देशाचा खरा इतिहास मांडण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘पद्मभूषण’ डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा (वय ९३ वर्षे) !

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांविषयी प्रेम, ऐतिहासिक अन् सामाजिक विषयांमध्ये आवड, सत्य आणि वास्तविकता यांचा शोध, साहित्यिक दृष्टीकोन अन् प्रवासाचा अनुभव’ या सर्व कारणांमुळे डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांना इतिहास संशोधन करण्याची, तसेच त्या आधारावर प्रभावी कादंबर्‍यांची रचना करण्याची प्रेरणा मिळाली.

देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतीकारकांच्या बलीदानाचामोठा वाटा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्यासच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, हे निश्चित !

अनेक माध्यमांतून भारतीय प्राचीन संस्कृतीचा प्रचार करणार्‍या देहली येथील प्रख्यात ‘इंडोलॉजिस्ट’ प्रा. डॉ. शशिबाला !

जागतिक स्तरावरील भारताचे सांस्कृतिक योगदान, वैश्विक दृष्टीकोनातून संस्कृत, भारतीय कलांचा इतिहास, बौद्ध धर्म आणि राजकीय सीमांच्या पलीकडे सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.

Yakub Habeebuddin Tucy Demands : (म्हणे) ‘औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा सुनिश्चित करावी !’

नागपूरसह काही गावांत रस्त्यांवर उतरून द्वेषपूर्ण मोहिमा आणि दंगली भडकवण्याचे काम धर्मांध मुसलमानच करत आहेत, याचा उल्लेख तुसी यांनी पत्रात का केला नाही ?

भारताच्या गौरवशाली हिंदु इतिहासाला पुनरुज्जीवन देणारे डॉ. विक्रम संपत !

भारताच्या पराक्रमी शौर्याचा इतिहास जगासमोर उघड केला, ज्यामुळे देशाचा इतिहास जसाच्या तसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे महान कार्य होत आहे. या माध्यमातून त्यांनी भारताच्या इतिहासाला नवचैतन्य दिले आहे.

Taj Mahal : ताजमहाल सर्वाधिक कमाई करणारे संरक्षित स्मारक !

गेल्या ५ वर्षांत तिकीट विक्रीतून पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकांमध्ये ताजमहाल हे सर्वाधिक उत्पन्न करणारे स्मारक ठरले आहे.

तैमूर बलात्कारी होता, तर औरंगजेब अतिशय वाईट माणूस होता !  

पाकिस्तानी लेखकाने मोगल आणि मुसलमान आक्रमकांविषयी जी मते मांडली आहेत, त्याविषयी भारतातील मुसलमानांना काय म्हणायचे आहे ?

MNS On Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगर येथे लावण्यात आले ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा लिखाणाचे फलक !

. . . या मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे !

Uttarakhand Cities Renamed : औरंगजेबपूरचे शिवाजीनगर आणि मियांवालाचे रामजीवाला असे नामांतर !

उत्तरखंडमधील भाजप सरकारला हे शक्य आहे, तर अन्य राज्यांना ते का शक्य होत नाही ?

भारत मुसलमानबहुल देश असता, तर कधीच धर्मनिरपेक्ष झाला नसता ! – Archaeologist KK Muhammed

पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती