बंगालमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु शिक्षकाला मारहाण !
बहुतांश मुसलमानांच्या मनाविरुद्ध घडल्यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्याचा हा परिणाम आहे !
बहुतांश मुसलमानांच्या मनाविरुद्ध घडल्यावर ते कायदा हातात घेतात. कायद्याचा धाक न राहिल्याचा हा परिणाम आहे !
न्यायालयाने म्हटले, ‘आसनसोल-दुर्गापूर विकास प्राधिकरणाचा अनुमती नाकारण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. राज्यघटनेच्या कलम १४ चे हे उल्लंघन आहे.
अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून लिहून घेत आहे प्रतिज्ञापत्र !
राज्यात फटाक्यांचे अनधिकृत कारखाने कार्यरत असतांना आणि त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, यातून त्यांना लाच देण्यात आली आहे, असे समजायचे का ? असे पोलीस आणि राज्यातील निष्क्रीय तृणमूल काँग्रेस सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते का कसे ?
हिंदु मुलींच्या प्राणाचे कोणतेच मोल नसलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या राज्यात यापेक्षा वेगळे काय होणार ? बलात्कार्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देणारा कायदा असण्याची अनिवार्यता
विश्वविद्यालयात विद्यार्थी शिकण्यास येतो. तेथे त्याच्यावर नैतिकतेच्या शिक्षणाने योग्य संस्कार करून तो आदर्श नागरिक बनेल, हे पहाणे आवश्यक असते; मात्र अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे. यातून विश्वविद्यालयांची स्थिती उघड होते !
मुसलमानांना हिंदूंपेक्षा दुप्पट मानधन देऊन ममता बॅनर्जी त्यांचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान देते, हेच सांगत आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?