महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेले आणि गुरुकृपेने यशस्वी झालेले ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेले आणि गुरुकृपेने यशस्वी झालेले ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र !

सगळ्या कलाकारांनी बाहेरच्या जगात दिखाऊपणाने वागणे पाहिले आहे; परंतु आपल्या आश्रमातील साधकांमधील अंतर्बाह्य सहजता त्यांच्या अंतर्मनाला स्पर्शून गेली. काही कलाकारांनी हे व्यक्तही केले.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

‘१७.५.२०२६ ते १५.६.२०२६ या काळात ‘अधिक मास’ आहे. ‘अधिक मासात मंगलकार्ये न करता विशेष व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत’, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. या मासात दान केल्यास त्याचे फळ अधिक पटींनी मिळते.

देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?

देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?

‘आपल्या देवघरातील मूर्ती कशा असाव्यात ?’, याविषयी शास्त्रकारांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने अन् संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रयत्न…!

भगवद्गीतेचा महिमा !

भगवद्गीतेचा महिमा !

मी गीतेचा आश्रय घेतो. गीता हे माझे सर्वश्रेष्ठ घर आहे. गीतेच्या ज्ञानाचा आधार घेऊनच मी तिन्ही लोकांचे पालन करतो. – भगवान श्रीकृष्ण

सनातनच्या ग्रंथांमधील ज्ञान कलियुगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरणार असणे

सनातनच्या ग्रंथांमधील ज्ञान कलियुगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरणार असणे

‘सनातनचे ग्रंथ ‘अध्यात्म कसे जगायचे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे आहेत. या ग्रंथांत धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांविषयीची सूत्रे सोप्या भाषेत मांडलेली आहेत.

अन्य धार्मिक ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ यांचे तौलनिक महत्त्व !

अन्य धार्मिक ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ यांचे तौलनिक महत्त्व !

‘वेद, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, यांसारख्या धर्मग्रंथांतून धर्मशास्त्राविषयी पुष्कळ तात्त्विक माहिती मिळते. त्यामुळे या ग्रंथांचा अभ्यास करणार्‍या जिज्ञासू व्यक्तीला धर्मज्ञान मिळून तिचा धार्मिक पाया सिद्ध होतो.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे ! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो.

पालकांनो, आजची मुले हीच देशाचे उज्ज्वल भवितव्य असल्याने साधनेद्वारे सुसंस्कार करून त्यांना घडवा !

पालकांनो, आजची मुले हीच देशाचे उज्ज्वल भवितव्य असल्याने साधनेद्वारे सुसंस्कार करून त्यांना घडवा !

बालपणापासूनच आपल्या मुलांवर सुसंस्कार करणे आवश्यक असते. त्यांना केवळ साक्षर नाही, तर साधनेकडे वळवून धर्माचरणी, राष्ट्रभक्त आणि एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी सनातनच्या अनमोल ग्रंथांचे साहाय्य घ्या !