Pakistan Airstrike Afghanistan:पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणात ८ जण ठार
‘सीमेवर तालिबानी आतंकवादी सतत आक्रमणे करत आहेत’, असा दावा पाकिस्तानने केला आहे.
‘सीमेवर तालिबानी आतंकवादी सतत आक्रमणे करत आहेत’, असा दावा पाकिस्तानने केला आहे.
कर्णावती जिल्ह्यात रहाणार्या पाकिस्तानातून आलेल्या १ सहस्र १६७ हिंदु निर्वासितांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !
पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित होऊन बराच काळ लोटला आहे; मात्र पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेवर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे.
अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !
नागरिकत्व सुधारणा कायदा श्रद्धेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव निर्माण करतोे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे. तसेच ‘या कायद्याची कार्यवाही कशी होईल ? यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत’, असे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताने पाकशी झालेल्या जलवाटप करारांचा वापर सामरिक आणि परराष्ट्र नीती यांच्या दृष्टीने करून त्याला जेरीस आणावे !
भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक खुपसायचा पाकला अधिकार नाही, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले पाहिजे !