मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !
या वस्तू कारागृहात बंदीवानांपर्यंत कशा पोचल्या ?, याची चौकशी केली जात आहे.
या वस्तू कारागृहात बंदीवानांपर्यंत कशा पोचल्या ?, याची चौकशी केली जात आहे.
कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शाळेच्या विरोधात आंदोलन !
अशांना नुसतेच निलंबित करू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !
अनवाणी चालत पवित्र जल घेऊन जाणार्या कोट्यवधी कावड यात्रेकरूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी दुकानांच्याबाहेर नाव लिहिण्याचे निर्देश देण्यात आले.
शैक्षणिक नोंदींमध्ये धर्म पालटण्याची व्यक्तीची विनंती कायदेशीर तरतुदींच्या अनुपस्थितीच्या आधारावर नाकारली जाऊ शकत नाही. धर्मांतरानंतर नोंदींमध्ये आवश्यक सुधारणा करता येऊ शकतात, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
मी आतंकवाद्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. कारगिल युद्धाच्या २५ व्या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय पुढे देत आहोत
राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉय याच्यासाठी बांधले गेले होते आणि ब्रिटीश राजवटीत व्हाईसरॉयचा दरबार या ‘दरबार हॉल’मध्ये भरवला जायचा.
ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?