न्यासासाठी घटना सिद्ध करणे, तिच्यात दुरुस्ती करणे आणि दोन किंवा अधिक न्यासांचे विलिनीकरण करणे (कलम ५० अ) !

‘महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक न्यासांचा कारभार/प्रशासन त्या त्या न्यासाच्या घटनेप्रमाणे / नियमावलीप्रमाणे चालतो. सार्वजनिक न्यासांची नोंदणी करते वेळी नोंदणी अर्जासमवेत त्या न्यासाची प्रस्तावित घटना / नियमावली सादर करणे अपेक्षित आहे.

महू (मध्यप्रदेश) येथे झालेल्या दंगलीच्या निमित्ताने हिंदूंना आवाहन…!

‘तुमचा राम आता तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ? त्याला तुम्ही बोलवा !’… अशा आरोळ्यांनी मध्यरात्री महू (मध्यप्रदेश) येथे आकांडतांडव करण्यात आले. निमित्त होते भारताने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ या क्रिकेटच्या स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केल्यानंतर हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीचे… !

राज्यघटना धोक्यात आहे; पण कुणामुळे ?

आपल्या राज्यघटनेत आजवर केल्या गेलेल्या दुरुस्त्यांच्या आधारे पडताळून पाहिले, तर हे सहज स्पष्ट होईल की, भारताच्या राज्यघटनेचा मूळ ढाचाच पालटण्याचा प्रत्येक प्रयत्न नेहरू-गांधी घराण्याने केलेला आहे.

खोटे कथानक… युद्धाची आधुनिक पद्धत !

कुठल्याही देशाच्या वा समाजाच्या शक्तीचे ४ स्रोत असतात- आर्थिक शक्ती, लष्करी शक्ती, ज्ञानाची शक्ती आणि भाषा. साहित्य, संगीत, फॅशन यातून येणारी ‘सॉफ्ट पॉवर’ !

ग्रामीण भागात धर्मजागृती आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन होणे आवश्यक !

प्रत्येक पिढीमध्ये कितीतरी संतांनी कठोर तप करून ही तपोभूमी निर्माण केल्यामुळेच ती पवित्र राहील. धर्म अस्त्वित्वात राहिला, तरच ही धर्मभूमी टिकून राहील. यांसाठी नेमकेपणाने करण्यात येत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

महाकुंभनगरीतील भव्य तंबू नगरींचे रचनाकार ‘लल्लूजी अँड सन्स’ !

भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.

मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार, त्यांचे दुष्परिणाम आणि अपप्रकार करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

हिंदूंनो, हिंदु समाजाची होणारी धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील हानी रोखण्यासाठी मंदिरे भ्रष्ट होण्यापासून थांबवा !

‘शब्दांवरील आडव्या रेषेची व्याख्या, तिची निर्मिती आणि महत्त्व’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘सनातन परंपरेत संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषांतील शब्दांवर नेहमी आडवी रेष दिली जाते. ‘शब्दांवरील रेषेची व्याख्या काय आहे ? ती का देतात ? तिची निर्मिती कुणी आणि कशी केली ? तिचे महत्त्व काय ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

लवकरच प्रतिदिन वाचा विशेष सदर ‘हिंदुत्वाचे शिलेदार !’

आपल्यालाही अशा शिलेदारांची माहिती असल्यास ती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा. यासाठी 99756 09648 या क्रमांकावर WhatsApp करा !

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी रेल्वेगाडीवरील आक्रमण, म्हणजे हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता !

‘पाकिस्तानाच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले आणि त्यात असलेल्या ३० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी या गाडीतील प्रवाशांना बंधक बनवले.