Ram Navami Rallies Across Bengal : बंगाल : रामनवमीला २ सहस्र मिरवणुकींत एकूण १ कोटी हिंदू सहभागी होणार !
बंगालचे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची माहिती
बंगालचे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची माहिती
बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !
हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणारा मुसलमान नेहमीच मनोरुग्ण असतो, असेच पोलिसांकडून सांगण्यात येते ! मनोरुग्ण मुसलमानाला हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचे कसे कळते ? मशीद किंवा मदरसा या ठिकाणी तो कधी आक्रमण कसे करत नाही ? असे प्रश्न उपस्थित होतात.
जोपर्यंत बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जात नाही, तोपर्यंत बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह हिंदूंचे रक्षण होणार नाही !
बांगलादेशातून भारतात घुसलेल्या गोतस्करांचा सैनिकांवर गोळीबार
साम्यवादी आणि उदारमतवादी लोक हे हिंदूंसाठी सर्वांत मोठा धोका आहेत. मुसलमान किंवा ख्रिस्ती कधीही हिंदूंसाठी धोका ठरलेले नव्हते. हिंदूंना कमकुवत करणारे हिंदूंमध्येच आहेत.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !
कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !
देशातील कोणत्याच ज्योतिषाने किंवा साधू-संतांनी यावर आक्षेप घेतलेला नसतांना मुसलमानप्रेमी ममता बॅनर्जी यांनाच असे का वाटत आहे, हे वेगळे सांगायला नको !
चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत, हे वास्तव असले, तरी त्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरणे अत्यंत अयोग्य आहे. यासाठी त्यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे !