पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !

समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.

…द्विराष्ट्र सिद्धांताच्या वस्तूस्थितीमध्ये आज तरी काही भेद झाल्याचे दिसते का ?

‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’

संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.

पानीपत (हरियाणा) येथे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार ! – जयकुमार रावल, राजशिष्टाचारमंत्री

पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

शूरा मी वंदिले !

राष्ट्रीय सुरक्षा हा आता सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. यामुळे ‘देशाची सुरक्षा’ हा विषय आता शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला पाहिजे.

पहिल्या बाजीरावांनी मोगल आणि निजाम यांच्या विरोधात आचरलेली छत्रपती शिवरायांची युद्धनीती !

आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले महान कार्य !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत केलेले भाषण येथे दिले आहे.

गोव्यातील मराठी इतिहासाचे करायचे तरी काय ?

पूर्वी ते ऐतिहासिक नाटक आणि काही ठराविक ठिकाणी होणार्‍या शिवजयंती सोहळ्यांपुरते सीमित होते; पण हे सध्याचे वलय निश्चितच वेगळ्या अन् मोठ्या पातळीवर आहे.

CM Yogi Adityanath : महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खरे नायक ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दोघा हिंदु राजांनी अकबर आणि औरंगजेब यांना मरण्यास भाग पाडले !

World Women’s Day Kolhapur : पालटत्या जागतिक अस्थिर स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ! – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !