राष्ट्रवाद हाच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यासाठी प्राण !

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ‘श्रीराम हरले’, असे सांगितले जाते. हे सांगण्यामागे ‘हिंदूंची श्रीरामांवरील श्रद्धा डळमळीत व्हावी’, हा मुख्य हेतू आहे.

कुणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.

Bhojshala ASI Report : भोजशाळा हिंदूंचे स्थान असल्याचे सर्वेक्षणातून उघड !

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचा सर्वेक्षण अहवाल पुरातत्व विभागाकडून उच्च न्यायालयात सादर

नालंदा विद्यापीठ म्हणजे भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरुज्जीवन !

खिलजीने काफिरांच्या ज्ञानाचे भंडार असलेल्या नालंदा विद्यापिठाला आग लावली, तेथील गुरुजन आणि देश-विदेशातून आलेले विद्यार्थी यांची कत्तल केली. तिथल्या ग्रंथालयातील ९० लाख ग्रंथ ३ मास जळत होते.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा सातवा दिवस (३० जून) : उद्बोधन सत्र – हिंदुत्वनिष्ठांचे अनुभव

नौखालीत मुसलमानांकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाले, तेव्हा त्यांनी हिंदु अधिवक्ते न्यायाधीश यांच्या घरातील बायकांना घराबाहेर आणून त्यांच्यावर अत्याचार केले.

Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेतील उत्‍खननात सापडली भगवान श्रीकृष्‍णाची मूर्ती

भोजशाळा हिंदूंचे मंदिर आणि विद्यापीठ होते, हे येथे आतापर्यंत केलेल्‍या उत्‍खननानंतर स्‍पष्‍ट झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर – एक ध्रुवतारा !

अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी पुष्कळ लिहून आले आहे. त्यामुळे परीक्षण म्हणून वेगळे काही न लिहिता चित्रपटाच्या अनुषंगाने मुक्त चित्रण लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.

Petition In Agra Court : फतेहपूर सिक्रीतील दर्ग्याच्या ठिकाणी मां कामाख्या देवीचे मंदिर !

जगप्रसिद्ध ताजमहाल हे मूळचे हिंदूंचे ‘तेजोमहालय’ नावाचे मंदिर आहे. आता आगर्‍यापासून जवळच असलेल्या फतेहपूर सिक्रीचे प्रकरण समोर आले आहे. फतेहपूर सिक्रीचा दर्गा हे मां कामाख्या देवीचे मूळ गर्भगृह आहे आणि जामा मशीद परिसर हा मूळ मंदिराचा परिसर आहे !

‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिपू सुलतानविषयी मांडलेला इतिहास खोटा !

असदुद्दीन ओवैसी यांनी एका प्रचारसभेत म्हणाले, ‘‘टिपू सुलतान हिंदूंचा द्वेष करत नव्हता, तर ते स्वतः ‘राम’ लिहिलेली अंगठी बोटात घालत असे.’’ हे झाले अर्ध सत्य की, जे उथळ असून हिंदूना मूर्ख बनवण्यासाठी तसे म्हटले आहे. आता पूर्ण सत्य जाणून घेऊ.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची काही सप्रमाण तथ्ये

महाराजांनी मंत्रीमंडळात कसलेही जातीय आरक्षण आणि सर्वधर्मसमभाव न ठेवता ८ पैकी ७ मंत्री ब्राह्मण अन् सेनापती मराठा नेमला. हीच परंपरा त्यांच्या वंशजांनीही चालूच ठेवली.