भारत पाकिस्तानकडून कोणत्या गोष्टींची खरेदी करतो ?
भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, ज्यामध्ये खाद्यपदार्थांपासून कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. भारत पाकिस्तानकडून सर्वाधिक प्रमाणात काळ्या मिठाची खरेदी करतो.
भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, ज्यामध्ये खाद्यपदार्थांपासून कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. भारत पाकिस्तानकडून सर्वाधिक प्रमाणात काळ्या मिठाची खरेदी करतो.
पाक सैन्याने आतंकवाद्यांच्या माध्यमांतून भारतातील निरपराध लोकांना मारले आता ते स्वतःच स्वतःच्या नागरिकांना मारत आहेत, हे त्यांच्या कर्माचे फळ म्हणावे लागेल !
या घटनेची सत्यता पडताळून पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करत त्यांना सौदी अरेबियात हाकलले पाहिजे !
अफगाणिस्तानमध्ये हिंदू औषधालाही नाहीत आणि बांगलादेशातही हीच स्थिती येणार आहे. भारताने आता गांधीगिरी थांबवली पाहिजे अन्यथा इतिहास क्षमा करणार नाही !
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची पकड आता बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापुरती मर्यादित आहे. आता कुणालाही या भागात प्रवेश करण्यासाठी बलूच स्वातंत्र्यसैनिकांची अनुमती घ्यावी लागते.
अशांच्या विरोधात जलद गतीने खटला चालवून त्यांना फासावर लटकवणे आवश्यक !
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
एका भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून मला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या मुल्लांना अटक करण्याचीही तसदी न घेणारा हा देश म्हणजेच पाकिस्तान- गीर्ट विल्डर्स
अलीकडेच त्याने पाकिस्तानला भेट दिली होती. अशा परिस्थितीत झाकीरने वासिकची भेट घेतल्यामुळे काही लोकांनी असा दावा केला आहे की, तो पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर ते एक बुजगावण्याच्या पलिकडे काही नाही. हिंदूंवर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे ७८ वर्षांपासून अत्याचार होत आहेत. काश्मीरमध्येही झाले; मात्र संयुक्त राष्ट्रांनी काय दिवे लावले, हे हिंदूंना ठाऊक आहे !