समान नागरी कायदा हवा ! 

समान नागरी कायदा हवा ! 

अलीकडेच आसाम विधानसभेत समान नागरी संहिता (यूसीसी) विधेयक संमत झाले आहे. हा भारताच्या संविधानिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानावा लागेल.

‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र

‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र

वापरकर्त्याच्या भ्रमणभाषच्या संकेताच्या (सिग्नल) आधारे ‘तो कुठे आहे’ आणि त्याने पुरवलेल्या माहितीच्या आधारे ‘त्याला कुठे जायचे आहे’, हे या यंत्रणेला कळते. त्यानुसार ‘गूगल मॅप’वर प्रवासाचा मार्ग दिसतो.

प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !

प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !

महाराष्ट्राचे ‘अन्न व औषध प्रशासन (एफ्.डी.ए.)’चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी मे २०२६ मध्ये पदभार स्वीकारला आणि त्यानंतर अल्पावधीतच राज्यभर धाडसत्र करत भेसळविरोधी कारवाया केल्या, गुटखामाफियांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली

कोरियन संस्कृतीचे दुष्परिणाम !

कोरियन संस्कृतीचे दुष्परिणाम !

साधारणपणे वर्ष २०२० मधील कोरोना महामारीच्या काळात कोरियन संस्कृतीचा प्रभाव खर्‍या अर्थाने वाढू लागला. त्या काळात संचारबंदीमुळे तरुण घरातच होते, ज्यामुळे ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चा वापर वाढला. याच काळात ‘ओटीटी’वर मग कोरियन चित्रपट हिंदीतून भाषांतर करून दाखवले गेले.

भावना बोथट झाल्या ?

भावना बोथट झाल्या ?

मुंबईची ‘जीवनरेखा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकलगाडीमध्ये गेल्याच महिन्यात एका २२ वर्षीय युवकाची ‘जीवनरेखा’ कायमची तुटली. धावत्या गाडीमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून एक नराधमाने मयंक लोहार नावाच्या तरुणाची पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केली.

व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ? 

व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ? 

भारतात विविध प्रकारचे ‘म्युच्युअल फंड’ उपलब्ध आहेत. ही आस्थापने सेवा, उत्पादन, बँका, औषधनिर्मिती तंत्रज्ञान इत्यादी उद्योगात गुंतवणूक करतात आणि लाभ मिळवतात.

जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !

जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !

यंदा अनेक भागांत दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे. थोड्याथोडक्या कर्जासाठी शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. बेरोजगारीचा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे,

‘स्मार्ट’ फसवणूक !

‘स्मार्ट’ फसवणूक !

‘स्मार्ट कार्ड’मुळे या सर्वच गोष्टींना एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार शासकीय सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे.

पर्यावरणाचा र्‍हास !

पर्यावरणाचा र्‍हास !

सध्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती, रस्ते उभारत आहेत; पण हे सर्व करत असतांना आपण ज्या ‘निसर्गा’मुळे जिवंत आहोत, त्याला मात्र आपण नामशेष करत आहोत. पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.

‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !

‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !

सातारा जिल्ह्यातील ९ लाख ४५ सहस्र ग्रामीण नागरिकांना संकटसमयी साहाय्याचा आधार ठरणारी एक प्रभावी व्यवस्था बंद पडली आहे.