‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे
उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांना ‘कार्यपूर्ती आणि देहत्याग करणे’ यांचे संकेत ईश्वराकडून प्राप्त होत असतात. त्यामुळे त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.’
ज्याने कुणी पाप केले आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – Mahant Nritya Gopal Das
महंत नृत्य गोपाल दास महाराज हे श्रीराममंदिर आंदोलनातील प्रमुख संतांपैकी एक आहेत. ते अयोध्येतील प्रसिद्ध ‘मणिराम छावणी’चेही प्रमुख आहेत. नुकतीच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते.
जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !
जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे परम निष्काम भक्त होते. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; परंतु त्यांनी कधीच विठ्ठलाला वैयक्तिक उद्देशांसाठी प्रार्थना केली नाही…
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कल्याणपासून जवळ असलेल्या श्री मलंगगडावर वटपौर्णिमेनिमित्त महाआरती आणि वारकर्यांचा कुंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात हा धार्मिक सोहळा पार पडला.
बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !
‘गवत खाऊन जगणार्या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार’ या पार्श्वभूमीवर ‘धर्माच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार’, संत कबीर कसे मान्य करतील ? कबीर अनेक धर्माचार्यांचा विरोध करतात; कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरणाची प्रवृत्ती.
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
उलटबांसिया हे संत कबीर यांच्या रचनांचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. गेली अनेक शतके या उलटबांसिया सामान्यांना नित्य जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडे जाण्यासाठी आणि साधकांना साधनेसाठी प्रेरणा देत आहेत. संत रचित वचने असल्यामुळे त्यात आध्यात्मिक सामर्थ्य आहेच.
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
शंकराचार्य म्हणाले की, दानाच्या चोरीविषयी काय म्हणावे ? श्रीराममंदिराच्या संदर्भात प्रारंभापासूनच मनमानी निर्णय घेतले गेले आहेत. यात ना शास्त्रांचे पालन झाले, ना वेदांचे, ना धर्मगुरूंच्या सल्ल्याचा विचार केला गेला. राजकीय नेत्यांनी निवडलेल्या लोकांचा समावेश करून न्यासाची स्थापना करण्यात आली,
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी सोहळ्यात यंदा नवीन चांदीचा रथ सिद्ध करण्यात येत असून त्याचे लाकडी नक्षीकाम पूर्ण झाले आहे. लाकडी रथाला चांदी लावण्याचे काम चालू करण्यात आले.
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
सनातन धर्माचे रक्षण आणि धर्मप्रसार यांसाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. समितीच्या या धर्मकार्यात मीही समितीच्या समवेत राहून कार्य करीन, असे उद्गार पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज यांनी काढले.