भारतातील महान ऋषि परंपरा

थोर ऋषि-मुनी, त्यांची परंपरा, कार्य आणि शिकवण यांची माहिती अत्यल्प आहे. मागील अंकात ऋषींचे कार्य, त्यांचे मनुष्याच्या जीवनातील योगदान यांविषयी माहिती जाणून घेतली. या लेखात पुढील भाग जाणून घेऊया.

भारतातील महान ऋषि परंपरा

आजही भारतीय मनात ऋषि पदाविषयी नितांत आदर आहे. आधुनिक काळातही अनेक ऋषि होऊन गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल.

गोमंतकियांची श्री गणेशचतुर्थीची आगळीवेगळी परंपरा !

कुळंबी, धनगर आणि गोसावी या ३ जमाती सोडल्यास गोव्यातील प्रत्येक घरात श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जातो. याला ‘चवथ’ असे म्हणतात.

स्थैर्य आणि मनःशांती प्रदान करणारे श्री गणपति अथर्वशीर्ष !

१. ‘अथर्वशीर्ष’ ही उपाधी लावण्यामागील कारण ! ‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे. ‘अथर्व’ शब्दाच्या अर्थाचा विचार करता ‘थर्व’ म्हणजे जाणे किंवा चालणे असा होतो. याचा ‘अ’ लावल्याने निषेध झाला आणि अथर्व म्हणजे शांती, स्थिरता, स्थैर्य अन् अचंचलता असा होतो. ‘शीर्ष’चा शब्दश: … Read more

गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशाची उपासना कशी करावी ?

‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्व व्यक्तींनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.

२५ वर्षे विविध चळवळींच्या माध्यमातून समाजाला जागृत करणारे ‘सनातन प्रभात’ ईश्‍वरनिर्मित असल्याने भावी काळातही ‘सनातन प्रभात’ची मशाल प्रज्वलितच राहील !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी प्रामुख्याने समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि समाजामध्ये धर्मजागृती व्हावी, यांसाठी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ चालू केले.

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची रौप्य महोत्सवी वाटचाल !

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. राष्ट्र आणि धर्म हिताच्या ज्या महन्मंगल उद्देशाने ते चालू झाले, त्याचे सिंहावलोकन करण्याची ही वेळ आहे आणि अर्थातच त्याच्या उद्देशाचे सार्थक झाल्याचे लक्षात येत आहे.

‘सनातन प्रभात’ हे सिद्धांताने चालणारे वृत्तपत्र ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

‘सनातन प्रभात’ हे न्यायाने, धर्माने आणि सिद्धांतावर चालणारे वृत्तपत्र आहे. धर्माच्या प्रचारासाठी वृत्तपत्र चालवणे, हेच जिकरीचे काम आहे.

२५ वर्षे सुविद्य आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य दमदारपणे करणारे ‘सनातन प्रभात’ ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध व्याख्याते, मुंबई.

राजकीय दृष्टी देणारे, सांस्कृतिक आणि धार्मिक मार्गदर्शन करण्याचे व्रत ‘सनातन प्रभात’ने घेतले आहे. प्रभात’ हिंदु समाजाला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याची जाणीव करून देते.

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाने ‘सनातन प्रभात’ तीव्रगतीने मार्गक्रमण करत आहे ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

‘सनातन प्रभात’ केवळ वृत्तपत्र नाही आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांच्या विचारांनी समाजाला जागृत करणारे एक मार्गदर्शक आहे. मागील २५ वर्षे ‘सनातन प्रभात’ ही भूमिका निस्वार्थीपणे पार पाडत आहे.