देशाचा खरा इतिहास मांडण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘पद्मभूषण’ डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा (वय ९३ वर्षे) !

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांविषयी प्रेम, ऐतिहासिक अन् सामाजिक विषयांमध्ये आवड, सत्य आणि वास्तविकता यांचा शोध, साहित्यिक दृष्टीकोन अन् प्रवासाचा अनुभव’ या सर्व कारणांमुळे डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांना इतिहास संशोधन करण्याची, तसेच त्या आधारावर प्रभावी कादंबर्‍यांची रचना करण्याची प्रेरणा मिळाली.

वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी ! – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ मध्येही असाच काहीसा प्रयत्न झाला होता.

हिंदू संघटनासाठी आवश्यक ‘स्वयंबोध’ आणि ‘शत्रूबोध’ !

या अल्ला नावाच्या देवाने जे काही निर्माण केले, त्यात सर्वांत वाईट ‘अहल-ए-किताब’ आणि ‘मुशरिक’ हे आहे. याहून अधिक चांगली व्याख्या आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही.

भारताच्या गौरवशाली हिंदु इतिहासाला पुनरुज्जीवन देणारे डॉ. विक्रम संपत !

भारताच्या पराक्रमी शौर्याचा इतिहास जगासमोर उघड केला, ज्यामुळे देशाचा इतिहास जसाच्या तसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे महान कार्य होत आहे. या माध्यमातून त्यांनी भारताच्या इतिहासाला नवचैतन्य दिले आहे.

MNS On Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगर येथे लावण्यात आले ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा लिखाणाचे फलक !

. . . या मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे !

Uttarakhand Cities Renamed : औरंगजेबपूरचे शिवाजीनगर आणि मियांवालाचे रामजीवाला असे नामांतर !

उत्तरखंडमधील भाजप सरकारला हे शक्य आहे, तर अन्य राज्यांना ते का शक्य होत नाही ?

मौलाना साजिद रशिदी (म्हणे) ‘जेवढे बोलले जाते तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व मोठे नाही !’

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मुसलमान आक्रमकांना धडा शिकवला आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्यामुळेच भारतात इस्लाम फोफावला नाही.

RSS Dattatreya Hosabale On Aurangzeb : ‘गंगा-जमुनी तहजीब’विषयी बोलणार्‍यांनी औरंगजेबाला नायक बनवले !

गंगा-जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदु अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव आणला जातो !

World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !

MP Udayanraje Bhosale On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबरच उखडून टाकली पाहिजे !

औरंगजेब आमच्या देशाचा, स्वराज्याचा, आमच्या राजांचा शत्रू होता. ज्यांचे कुणाचे औरंगजेबावर प्रेम असेल, ज्याला तिथे जाऊन डोके टेकवायचे असेल, त्याने ही कबर घेत औरंगजेब, त्याचे पूर्वज जिथून आले, तिथे चालते व्हावे !