‘हिंदू कोड बिल’ सिद्ध करतांना डॉ. आंबेडकर यांनी घेतला होता मनुस्मृतीचा आधार !

डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पित्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे.

संपादकीय : द्वेष आणि पूर्वग्रह सोडा !

मनुस्मृती जाळण्याची मोहीम उघडणारे अन्य पंथियांतील स्त्रियांच्या घोर दुःस्थितीविषयी ‘ब्र’ही उच्चारत नाहीत !

मोहनदास गांधी यांनी शास्त्राविषयी विचारलेल्या प्रश्नाचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांनी दिलेले उत्तर

प्रत्यक्ष किंवा अनुमानाने ज्या सुखाच्या, तसेच दुःखापासून निवृत्तीच्या उपायाचे परिज्ञान होऊ शकत नाही, त्याला लोक वेदांपासून जाणतात. म्हणून त्यांना ‘वेद’ म्हणतात.

भाऊबिजेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

पौराणिक ग्रंथांतून देवीदर्शन

ऋग्वेदांतील अदितीपासून ते आजही दारी येणार्‍या गोंधळींच्या गीतांतील भवानी-रेणुकेपर्यंत शक्तीचा महिमा ऐकावयास मिळतो, तर सिंधूच्या तिरी मिळालेल्या ३ सहस्रांपूर्वीच्या मातृमूर्तीपासून खेडोपाडी आजही प्रभावशाली असलेल्या ग्रामदेवतेपर्यंत तिच्या उपासनेचे सातत्य आढळते.

(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

स्विडनच्या संसदेबाहेर कुराण जाळले !

स्विडनच्या संसदेबाहेर १४ ऑगस्ट या दिवशी इराकी वंशाच्या सलवान मोमिका यांनी कुराण जाळले. यापूर्वी मोमिका यांनीच २८ जून या दिवशी स्विडनच्या न्यायालयाकडून अनुमती घेऊन एका मशिदीबाहेर कुराण जाळले होते.

‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरीची’ हा संस्‍कारक्षम उपक्रम अनेक शाळांमध्‍ये यशस्‍वी !

भावी पिढी संस्‍कारक्षम व्‍हावी, तसेच त्‍यांना संत विचारांच्‍या अध्‍यात्‍माची ओळख, आवड निर्माण व्‍हावी, हे ध्‍येय घेऊन हा कार्यक्रम हाती घेतला असल्‍याचे, ‘आळंदी देवस्‍थान’च्‍या वतीने प्रमुख विश्‍वस्‍त योगेश देसाई यांनी सांगितले.

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा

हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.

गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्