साधना आणि क्षात्रधर्म यांचे समन्वयक गुरु गोविंदसिंह !
शिखांनाही त्यांचे गुरु आणि ज्ञान परंपरा यांवर योग्य पकड ठेवावी लागेल, अन्यथा शीख गुरूंचा बळी घेणारा साम्राज्यवादी हिंसक मतवाद आजही त्याच रांगेत आहे आणि भारतासमवेत जगभरात पसरत आहे.
शिखांनाही त्यांचे गुरु आणि ज्ञान परंपरा यांवर योग्य पकड ठेवावी लागेल, अन्यथा शीख गुरूंचा बळी घेणारा साम्राज्यवादी हिंसक मतवाद आजही त्याच रांगेत आहे आणि भारतासमवेत जगभरात पसरत आहे.
२६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार भवन येथे मान्यवर दत्तभक्तांच्या उपस्थितीत ‘नित्योपासना’ या लघुग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
संस्कृतीद्वेष्ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्हा हिंदूजनांच्या स्वाभाविक अभिरूचीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
आपल्या देशातील शिक्षणव्यवस्था ही गुरुकुल पद्धतीची आहे. परकियांनी आक्रमण करून विशेषतः इंग्रजांनी आपली संपूर्ण शिक्षणव्यवस्था अंतर्बाह्य पालटली.
साहित्य संमेलनामध्ये ग्रंथपालाला प्रतिष्ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्य पुरस्कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे.
अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणासह संस्कृत भाषेच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य हिंदु धार्मिक ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला आहे.
वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्यप्राय असेल. हिंदु संस्कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्लील कसे ठरू शकतात ?
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्हणजे परत कुणी अशी वक्तव्ये करण्याचे धाडस करणार नाही.
वाण देण्यासाठी समाजातून ग्रंथ वा उत्पादने यांची मागणी आल्यास साधकांनी ती स्थानिक वितरकांकडे द्यावी.