‘दारुल उलूम देवबंद’ इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी ! – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती

सरकारने दारुल उलूम देवबंद या इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी, तसेच या संघटनेच्या सर्व दोषी पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत यांनी केले.

एका वासनांध मुसलमानाने शाळकरी मुलीचे घेतले चुंबन !

लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्‍या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

निर्वासितांना नागरिकत्व देतांना त्यांची सुंता झाली आहे का, हे पडताळावे !

तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.

Bengaluru Hindu Shopkeeper Attacked : दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळूरू (कर्नाटक) येथे मुसलमानबहुल भागातील घटना ! काँग्रेस सरकार येऊन काही महिनेच झाले आहेत. अजून साडेचार वर्षे हिंदूंना काढायची आहेत. या काळात हिंदूंना आणखी काय भोगावे लागणार आहे, हे देवालाच ठाऊक !

रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार सर्फराज २ वर्षांसाठी हद्दपार

अवैध व्यवसायातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा गुन्हेगारांवर कारवाईला प्रारंभ झाला आहे.

Pakistan Terrorist Attack :पाकमधील आतंकवादी आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार

आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले. 

Pakistan Dangerous To Shia Muslims : पाकिस्तान शिया मुसलमानांंसाठी धोकादायक ठिकाण !

भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !

मुसलमान व्यापार्‍यांना दुकाने रिकामी करण्याचा व्यापारी मंडळाचा आदेश

पोलीस, प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ आणि धर्मांधांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे हिंदूंचा उद्रेक झाल्यावर अशी कृती कुणी करत असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे !

मुसलमानांनो, तुम्ही हिंदुस्थानी वा भारतीय व्हा, अन्यथा स्वत:ला खरे हिंदुस्थानी म्हणणे बंद करा !

साहिल यांनी २ वर्षांपूर्वी त्यांच्या मुसलमान पंथाचा त्याग केला. त्यांच्याशी ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी ‘लव्ह जिहाद’, ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) आदी विषयांवर संवाद साधला. त्यात साहिल यांनी स्पष्ट केलेले विचार येथे देत आहोत.

बंगालच्या संदेशखालीतील अन्यायाविरोधात गावकर्‍यांचा लढा !

बंगालमध्ये हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !