Taliban Rejected POK : तालिबानने पाकव्याप्त काश्मीरला पाकचा भाग मानले नाही !

तालिबानने हा चांगला निर्णय घेतला आहे, आता त्याने पाकला पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देण्यासाठीही दबाव आणावा !

पाकिस्तानने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘आतंकवादी’ घोषित केले !

पाकिस्तानचा हास्यास्पद निर्णय ! ज्या देशाला ‘आतंकवाद्याचा कारखाना’ असल्यावरून जगाने ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे, तो देश एका देशाच्या पंतप्रधानाला आतंकवादी घोषित करतो, याहून मोठा विनोद कोणता असेल ?

३ वर्षांपासून बेपत्ता असणार्‍या ७ वर्षांच्या हिंदु मुलीच्या शोधासाठी पालकांची कराचीमध्ये निदर्शने

पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मुलींची हीच स्थिती आहे. याविषयी कुणीही आवाज उठवत नाही, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव !

फ्रँकफर्ट (जर्मनी) येथील पाकिस्‍तानी वाणिज्‍य दूतावासावर अफगाणी नागरिकांचे आक्रमण !

पाकिस्‍तानच्‍या वाणिज्‍य दूतावासावर अफगाणिस्‍तानच्‍या नागरिकांनी आक्रमण केल्‍याची घटना २० जुलैला घडली. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आहे.

Pakistan 2023 census : पाकिस्तानात हिंदूंच्या लोकसंख्येत ३ लाखांची वाढ; मात्र एकूण टक्केवारीत घट !

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेचे आकडे समोर आले असून त्यानुसार देशातील हिंदूंची लोकसंख्या ३८ लाख झाली आहे. हिंदू आता पाकिस्तानमधील सर्वांत मोठा अल्पसंख्यांक समुदाय बनला आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा आणि त्याचे फलित

शीतयुद्ध काळामध्ये असणारे हे देश पुन्हा एकदा एकत्र येतांना दिसत आहेत. अर्थात् यामध्ये पाकिस्तानचे योगदान आता किमान पातळीवर राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Azerbaijan’s Ilham Aliyev On Kashmir :  (म्हणे) काश्मिरींच्या अधिकारांकडे दुर्लक्ष होत आहे !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.

J&k Terrorists : काश्मीर खोर्‍यात घुसले आहेत ६० प्रशिक्षित आतंकवादी ! – माजी अधिकारी मेजर जनरल पी.के. सेहगल

जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये गेली ३ दशके घुसखोरी करून हिंसाचार करत आहेत आणि भारत त्यांना रोखू शकत नाही, हे लज्जास्पद !

SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !

Jihadi Terrorism in Doda Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ४ सैनिक आणि एक पोलीस यांना वीरमरण !

काश्मीरमधील या आतंकवादामागे कोण आहे ?, हे ठाऊक असूनही भारतीय शासनकर्त्यांमध्ये त्याचा समूळ नाश करण्याची इच्छाशक्ती नाही, हेच पुनःपुन्हा अशा घटनांवरून समोर येत रहाते. हे भारताला लज्जास्पद !