नवी मुंबई विमानतळासाठी अदाणी समूह ५७ सहस्र ३३३ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वर्ष २०२९-३० पर्यंत अदाणी समूहाकडून ५७ सहस्र ३३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

रिलायन्सच्या माजी उपाध्यक्षांनी ७५ कोटी रुपये पगारावर तुळशीपत्र ठेवून घेतला संन्यास !

प्रकाश शहा हे रासायनिक अभियंता आहेत. ‘रिलायन्स’ आस्थापनामध्ये प्रकल्प विभागाचे उपाध्यक्ष पदापर्यंत शहा पोचले होते.

११ कोटी ३९ लाख रुपयांच्या कोकेनची तस्करी करणारा विदेशी नागरिक अटकेत !

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार ! मुंबई विमानतळाला आंतरराष्ट्रीय प्रवासापेक्षा तस्करीचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळणे दुदैवी !

सरकारी भूमी मुसलमानांना हस्तांतरण केल्यास फाशी देईन ! – MLA Ramesha Bandisiddegowda

मुसलमानांना भूमी हस्तांतरण करणार्‍या अधिकार्‍यांची नावे जनतेला कळली पाहिजे आणि सरकारने अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

Doomsday Fish :  मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा दर्शक ‘डूम्सडे’ मासा दिसल्याने जगात चिंता !

हा मासा दिसणे हे दुर्दैव, मृत्यू किंवा मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत ! हा मासा भूकंप किंवा सुनामी यांची चेतावणी समजला जातो.

महाराष्ट्रातच नव्हे, लोकसभेसह अन्य राज्यांतही प्रलंबित आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एकत्रित बैठक घेणार !

‘सनातन प्रभात’ने उपस्थित केलेल्या सूत्रावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे वक्तव्य

मंगळुरू (कर्नाटक) : कन्नड भाषेच्या सक्तीमुळे तुळू भाषिक संतप्त !

दक्षिण-पश्चिम कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी या जिल्ह्यांच्या क्षेत्राला ‘तुळूनाडू’ संबोधले जाते. याचे कारण येथे तुळू भाषा बोलणारा समाज मोठा आहे.

Daljit Dosanjh Film Controversy : अभिनेते दिलजीत दोसांझ यांच्या चित्रपटावर बंदी घालून त्यांना कारागृहात डांबा !

पाकिस्तानी अभिनेत्रीसमवेत चित्रपट केल्याने मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांची मागणी

Om Birla On Transparency :  राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय रोखण्यासाठी संसदीय समित्यांच्या कामकाजात पारदर्शकता हवी ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

बिर्ला म्हणाले, ‘‘संसदीय समित्या सरकारच्या विरोधात नव्हे, तर सल्ला देण्याचे काम करतात. त्यांचे अहवाल सरकारने सकारात्मकपणे आणि गांभीर्याने घ्यावेत.

Abu Azmi Controversial Statement : (म्हणे) ‘वारकर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो !’ – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी

‘वारीतील पालख्यांमुळे वाहतूककोंडी होते’, असे विधान केल्याचे प्रकरण