आईच्या आनंदात स्वार्थ (?) !

थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

काजवा (काँग्रेस नेते राहुल गांधी) कधी सूर्य (छत्रपती शिवराय) होऊ शकत नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. त्यांनी ही शपथ आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही;

नामसंकीर्तन साधन पै सोपे ।

कलियुगात मात्र भगवत्प्राप्त्यर्थ वर उल्लेखलेली ३ साधने तोकडी पडू लागली. अर्थात् या साधनत्रयांनी देव मिळणे अशक्य झाले. साधनांचा प्रभाव न्यून झाला असे नाही; पण ही साधने करण्यासाठी जो अधिकार, जी पवित्रता, जी शुचिता, जी साधनांची उपलब्धता आवश्यक असावी लागते, ती न्यून पडू लागली आणि यामुळे कलियुगात या साधनांनी भगवत्प्राप्ती सुलभ राहिली नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.

हिंदु संस्कृतीचे आकर्षण !

२२ मार्चपासून ‘इंडियन प्रिमियर लीग’ ही भारतातील बहुप्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे. त्यात सहभागी मुंबई संघाचे कर्णधार हार्दिक पंड्या हे स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांनी संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये छोटेसे देवघर करून पूजा केल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

शठं प्रति शाठयम् !

गोव्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा वटहुकूम काढणार्‍या ‘गव्हर्नर’ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची धडावेगळी केलेली शिरे भेट म्हणून पाठवल्यावर त्याने वटहुकूम मागे घेणे

मुसलमानांनो, तुम्ही हिंदुस्थानी वा भारतीय व्हा, अन्यथा स्वत:ला खरे हिंदुस्थानी म्हणणे बंद करा !

साहिल यांनी २ वर्षांपूर्वी त्यांच्या मुसलमान पंथाचा त्याग केला. त्यांच्याशी ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी ‘लव्ह जिहाद’, ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) आदी विषयांवर संवाद साधला. त्यात साहिल यांनी स्पष्ट केलेले विचार येथे देत आहोत.

बंगालच्या संदेशखालीतील अन्यायाविरोधात गावकर्‍यांचा लढा !

बंगालमध्ये हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) : वर्तमान आणि भविष्य !

‘सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी (‘एआय’विषयी) मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना आणि ती प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सर्वांत अधिक चर्चा चालू झाली ती म्हणजे ‘ओपन एआय आस्थापना’च्या ‘चॅट जीपीटी’च्या आगमनामुळे !