पाकिस्तानला आतंकवादी घोषित करण्यात आतंकवादी तहव्वूर राणाची चौकशी महत्त्वाची !

राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आणणे भारताला शक्य होणार आहे. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय येथे पाकिस्तानला दोषी ठरवण्यात या चौकशीचा लाभ होणार आहे.

हिंदूंच्या आजच्या स्थितीविषयी स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाष्य

धार्मिक क्षेत्रातील शीघ्र गतीने झालेली प्रगती आणि सर्वच विषयांमध्ये सर्वाेत्कृष्ट भाव ग्रहण करण्याची प्रवृत्ती यांमुळे हिंदु लोक उच्च ध्येयांना चिकटून राहिले. त्यामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे.

मिशनर्‍यांची धर्मांतर करण्याची क्लृप्ती !

ख्रिस्ती मिशनरी प्रचार करण्यापूर्वी संबंधित भागातील प्रमुख, गरीब आणि संकटात असलेले आदींना नोकरीचे आमीष दाखवून त्यांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असतात.

हिंदूंचे अद्वैत मत 

बाह्यतः जाणिवेच्या कक्षेत आपण सर्व द्वैती आहोत; परंतु त्या पलीकडे काय ? त्या पलीकडे आपण अद्वैती आहोत. वस्तूतः हेच सत्य आहे. अद्वैत मत सांगते की, प्रत्येक व्यक्तीला आत्मरूप समजून तिच्यावर प्रेम करा.

फसवणुकीच्या प्रकरणी पैसे परत मिळण्यास ९ वर्षांचा कालावधी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘कणकवली येथील बांधकाम व्यावसायिकाने सदनिका खरेदी व्यवहारात ग्राहकाची फसवणूक केली. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित ग्राहकाला व्याजासह रक्कम ..

अंधश्रद्धेने पछाडलेले विज्ञानवादी आणि प्रबळ इच्छाशक्ती अन् संकल्पशक्ती असणारे व्रताचरणी !

‘आजचे युग विज्ञानाचे, म्हणजे अश्रद्धेचे. अश्रद्धा हीच श्रद्धा, निषेध हेच निमंत्रण, विध्वंस हेच सृजन ! मनु आणि धर्म यांना अंधश्रद्धा म्हणून मोकळे होणारे स्वतःच अंधश्रद्धेने पछाडलेले असतात. 

राजकीय पक्ष आणि काही संघटना यांची हिंदूंना तडजोडवादी करण्याची मानसिकता

‘राज्याराज्यांत जागरूक हिंदूंच्या वाढत्या हत्या धोकादायक आहेत. यावर प्रतिक्रिया द्यायलाही अनेक जण टाळतात. राजकीय पक्ष आणि काही संघटना यांची हिंदूंना तडजोडवादी करण्याची मानसिकता आहे.’

खर्चाच्या तुलनेत समष्टीला होणारा लाभ महत्त्वाचा !

‘महर्षींच्या आज्ञेने माझा वाढदिवस प्रतिवर्षी साजरा केला जात आहे. त्यासाठी खर्चही थोड्या अधिक प्रमाणात करावा लागत आहे; पण खर्चाच्या तुलनेत समष्टीला आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ अधिक आहे. हा लाभ बघितल्यावर ‘महर्षि हे का करायला सांगत आहेत ?’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ज्वलंत धर्माभिमान संस्कृतीचे सर्वश्रेष्ठत्व भारतियांच्या नसानसांतून वहावे’, यासाठी काय करायला हवे ?

‘हे कार्य लेखणीच करू शकेल. Pen is the mightest weapon than the nuclear warhead missiles. (‘लेखणी’ हे युद्धात वापरण्यात येणार्‍या आण्विक क्षेपणास्त्रांपेक्षा सर्वांत शक्तीशाली शस्त्र आहे.) लेखणीविना अन्य पर्याय नाही.

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या लिखाणातील अलौकिकत्व !

‘बुडते हे जन, न देखवे डोळा’, या न्यायाने प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे अंतःकरण ‘कळवळलेले’ आहे, हे त्यांच्या लेखनसामग्रीतून प्रत्ययाला येते.