‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !
सातारा जिल्ह्यातील ९ लाख ४५ सहस्र ग्रामीण नागरिकांना संकटसमयी साहाय्याचा आधार ठरणारी एक प्रभावी व्यवस्था बंद पडली आहे.
सातारा जिल्ह्यातील ९ लाख ४५ सहस्र ग्रामीण नागरिकांना संकटसमयी साहाय्याचा आधार ठरणारी एक प्रभावी व्यवस्था बंद पडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार जे स्वतःला नास्तिक म्हणवतात, त्यांनी वारकरी संप्रदायावर का बोलावे ? त्यांना ते नैतिक अधिकार आहे का ?
भारताला महासत्ता व्हायचे असेल, तर कोणत्याही देशाच्या प्रभावाखाली न रहाता ‘आत्मनिर्भर’ होऊन विकास साधणे महत्त्वाचे !
अन्न भेसळमुक्तीच्या या मोहिमेमुळे महाराष्ट्राचे आरोग्य नक्कीच सुधारेल. हा धडाका असाच चालू राहिल्यास महाराष्ट्र हे अन्न सुरक्षेविषयी देशातील एक ‘आदर्श राज्य’ म्हणून समोर येईल.
कपडे किंवा अन्य कोणतेही साहित्य ओले झाल्यास ते पूर्ण वाळवावे. अशा साहित्याचा अंदाज घेऊन ते कापडाने पुसून घेणे, दोरीवर वाळत घालणे, पंख्याखाली वाळत ठेवणे इत्यादी उपाययोजना करू शकतो.’
वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते.
योग्य आहार, दिनचर्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्त्री निरोगी जीवन जगू शकते.
भारताचे महत्त्व न्यून झाले आहे का ? याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही आहे. प्रतिकात्मकदृष्ट्या काही प्रमाणात ‘हो’ असे उत्तर आहे. वास्तवात मात्र याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. असे का ?, ते पाहूया.
गारठा आणि पावसाळा यांमुळे वाढलेली सांधेदुखी अन् पाठदुखी इत्यादी तक्रारींसाठी नेहमीच्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक असतात; पण त्याचबरोबर ही ही काही सूत्रे लक्षात घ्या –
जीवनात कधीही भगवंताला दोष देऊ नये आणि जीवनातील कोणत्याही गोष्टीचा त्रागा करून दुःखी होऊ नये. भगवंत कुणालाही दुःख देत नाही. आपणच चुकीची कामे करून दुःखी होतो. तो चांगल्या कार्यासाठी कदाचित् आपली परीक्षा घेत असेल.