India Slams Pakistan In UN : पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक असून ती पालटणार नाही !
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
पाकिस्तान सरकारने त्यांच्या सैनिकांचे प्राण वाचवण्याऐवजी त्यांना युद्धात बलीदान देणे योग्य मानले. शत्रूला या जिद्दीची किंमत २१४ सैनिकांच्या मृत्यूच्या रूपात मोजावी लागली.
जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला !
गळ्यात फुलांचा हार, चेहर्यावर गुलाल आणि हातातील सिलिंडरमधून रंग उडवत असलेले त्यांचे दृश्य सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे ठरले.
रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धविरामाला सिद्ध !
नॉस्ट्राडॅमसने अशा वेळेचे संकेत दिले जेव्हा भारतीय संस्कृती, योग आणि वेदांत यांचा जागतिक स्तरावर प्रचार केला जाईल. आज योग आणि ध्यान जगभरात लोकप्रिय झाले आहेत, ज्याला काही लोक त्याच्या भविष्यवाणीशी जोडतात.
हिंदु पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा पुनरूच्चार !
१५० ओलिस अजूनही कह्यात असून पाकचे १०० हून अधिक सैनिक ठार झाल्याचा केला दावा
बांगलादेशाच्या सैन्यातील पाकिस्तान आणि जमात-ए-इस्लामी संघटनेचे समर्थक लेफ्टनंट जनरलचा बांगलादेशी सैन्य कह्यात घेण्याचा प्रयत्न फसल्याने त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने ओलिसांच्या बदल्यात बलुचिस्तानमधील राजकीय बंदीवानांची सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आला आहे.