दाभोलकर हत्या प्रकरण : संशयित शरद कळसकर यांच्या निवेदनातील धक्कादायक खुलासे !

श्री. शरद कळसकर यांना इतर आरोपींसमवेत पहिल्यांदा न्यायालयासमोर नेण्यात आले. तेव्हा न्यायालयात अधिवक्ता हवा असतो, हे पहिल्यांदा श्री. शरद यांना समजले.

सरोगसी (कृत्रिम गर्भधारणा), प्राणी यांच्या माध्यमातून होणारी तस्करी आणि प्राणी हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मुंबई येथील अधिवक्त्या सिद्धविद्या !

राज्यात ‘सरोगसी’च्या (कृत्रिम गर्भधारणेच्या) नावाखाली मोठे षड्यंत्र चालू असल्याचा प्रकार माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणातून लक्षात आला…

होय, हे धर्मयुद्ध पेटवणेच आहे !

निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे दमन होत असतांना ते रोखण्यासाठी व्यवस्थेने तरी निष्पक्ष वागावे, ही हिंदूंची अपेक्षा !

हिंदु राष्ट्र : काळाची आवश्यकता !

हिंदूंना केवळ एकाच देशात (भारतात) हिंदु राष्ट्र आणायचे नाही, तर जगभरातील अनेक देशांत हिंदु राष्ट्र आणायचे आहे !

हिंदी भाषा का मिंधी आणि शिकण्याला अघोषित बंदी ?

विरोध करायचा असेल, तर तो इंग्रजी जी खरे तर विदेशी भाषा आहे, तिला केला पाहिजे. हिंदीला विरोधासाठी विरोध करण्याचे टाळावे !

व्यायाम आणि चांगली निद्रा (झोप) !   

व्यायाम हा नैसर्गिक तणाव-विरोधक आहे. तो ‘कॉर्टिसोल हार्मोन’ न्यून करतो आणि ‘एंडॉर्फिन्स’ (आनंददायक हार्मोन्स) वाढवतो, ज्यामुळे मन शांत रहाते आणि झोप लगेच लागते.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व, त्या दिवशी करायच्या धार्मिक कृती आणि त्याचे लाभ !

ही तिथी युगादि असल्याने श्राद्धादी कर्म केल्याने २ सहस्र वर्षांपर्यंत पितरांची तृप्ती होते. या दिवशी समुद्रस्नान, जप, हवन, दानादि कृत्ये केल्याने अनंत फळ प्राप्त होते.

प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे प्रतिआव्हान शाम मानव यांनी का स्वीकारले नाही ?

कुठल्याही १० ब्रह्मवृृंदांनी बालदीभर पाण्यात अधून-मधून बोटे फिरवून मंत्रघोष करत संस्कार करायचे. साडेतीन घंट्यांनंतर या पाण्याचा रंग पालटून ते संपूर्ण केशरी होईल आणि त्या पाण्याला तीर्थाप्रमाणे चव येईल.

सामाजिक कार्यात योगदान देणारे आणि हिंदुत्वनिष्ठांना अडकवण्याचे पुरोगामी षड्यंत्र उघड करणारे प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. अमित थढानी !

मंदिरांचा पैसा मुसलमानांही दिला जातो. ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना पैसा का दिला जातो ? मंदिरांचा निधी केवळ हिंदु, हिंदु धर्म आणि मंदिर यांच्यासाठीच उपयोगात आणला जावा’, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत संघटितपणे कार्य करण्यात ते प्रयत्नरत आहेत.

‘महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम २०२४’ कायद्याचे महत्त्व !

नेहमीच धर्मांधांचे अत्याचार झाकून ठेवून त्यांच्या कथित हितरक्षणासाठी गळा काढणार्‍या पुरोगाम्यांनी ‘हा कायदा हुकूमशाही आणणारा आहे, तसेच दलित, वनवासी आणि अल्पसंख्यांक यांच्यावर अत्याचार करणारा आहे’….