बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार चालूच असणे, हे समस्त हिंदूंना लज्जास्पद !
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार चालूच असणे, हे समस्त हिंदूंना लज्जास्पद !
सरकार हिंदूंवरील नाही निदान देवतांवरील आक्रमण रोखण्यासाठी तरी बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?
शेजारी रहाणारा अजिबर मोल्ला हा युनियन परिषदेचा सदस्य असून त्याने साथीदारांसह हिंदु कुटुंबावर काठ्या आणि स्थानिक बनावटीची शस्त्रे यांद्वारे आक्रमण केले.
बांगलादेशात कुणाचेही सरकार आले, तरी ते धर्मांधांचेच असणार, हे उघड असल्याने या घटना कधीही थांबणार नाहीत ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले पाहिजे !
२२ जूनला सकाळी पोलिसांनी तिचा मृतदेह सखीपूर नगरपालिकेच्या तलावातून बाहेर काढला. मृत मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, अपहरणकर्त्यांनी २१ जूनच्या रात्री दूरध्वीनवरून तिच्या सुटकेच्या बदल्यात ३ लाख टका (२ लाख ३१ सहस्र रुपये) खंडणी मागितली होती.
बांगलादेशातील हिंदूंनी अशाच प्रकारे संघटित होऊन धर्मांधांच्या अत्याचारांचा प्रतिकार करत राहणे आवश्यक आहे ! भारत आणि भारतातील हिंदू अन् त्यांच्या संघटना साहाय्य करतील, या भ्रमात न रहाता स्वतः स्वतःचे रक्षण करावे !
भारत सरकार आणखी किती दिवस बांगलादेशातील या घटनांकडे केवळ पहात रहाणार आहे ?
भारतातील हिंदूंनो, एकेकाळी हिंदूंच्या ‘बंगभूमी’ची आज काय दुर्दशा झाली आहे, हे पहा ! आताही तुम्ही जागृत झाला नाहीत, तर तुमच्या राज्याची ही स्थिती होण्यास काही दशकेच शेष आहेत, हे विसरू नका !
जेव्हा हिंदू मंदिरे उभारतात आणि मूर्तींची स्थापना करतात, तेव्हाच समस्या निर्माण होते. का ? कारण पाकिस्तानी ‘आय.एस्.आय.’ बांगलादेशातील लोकांच्या मनात हिंदुद्वेष पेरत आहे.
धर्मनिरपेक्षतावादी म्हणून पाठ थोपटून घेणार्या बांगलादेशाने इस्लामी धार्मिक गटांच्या दबावापुढे झुकत हिंदु मंदिरांचे बांधकाम थांबवल्यावरून भारताने त्याला जाब विचारला पाहिजे. यासाठी भारतातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर दबाव आणणे आवश्यक !