Samudra Manthan : समुद्रमंथनातील ‘वासुकी’ सापाच्या इतिहासावर विज्ञानाचा शिक्का !

हिंदु धर्मग्रंथात ५० फूट लांबीच्या वासुकी सापाविषयीचा एक प्रसंग वर्णिला गेला आहे. या सापाचा उपयोग देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन करण्यासाठी दोरीच्या रूपात केला होता. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केले होते.

Coco Islands Row : नेहरूंनी म्यानमारला भेट दिलेले ‘कोको’ बेट चीन वापरत आहे !  

नेहरूंनी उत्तर अंदमानचे कोको बेट म्यानमारला दिले. हे बेट आता थेट चीनच्या नियंत्रणात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत याकडे कधीच लक्ष दिले नाही.

सांस्कृतिक भारतासाठी पंचांग बहुमोल !

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे पूजन केले जाते. पंचांग हे हिंदु संस्कृती संवर्धक आहे. एका शब्दात सांगायचे, तर ते प्राचीन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र आहे. ज्या काळात जग लज्जारक्षणाचे साधने शोधत होते, तेव्हा भारतात सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांची नेमकी स्थिती सांगितली जात होती.

Babri NCERT Book:बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती !

पूर्वी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ साम्यवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या कह्यात असल्यामुळे शिक्षणक्षेत्राची अपरिमित हानी झाली.

Rename Of Alibaug : अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

हिंदवी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील मायनाक भंडारी यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘अलीबाग’ शहर आणि ‘अलीबाग’ तालुका यांचे नामकरण ‘मायनाकनगरी’ करावे.

देशासाठी हालअपेष्टा भोगलेल्या स्वातंत्र्यविरांची जाणीव करून देणारा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ !

चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते हे तीनही महत्त्वाचे उत्तरदायित्व पेलणारे अभिनेते रणदीप हुडा यांनी एक चांगला चित्रपट बनवला, त्यासाठी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे.

Katchatheevu Island Issue : इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ‘कच्चाथीवू’ हे भारतीय बेट भेटस्वरूप दिले !

पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ५)

‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’

छत्रपती शिवरायांची युद्ध आणि राज्य नीती भारताच्या प्रगतीस साहाय्यभूत !

छत्रपती शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन, कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, महिलांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, शस्त्र व्यवस्थापन आणि नौदल हे सगळेच अचंबित करणारे आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट : एक अविस्मरणीय अनुभव !

क्रांतीकारकांच्या कार्यपद्धतीविषयीही चित्रपटात पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी आल्याच नाहीत. अनेक गोष्टी चित्रपट थेटपणे मांडतो. मग त्या कुणाला पटोत वा न पटोत, हा चित्रपटाचा गुणही आहे आणि दोषही !