‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !

‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !

जेव्हा पृथ्वीवर दुर्गमासुराने उच्छाद मांडून देवीभक्त ऋषींचा छळ करण्यास आरंभ केला, तेव्हा आदिशक्तीने ‘श्रीदुर्गादेवी’चा अवतार धारण केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

वाईट शक्तींच्या ‘आसुरी कलेचा’, अविष्कार म्हणजे विज्ञानातील नवनवीन घातक शोध लागणे आणि कोट्यवधी लोकांची ‘नैतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक’ या स्तरांवर हानी होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

पूर्वी देवासुर संग्राम शक्तीच्या स्तरावर होत होता. देवी या शक्तीस्वरूपिणी असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवींच्या चित्रांमध्ये अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत होते. आता देवासुर संग्राम चैतन्याच्या स्तरावर होत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण  !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण  !

‘विज्ञानाने माणसाला सुखलोलूप बनवले. त्यामुळे तो खर्‍या आनंदापासून, म्हणजे ईश्वरापासून अधिकाधिक दूर जात आहे आणि त्यामुळे अधिकाधिक दुःखी, तसेच हिंसक (आसुरी) होत आहे.’

श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

द्वापरयुगातील श्रीकृष्णाच्या हृदयातील तेज ओडिशा राज्यातील पुरुषोत्तम क्षेत्रातील घनदाट अरण्यातील एका गुहेत गुप्तपणे प्रगट होणे आणि याचा शोध भिल्लांचा प्रमुख ‘विश्ववसु’ याला लागून त्याने या दिव्य तेजाचे प्रतिदिन दर्शन घेऊन त्याची आराधना करणे

साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !

साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !

प्रत्यक्षात शिक्षण, नोकरी, तसेच जीवनातील इतर क्षेत्रांत व्यक्ती नवीन पालट स्वीकारत जाते आणि त्यामुळे तिची प्रगती होते. त्याचप्रमाणे साधनेतही प्रत्येक टप्प्याला ‘स्वीकारणे’ हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !

आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !

कान्हा दैवी बालकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला नियमित जोडतो आणि स्वतःचा आढावा उत्साहाने अन् प्रामाणिकपणे देतो.

विस्मरणाविषयीचे विविध घटक, मानसिक आणि आध्यात्मिक विस्मरण यांतील भेद 

विस्मरणाविषयीचे विविध घटक, मानसिक आणि आध्यात्मिक विस्मरण यांतील भेद 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे ‘साधकांना साधनेसाठी शक्ती मिळणे आणि त्यांच्या साधनेतील अडथळे न्यून होणे अन् वातावरणातील रज-तम न्यून होणे’, हे कार्य घडते. हे कार्य करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची निर्गुण स्थिती असते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आई-वडिलांनी मातृ-पितृसुख अनुभवणे’, याविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आई-वडिलांनी मातृ-पितृसुख अनुभवणे’, याविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

बहुतेक आई-वडील जीवनाचे ध्येय ईश्वरप्राप्ती असल्याचे विसरून मातृ-पितृसुखात अडकतात. त्यामुळे ते प्रथम सुखात आणि त्यानंतर दुःखात अनेक जन्म अडकतात; म्हणून आई-वडिलांनी त्यात न अडकता ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे’ सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संत आणि अवतार यांच्या कार्यांविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संत आणि अवतार यांच्या कार्यांविषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

संत आणि अवतार या दोन्हींचे कार्य ईश्वरी असते; परंतु त्या कार्याचे स्वरूप आणि व्याप्ती ही भिन्न असते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी लिखाणात ‘संत आणि गुरु व्यष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात, तर अवतार समष्टीचे प्रारब्ध पालटू शकतात’, असे म्हटले आहे.’