अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
युद्धबंदीचा करार झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांत इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर आता दोघांनीही एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता दर्शवली आहे.
युद्धबंदीचा करार झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांत इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर आता दोघांनीही एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता दर्शवली आहे.
गेल्या ६ वर्षांत चिनी सैन्याने त्यांच्या गुरे चरण्याच्या, शिकारीच्या आणि शेती करण्याच्या पूर्वजांच्या भूमीच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले आहे, असा या समुदायाचा दावा आहे.
निदर्शकांचे म्हणणे आहे की, ते महागाई, बेरोजगारी, विजेचे संकट, प्रशासकीय भ्रष्टाचार आणि सैन्यदलाचा अत्याचार यांमुळे त्रस्त झाले आहेत.
युद्धबंदीचा करार झाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांत इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर आता दोघांनीही एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता दर्शवली आहे.
इराणकडे अशी क्षमता असल्यासच तो स्थायी शांतता आणि सुरक्षा मिळवू शकतो. यामुळे विरोधी देश सैन्य कारवाई करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतील, असे मत इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स न्यूज’मध्ये ‘अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही’ या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेसवाले कधी चकार शब्दाही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदु महिलांना स्वरक्षण शिकवण्यासह त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच लव्ह जिहाद रोखण्याचा प्रभावी उपाय !
पाकने जे पेरले आहे, तेच तेथे उगवत असतांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी तेथील राज्यकर्ते भारताच्या नावाने खडी फोडत आहेत, हे स्पष्ट आहे !
रस्ते वितळले, जंगलांना लागत आहे आग !
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार चालूच असणे, हे समस्त हिंदूंना लज्जास्पद !
सरकार हिंदूंवरील नाही निदान देवतांवरील आक्रमण रोखण्यासाठी तरी बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?