‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’: ऐतिहासिक न्यायाचा देखावा कि देवस्थानांच्या लाखो हेक्टर भूमी हडपण्याचा कायदेशीर कट ?

‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’: ऐतिहासिक न्यायाचा देखावा कि देवस्थानांच्या लाखो हेक्टर भूमी हडपण्याचा कायदेशीर कट ?

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’ या नावाने देवस्थान इनामी भूमींचा प्रारूप कायदा घोषित केला आहे. सध्या काही वर्तमानपत्रे आणि माध्यमे यांतून या प्रस्तावित कायद्याच्या समर्थनार्थ लेख लिहिले जात आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे अजरामर आहेत आणि त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

२८ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान, हिंदुपदपादशाही आणि १८५७ चे स्वातंत्र्यसमर’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

बंगालमध्ये हिंदु पुनर्जागरणाची आवश्यकता !

बंगालमध्ये हिंदु पुनर्जागरणाची आवश्यकता !

बंगाल पुष्कळ गौरवशाली राज्य होते. भारताचा स्वातंत्र्य संग्राम बंगालपासून आरंभ झाला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाल नेहमीच अग्रेसर होते. बंगालमध्ये जगदीशचंद्र बोस, मेघनाद शहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक होऊन गेले. बंगाली भाषेत विपुल प्रमाणात पुरातन वाङ्मय रचण्यात आले आहे.

भारतियांमधील गुलामगिरीचा आजार मुळातून बाहेर काढणारी शिक्षणप्रणाली हवी !

भारतियांमधील गुलामगिरीचा आजार मुळातून बाहेर काढणारी शिक्षणप्रणाली हवी !

वर्ष १८३९ च्या पूर्वी भारतीय शिक्षणव्यवस्था उन्नत होती. केवळ तमिळनाडूमध्ये  १ लाखांहून अधिक गुरुकुल कार्यरत होती आणि संपूर्ण भारतवर्षात पावणेसात लक्ष गुरुकुल चालवली जात होती. प्रत्येक गावात एक मोठे गुरुकुल होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ८० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे, ‘शरीररूपी सावरकर जेवढे महत्त्वाचे होते, त्यापेक्षाही विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत आणि त्यांचे विचार हे प्रत्येक भारतियासाठी अमर आहेत.’

स्वातंत्र्यवीर विनायक दा. सावरकर यांचे मुंबई येथील ऐतिहासिक निवासस्थान असलेल्या ‘सावरकर सदना’चे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, यासाठी रत्नागिरीत २८ मे या दिवशी धरणे आंदोलन !!!

स्वातंत्र्यवीर विनायक दा. सावरकर यांचे मुंबई येथील ऐतिहासिक निवासस्थान असलेल्या ‘सावरकर सदना’चे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, यासाठी रत्नागिरीत २८ मे या दिवशी धरणे आंदोलन !!!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दादर, मुंबई येथील ऐतिहासिक निवासस्थान ‘सावरकर सदन’ पुनर्विकासाच्या नावाखाली भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे.

आमदार श्री. टी. राजासिंह यांच्या हस्ते ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या सदस्यांचा विशेष सत्कार

आमदार श्री. टी. राजासिंह यांच्या हस्ते ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या सदस्यांचा विशेष सत्कार

छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला गोव्यातील एकमेव फोंडा येथील मर्दनगड संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया गोवा सरकारने प्रारंभ केली आहे.

गडकोटांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकावर ५ महिन्यांनंतरही कोणतीच कारवाई नाही !

गडकोटांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकावर ५ महिन्यांनंतरही कोणतीच कारवाई नाही !

यातून सरकारच्या आदेशावर अशा प्रकारे निष्क्रीय असलेले प्रशासन जनतेची कामे कशी करत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. संबंधित गलथान कारभार करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई हवी !

छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्‍या निधीपेक्षाही अल्प !

छत्रपतींच्या मंदिरासाठीचा निधी औरंगजेबाच्या कबरीला दिल्या जाणार्‍या निधीपेक्षाही अल्प !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव मंदिराची उपेक्षा कधी थांबणार ?