशमन विभागानेही अशा घटना शहरात घडू नये, या उद्देशाने मोहीम हाती घेतली.
वासुदेव हा महाराष्ट्रातील लोककलेचा प्राचीन प्रकार ! संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातूनही वासुदेवाचा संदर्भ मिळतो.
वर्ष १९४७ ला भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा भारताचा रुपया हा ‘१ डॉलर = १ रुपया’, असे होते. वर्ष ७०० पासून ते वर्ष १९४७ पर्यंत भारतावर जी आक्रमणे झाली त्यात प्रत्येकाने येथून सोने, हिरे यांसह अनेक मौल्यवान वस्तू पळवल्या. इतके असूनही भारताची आर्थिक स्थिती आजच्या तुलनेत त्या वेळी चांगली होती.
पुण्यामध्ये राहणार्या माणसांच्या संख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे, ही अतिशयोक्ती नसून वस्तूनिष्ठ आकडेवारी आहे. त्यात पुण्याच्या बहुतांश वाहनचालकांना शिस्तीचे वावडे आहे.
सत्तास्थापनेच्या नाट्यमय गोंधळामुळे सध्या अवघा महाराष्ट्र ढवळून निघत आहे. आतंकवाद, पालटलेले निसर्गचक्र आणि शेतीची झालेली अतोनात हानी, भ्रष्टाचार यांसारख्या असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांना कणखर नेतृत्वाच्या आधाराची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात जन्माला आलेल्या, ५ पातशाह्यांशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिमान जागृत होण्यास प्रारंभ होत आहे.