(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
भगवान श्रीकृष्णाचा अवतार ५ सहस्र वर्षांपूर्वी होऊन गेला, तर इस्लामची स्थापना १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी झाली. त्यामुळे श्रीकृष्ण नमाजपठण करीत नव्हता, तर मौलानाचे पूर्वज गीतापठण करीत होते, हा इतिहास आहे. भारतात धर्मांध मुसलमानांकडून असे विधान करण्याचे धाडस होते, हे हिंदूंना लज्जास्पद !