Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
पेपे यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानसह संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी स्वित्झर्लंडमध्ये पाकिस्तानचे कौतुक केले होते. यामुळे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे रिक स्कॉट आणि टिम शिही या २ खासदारांनी त्यांच्याविषयी अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई आक्रमणे रोखण्याचे काम करतील. पाकने ‘एआय फेन्सिंग’ही (कृत्रिम बुद्धलमत्तेचा वापर करून निर्माण केलेले एक आभासी कुंपण) केले आहे.
बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांच्याच्या उल्लंघनाविरुद्ध सातत्याने आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि त्यामुळे धर्माभिमान अन् राष्ट्राभिमान नसल्याने ते अशा जाळ्यात अडकतात आणि धर्म अन् देश यांचा घात करतात !
जिहादी आतंकवाद्यांचा उद्देश ‘भारताला इस्लामी देश करणे’ हा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न पूर्णपणे उधळून लावण्यासाठी हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात पाकची काय स्थिती झाली आहे, हे त्याला ठाऊक आहे. जर त्याला पुन्हा युद्ध करायचे असेल, तर आता भारताने पाकचे ४ तुकडे करूनच ते थांबवावे !
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांविषयी केलेले विधान भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
पाकिस्तानी मुसलमान ज्या देशात जातात, तेथे ते जिहादी कारवाया करून त्या देशाची शांतता भंग करून तो देश महिला आणि समाज यांच्यासाठी असुरक्षित बनवतात, याचे हे उदाहरण !