मनुस्मृती फाडल्याप्रकरणी राजद नेत्यावरील गुन्हा रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार

अलीगड येथे ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘टीव्ही ९ भारत वर्ष’ या दोन वृत्तवाहिन्यांच्या वतीने थेट चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील ‘पीएच्.डी.’ची विद्यार्थिनी आणि बिहारमधील राजद पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी सहभाग घेतला होता…

‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकातील लिखाण कधी रोहित पवार यांनी वाचले आहे का ? काफिरांना कशा प्रकारे मारा ? ही त्यांची शिकवण रोहित पवार यांना माहीत आहे का ? हिंदूंवर जिझिया कर लादणारा औरंगजेब हिंदूंची मनृस्मृती कधी ऐकून घेईल का ? शालेय विद्यार्थ्यालाही जे कळेल, ते न कळणारे म्हणे आमदार !

स्वातंत्र्यवीर सावरकर, मनुस्मृति आणि भारतीय राज्यघटना

मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे. सावरकर मनुस्मृतीला अपौरुषेय, अनुकरणीय धर्मग्रंथ मानत नसून सामाजिक इतिहासग्रंथ मानत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ

जरदोसी, ग्लिटर आदी मेंदीच्या अयोग्य (तामसिक) प्रकारांमुळे तमोगुणी स्पंदनांचा त्रास होऊ शकतो. “सात्त्विक मेंदी”, या ग्रंथात मेंदी काढण्याची योग्य पद्धत, तसेच मेंदीच्या सात्त्विक कलाकृती दिल्या आहेत. त्यानुसार मेंदी काढून देवतातत्त्वांचा लाभ करून घ्या !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भाऊबिजेच्या दिनी आपल्या बहिणीला वरील अशाश्वत भेटवस्तू देण्यापेक्षा चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. त्याचप्रमाणे तिला ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाची वाचिकाही बनवता येईल. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ यांची महानता

७२७ वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर आजही ताजे टवटवीत वाटतात.संत ज्ञानदेवांचे आर्त आपल्या मनी प्रकाशले पाहिजे’, हीच प्रार्थना संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या चरणी करूया.

साधकांना सूचना : श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

बरेच उद्योगपती आणि विक्रेते श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतात. त्यासाठी ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवून त्यांना वितरित करू शकतो.’

‘हिंदू कोड बिल’ सिद्ध करतांना डॉ. आंबेडकर यांनी घेतला होता मनुस्मृतीचा आधार !

डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पित्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे.

संपादकीय : द्वेष आणि पूर्वग्रह सोडा !

मनुस्मृती जाळण्याची मोहीम उघडणारे अन्य पंथियांतील स्त्रियांच्या घोर दुःस्थितीविषयी ‘ब्र’ही उच्चारत नाहीत !

मोहनदास गांधी यांनी शास्त्राविषयी विचारलेल्या प्रश्नाचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांनी दिलेले उत्तर

प्रत्यक्ष किंवा अनुमानाने ज्या सुखाच्या, तसेच दुःखापासून निवृत्तीच्या उपायाचे परिज्ञान होऊ शकत नाही, त्याला लोक वेदांपासून जाणतात. म्हणून त्यांना ‘वेद’ म्हणतात.