वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना तेथे कार्यरत असलेल्या स्पंदनांचा व्यक्तीवर (तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) होणारा परिणाम
‘भारतात प्राचीन काळापासून वास्तूशास्त्र प्रचलित आहे. वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर बांधल्यास मानवाला चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते…..