इतिहासकारांनी राज्याला रस्ता दाखवावा ! – सुप्रिया सुळे, खासदार
औरंगजेबाविषयीच्या जनतेच्या भावना जपाव्यात असे सांगणारे कोणत्या स्तराचे आहेत, हे लक्षात येते. जनतेने अशांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे !
औरंगजेबाविषयीच्या जनतेच्या भावना जपाव्यात असे सांगणारे कोणत्या स्तराचे आहेत, हे लक्षात येते. जनतेने अशांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे !
समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.
‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’
राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.
आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत केलेले भाषण येथे दिले आहे.
दोघा हिंदु राजांनी अकबर आणि औरंगजेब यांना मरण्यास भाग पाडले !
संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !
औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केली मोगलांची चिरफाड ! असा खरा इतिहास किती शिक्षणमंत्री या देशात सांगतात ? हा इतिहास शालेय पुस्तकांतून कधी शिकवला जाणार ?