अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
राज्यात अशा प्रकारे रस्ते किंवा अन्य ठिकाणी मोगल आक्रमकांची नावे दिलेली असतील, तर तीही तात्काळ पालटण्यात यावीत !
राज्यात अशा प्रकारे रस्ते किंवा अन्य ठिकाणी मोगल आक्रमकांची नावे दिलेली असतील, तर तीही तात्काळ पालटण्यात यावीत !
इस्लामी सत्तेच्या जुलूमी काळात जी माणसे हिंदु धर्म सोडून परधर्मात गेली होती, त्यांचे शुद्धीकरण करवून हिंदु धर्मात घेण्याचे कठीण काम छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाचा शिवकालीन इतिहासामध्ये उल्लेख आहे.
मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपति मंदिरात ऐतिहासिक अनमोल ठेवा उजेडात आला आहे. राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या वतीने मंदिरात चालू असलेल्या संवर्धन आणि जीर्णोद्धार यांच्या कार्यात अत्यंत दुर्मिळ असे २ प्राचीन ‘ताम्रपट’ (तांब्याच्या पट्ट्यांवरील शिलालेख) सापडले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. आजपासून ३५० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता.
उद्या अशा संग्रहालयांना धर्मांध त्यांचे श्रद्धास्थान म्हणतील आणि सरकार, प्रशासन आणि हिंदू यांची डोकेदुखी वाढेल ! आक्रमकांची क्रूरता ही पाठ्यपुस्तके, मालिका, चित्रपट यांद्वारे पोचवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक !
आज पाकिस्तानच्या लोकसंख्येमध्ये हिंदूंचे प्रमाण अवघा १ टक्का असून ते प्रामुख्याने सिंध प्रांतात एकवटलेले आहेत. शिखांची लोकसंख्या तर अत्यंत न्यून झाली असून ती केवळ काही सहस्रांवर राहिली आहे.
पूर्वी मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. त्या दृष्टीने या मशिदीचेही सर्वेक्षण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !
हे आरोग्यविज्ञान माझ्यासाठी प्रयोगशाळेत चालू झाले नाही. याचा प्रारंभ माझ्या स्वतःच्या आजीच्या शांत शिस्तीत झाला. प्रतिदिन ती पहाटे ४ वाजता आधी उठायची. तिने आदल्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर काहीही खाल्ले नसायचे.
वर्ष १९४७ मध्ये भारतात महाराजा हरि सिंह यांनी विलीन होण्याविषयीच्या ‘करारनाम्या’वर स्वाक्षरी केली. त्याच्या २-३ दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीवर ताबा मिळवला आणि २० सहस्रांहून अधिक हिंदूंचा संहार केला.
हिदूंच्या धार्मिक जागेत अवैध दफनभूमी आणि मटणाच्या मेजवान्या ! प्रशासनाकडून दुर्लक्ष; ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या पत्राला दाखवली केराची टोपली !