जीवनात संकल्पानेच सर्व कार्य होते ! – स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज, त्र्यंबकेश्वर, नाशिक

आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.

UP CM Yogiji : श्रीराममंदिरासाठी सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही !

असे केवळ संत अथवा संन्यासी असलेला शासनकर्ताच म्हणू शकतो, अन्यांमध्ये अशी धमक नाही ! असे संत शासनकर्ते सर्वत्र लाभले, तर या देशात रामराज्य आल्याविना रहाणार नाही !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना आलिंगन देतांनाचे छायाचित्र पाहून भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या भावभेटीचे स्मरण होणे

पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे…

जगद्गुरु संत तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?

‘मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते । वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ ।।’ संत तुकोबांनी उपरोक्त अभंगामध्ये ‘वेदाची निंदा करणार्‍यांस भ्रष्ट, सुतक्या, खळ आणि मातेचे स्तन फाडणारा’ म्हटले आहे.

‘साधकांनी सुख-सोयींमध्ये न अडकता केवळ साधनेला प्राधान्य द्यायला हवे’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका प्रसंगाद्वारे केलेले मार्गदर्शन !

‘‘साधकांचे ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ हे आहे. त्यामुळे सोयीसुविधेच्या सूत्राला फारसे महत्त्व नाही.’’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Mathura Holi No Muslim Entry : मथुरेच्या होळीमध्ये मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घाला ! – संतांची मागणी  

हिंदूंच्या प्रत्येक सणांच्या वेळी होऊ लागलेली ही मागणी म्हणजे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. अशी मागणी उद्या सर्वत्र होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !

Nasik Mahapalika Removed Dargah : नाशिक येथे २५ वर्षांपूर्वी अतिक्रमण करून बांधलेला दर्गा महानगरपालिकेने हटवला !

२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !

Jagadguru Narendracharyaji maharaj : महायुतीचा विजय ‘लाडकी बहीण योजने’मुळे नव्हे, तर साधू-संतांमुळे ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.