संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध ! 

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध ! 

‘क्रिकेट’ हा कोट्यवधी भारतियांसाठी महत्त्वपूर्ण खेळ ! त्यातही भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना असेल, तर तेथे राष्ट्रभावनेचा प्रश्न निर्माण होतो. हे जरी असले, तरी पाकिस्तानी खेळाडूंच्या दृष्टीने भारतासमवेत क्रिकेट खेळणे, म्हणजे एक प्रकारचे जिहादी युद्धच होय

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी ! – सागर बेग यांची मागणी

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य

कालपर्यंत असाच आरोप भारतावर केला जात होता आणि आता तो इस्रायली यंत्रणांवर केला जात आहे. असे आरोप करण्यापेक्षा पाकने बलुची लोकांवरील अत्याचार थांबले पाहिजेत !

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्‍यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्‍यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani

या दाव्यांमध्ये तथ्य असण्याची शक्यताच अधिक आहे. याचे कारण पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळापेक्षा त्याच्याकडे जिहादी युद्धाच्या दृष्टीकोनातूनच पहात आले आहेत. खेळाडूंनी काश्मीरचा राग आळवण्यातूनही हे अनेक वेळा समोर आले आहे. यामुळे आता भारताने पाकसमवेतचे सर्व व्यवहार बंद केले पाहिजेत !

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !

पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी भारतातील तरुण संपर्कात असल्याच्या संशय
६६ जणांची चौकशी झाल्याची माहिती

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan

पाकने अशा प्रकारची कितीही मागणी जगाकडे केली, तरी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि असणार आहे, हे त्याने लक्षात ठेवण्यासह पाकचे स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकडे लक्ष द्यावे !

राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman

राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman

पाकच्या सैन्याने देशाच्या घटनात्मक मर्यादेत राहिले पाहिजे. जर तुम्हाला राजकारण करायचे असेल, तर गणवेश (वर्दी) उतरवून या. निवडणुकांमध्ये भाग घ्या. यावरून हे स्पष्ट होईल की, लोक गणवेशधारी लोकांना किती मते देतात.

मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

केंद्रातील भाजप सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! जर मणी सांगत आहेत, तेच सत्य उघड झाले, तर काँग्रेसवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात टाकून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari

आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari

ओमरी यांनी सांगितले की, हा माझा पहिलाच भारत दौरा आहे आणि येथे  मिळालेला आदर अन् आपुलकी यांमुळे माझे मन जिंकले आहे. आपल्यामधील नाते केवळ मुत्सद्देगिरीचे नाही, तर सामायिक इतिहास आणि संस्कृती यांचे आहे.

काश्मीरमधील प्रत्येक कब्रस्तानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या कबरी ! – Terrorist Shamsher Khan

काश्मीरमधील प्रत्येक कब्रस्तानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या कबरी ! – Terrorist Shamsher Khan

असे असतांना भारत पाकवर कारवाई करत नाही आणि पाक सातत्याने काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत रहातो, हे लज्जास्पद !