उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.

अर्थार्जनाचे नियम

अक्कल, बुद्धी वापरून, तसेच पुरुषार्थ आणि परिश्रम करून अर्थार्जन केले पाहिजे. अर्थार्जनासाठी पुरुषार्थ अवश्य करावा; पण धर्मानुकूल राहूनच ! गरीबांचे शोषण करून मिळवलेले धन सुख देत नाही.

अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !

सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे.

पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

शतशः पराक्रमी हिंदु राजे, सहस्रशः सेनापती आणि लक्षावधी सैनिक बुद्धोत्तरकाळात परकियांशी विलक्षण झुंजले. ब्रिटिशांचे अनुकरण करून साम्यवादी प्रणालीने आमच्या भारतियांनी त्यांना स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?’

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांच्यावरील श्रद्धा मोडण्यासाठी ‘आर्यांचे आक्रमण’, हे थोतांड पसरवले !

आर्यांचे आक्रमण वा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्हा हिंदूंच्या डोक्यांमध्ये कोंबणे, शाळांमधून शिकवणे, म्हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे.

प्रतिदिन प्रभातकाळी शुभ संकल्प करा !

मी कधीही दुर्बल होत नाही. दुर्बल आणि सबळ शरीर असते. मी तर मुक्त आत्मा आहे. मी परमात्म्याचा चैतन्यमय सनातन अंश आहे. मी सद्गुरुतत्त्वाचा आहे. हा संसार मला हलवू शकत नाही, झटका देऊ शकत नाही.

हनुमान जयंती

चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.

ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !

‘ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्य आणि त्यानंतर आजवर होणारा एकेक कायदा घेऊन त्याची मीमांसा करू लागले, तर असे स्वच्छ दाखवता येते की, प्रत्येक कायदा हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूने केलेला आहे.

एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

‘गिरकारवाडा, हरमल (गोवा) येथील २१६ पैकी ८८ जणांना अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी, तर ५३ व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याविषयी नोटीस बजावल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.