RSS Dattatreya Hosabale On Aurangzeb : ‘गंगा-जमुनी तहजीब’विषयी बोलणार्‍यांनी औरंगजेबाला नायक बनवले !

गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदु अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव आणला जातो !

Aurangzeb Tomb Row : औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा दावा !

इतिहासकारांनी राज्याला रस्ता दाखवावा ! – सुप्रिया सुळे, खासदार

औरंगजेबाविषयीच्या जनतेच्या भावना जपाव्यात असे सांगणारे कोणत्या स्तराचे आहेत, हे लक्षात येते. जनतेने अशांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे !

पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !

समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.

…द्विराष्ट्र सिद्धांताच्या वस्तूस्थितीमध्ये आज तरी काही भेद झाल्याचे दिसते का ?

‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’

शूरा मी वंदिले !

राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.

पहिल्या बाजीरावांनी मोगल आणि निजाम यांच्या विरोधात आचरलेली छत्रपती शिवरायांची युद्धनीती !

आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले महान कार्य !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत केलेले भाषण येथे दिले आहे.

CM Yogi Adityanath : महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खरे नायक ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दोघा हिंदु राजांनी अकबर आणि औरंगजेब यांना मरण्यास भाग पाडले !

World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !