व्यायाम, शूज (बूट) आणि सांधे

प्रतिदिन व्यायाम करतांना, वेगवेगळ्या ‘मॅरेथॉन’ (धावण्याची स्पर्धा), टेकडीवर चालायला जाणे या गोष्टी करतांना तुमचे शूज चांगले असावेत. चांगल्या सोलचे, पायाच्या आर्चला चांगला आधार देणारे आणि फार न झिजलेले असे शूज (बूट) वापरावेत.

विज्ञानवाद

‘विज्ञानवादाचे अपत्य औद्योगीकरण ! तेथे नीती कशी नांदेल ? अर्थकामासक्त, चंगळवादी, भोगलोलुप, जडवादाच्या धुक्यात, मानव कल्याणाची सनातन हिंदु धर्म संस्कृतीची वाट हरवली आहे.’

१०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !

‘गोहत्येविषयी बोलणारे बरेच आहेत, तरीही गोहत्येसाठी उघडउघड अनुज्ञप्ती दिली जात आहे. १०० कोटी हिंदूंचा आवाज एक झाला, तर गोहत्या बंदी कायदा तात्काळ होईल !

समर्थ रामदासस्वामींच्या काळातील जर्मन प्रवासी ‘सर थॉमस रो’ यांनी केलेले प्रवासवर्णन

महंमद अली जीनने तात्काळ निर्णय दिला, ‘‘त्या हिंदु प्रवाशांना रस्त्यावर झोपवा आणि त्यांच्या माना कापा. त्यांचा जो म्होरक्या आहे, त्याला पिसाळलेल्या कुत्र्यांच्या पिंजर्‍यात फेकून द्या.

सत्तेच्या लालसेने सनातन धर्मावर टीका ! – जे.के., माजी वृत्तनिवेदक, ‘पी गुरुज् होस्ट’ मेगा टीव्ही

‘द्रमुक’ पक्षाची द्रविड संस्कृतीची विचारधारा सनातनविरोधी आहे. यामुळे त्यांनी प्रथम ब्राह्मणांना विरोध केला, नंतर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडल्या, देवतांचा अवमान केला.

सज्जनांचे गुण, हेच त्यांचे दूत !

सज्जन दूर रहात असले, तरी त्यांचे गुणच त्यांचे दूत म्हणून काम करतात. केवड्याचा वास आल्याने भ्रमर (भुंगा) आपणहून त्याच्याकडे येतात.

आयुर्वेदाचे महत्त्व !

हिंदुस्थानात आयुर्वेदाचे जन्मस्थान पुरातन देवकाळापासून आजपर्यंत टिकून आहे. आयुर्वेद हे शास्त्र माणसाचा कोणताही रोग मुळासकट नष्ट करू शकते, असे रामबाण आहे. ऋषिमुनींनी निरनिराळ्या वनस्पतींचा अभ्यास आणि स्वउपचार करून आयुर्वेद निर्माण झाले आहे.

हिंदूंचे संघटन झाले नाही, तर हिंदूंना ईश्वरही वाचवू शकणार नाही !

आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्‍या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.

युरोपियन संस्कृतीची असभ्यता !

व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची  (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्‍या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही.

पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !

पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !