(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari

(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari

भगवान श्रीकृष्णाचा अवतार ५ सहस्र वर्षांपूर्वी होऊन गेला, तर इस्लामची स्थापना १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी झाली. त्यामुळे श्रीकृष्ण नमाजपठण करीत नव्हता, तर मौलानाचे पूर्वज गीतापठण करीत होते, हा इतिहास आहे. भारतात धर्मांध मुसलमानांकडून असे विधान करण्याचे धाडस होते, हे हिंदूंना लज्जास्पद !

देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !

देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !

हिंदु विधीज्ञ परिषद ! गेल्या काही वर्षांत परिषदेने केलेले कार्य हे केवळ काही निवेदने किंवा तक्रारी यांपुरते मर्यादित नसून हिंदु समाजाच्या हितरक्षणासाठी उभारलेल्या संघटित कायदेशीर शक्तीचे प्रतीक आहे. हिंदु धर्म, देवस्थाने, राष्ट्रपुरुषांचा वारसा आणि हिंदु समाजाचे अधिकार यांच्या संरक्षणासाठी आगामी काळातही हिंदु विधीज्ञ परिषद अधिक व्यापक प्रमाणात कार्यरत रहाणार आहे.

मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !

मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !

मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गाच्या उत्तर बाजूस प्राचीन भुयार काही दिवसांपूर्वी सापडले होते. आता दुर्गाच्या दक्षिण भागात आणखी एक अपरिचित लेणीचा शोध लागला आहे.

गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर ६ महिन्यानंतर समितीची स्थापना

गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर ६ महिन्यानंतर समितीची स्थापना

राज्यातील सर्व गड-दुर्गांच्या संदर्भात शासनाने एक आदेश दिला केला असून सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक समिती नेमण्याचे परिपत्रक शासनाने जानेवारी मासात प्रसारित केले होते.

 मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !

 मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !

वर्ष १९६० आणि १९७० च्या दशकात झालेला भाषिक संघर्ष हा तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अन् गोवा विलीनीकरणाच्या भीतीचा परिपाक होता. आज ती भीती कालबाह्य झाली आहे.

‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !

‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !

या याचिकेत याचिकाकर्त्यांनी ‘ताजमहाल’ हा भगवान शिवाला समर्पित असलेला ‘तेजोमहालय’ असल्याचे १०९ हिंदु पुरावे/प्रतीके ही सादर केली आहेत. या याचिकेद्वारे आगर्‍याच्या जिल्हा न्यायालयाच्या जुन्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

पालखी सोहळा अथपासून इथपर्यंतचा प्रवास

पालखी सोहळा अथपासून इथपर्यंतचा प्रवास

खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ, व्यवस्था आणि रस्ते पालटले; पण वारकर्‍यांच्या ओठांवरील ज्ञानोबा-तुकोबाचा गजर आजही तितक्याच श्रद्धेने आसमंतात घुमत आहे.

भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक

भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक

ऋग्वेदात उल्लेखलेली सरस्वती नदी ही गंगेपेक्षाही मोठी होती. आधुनिक भूगर्भीय संशोधनानुसार, १ लाख ७२ सहस्र वर्षांपूर्वीपासून ते ८० सहस्र वर्षांपूर्वीपर्यंत ही नदी प्रचंड वेगाने वहात होती

इयत्ता ६ वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात कोकणातील कातळशिल्पे !

इयत्ता ६ वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात कोकणातील कातळशिल्पे !

कातळशिल्पांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या सूचीत समावेश करण्याची प्रक्रिया चालू असून रत्नागिरी जिल्ह्यातील ८ महत्त्वपूर्ण स्थळांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

राजापूर ‘आयटीआय’मध्ये ‘शिवराज्याभिषेक पंच परिवर्तन’ उत्सव उत्साहात साजरा

राजापूर ‘आयटीआय’मध्ये ‘शिवराज्याभिषेक पंच परिवर्तन’ उत्सव उत्साहात साजरा

‘न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन आणि राष्ट्रीयता गौरवशाली विजय !’ या ब्रीदवाक्यासह ‘शिवराज्याभिषेक पंचपरिवर्तन उत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.