भ्रमणध्वनीच्या विळख्यातून सत्वर बाहेर पडा ।
‘भ्रमणध्वनी पहाणे’ हा नसावा साधका छंद । नामजप, भावप्रयोग अन् सेवा करण्यातील घ्यावा आनंद ।
‘भ्रमणध्वनी पहाणे’ हा नसावा साधका छंद । नामजप, भावप्रयोग अन् सेवा करण्यातील घ्यावा आनंद ।
शंखनाद पहा चालू झाला । दाही दिशा त्याने दणाणल्या ।
‘सनातन धर्मसूर्य उगवला’ हे सौ. माधुरी वाडेकर यांनी लिहिलेले क्षात्रगीत प्रसिद्ध आहे. आता ‘सनातन राष्ट्र शंखनादा’च्या निमित्ताने ‘सनातन राष्ट्रसूर्य’ उगवत आहे.
विश्वात्मक सनातन धर्माचा गौरव ।
तथा सनातन संस्कृती कार्याचा गौरव ।।
या भव्य दिव्य महोत्सवातून ।
झाले विविध संतांचे दर्शन ।।
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने ‘शंखनाद महोत्सव’ आध्यात्मिक स्तरावर झाला आणि गुरुदेवांनी ‘सनातन राष्ट्र’ निर्माण होण्याचा संकल्प केला. महोत्सवाच्या फलनिष्पत्तीविषयी गुरुदेवांच्या कृपेने सुचलेले कवितारूपी कृतज्ञतापुष्प गुरुचरणी अर्पण करत आहे.
१३.१.२०२५ या दिवशी प्रसारित झालेले ‘सनातन आश्रम एक अलौकिक आध्यात्मिक क्षेत्र’ हे चलचित्र (व्हिडिओ) पाहून त्यापुढील कविता सुचली.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील कैलासाश्रमात असतांना प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या प्रसंगी लिहिलेली कविता येथे देत आहोत.
सनातन संस्था ही जणू साधकांसाठी जीवन संजीवनी । जन्म मृत्यूच्या फेर्यांतून सोडवी दावी मोक्षाची वाट जीवनी ।
‘सनातन राष्ट्राचा शंखनाद होत असतांना स्थूल अन् सूक्ष्म या स्तरांवर पुष्कळ पालट होतील’, असा विचार माझ्या मनात येत होता. मी त्या विचारांत असतांना श्री गुरूंनी मला पुढील काव्यपंक्ती सुचवून त्या माझ्याकडून शब्दबद्ध करून घेतल्या.