मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !

या वस्तू कारागृहात बंदीवानांपर्यंत कशा पोचल्या ?, याची चौकशी केली जात आहे.

Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्‍लोक म्हणण्यास विरोध !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शाळेच्या विरोधात आंदोलन !

Rajasthan Teacher Suspended : आदिवासी महिलांना ‘त्या हिंदु नाहीत’, असे सांगत कुंकू न लावण्याचे आणि मंगळसूत्र न घालण्याचे आवाहन करणारी शिक्षिका निलंबित !

अशांना नुसतेच निलंबित करू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच दुकानांवर नावांच्या पाट्या लावण्याचा आदेश !

अनवाणी चालत पवित्र जल घेऊन जाणार्‍या कोट्यवधी कावड यात्रेकरूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी दुकानांच्याबाहेर नाव लिहिण्याचे निर्देश देण्यात आले.

Kerala High Court : धर्मांतरानंतर शालेय प्रमाणपत्रांमध्‍ये नवीन धर्माचा उल्लेख करता येऊ शकतो ! – केरळ उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय

शैक्षणिक नोंदींमध्‍ये धर्म पालटण्‍याची व्‍यक्‍तीची विनंती कायदेशीर तरतुदींच्‍या अनुपस्‍थितीच्‍या आधारावर नाकारली जाऊ शकत नाही. धर्मांतरानंतर नोंदींमध्‍ये आवश्‍यक सुधारणा करता येऊ शकतात, असा निर्णय केरळ उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे.

Kargil War Anniversary : पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी

मी आतंकवाद्यांना सांगू इच्‍छितो की, त्‍यांचे ‘नापाक’ मनसुबे कधीच यशस्‍वी होणार नाहीत, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.  कारगिल युद्धाच्‍या २५ व्‍या विजय दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाच्‍या वेळी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांना चेतावणी देतांना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्‍तव्‍य केले.  

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय पुढे देत आहोत

Gantantra Mandap’ and ‘Ashoka Mandap’  : राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोका हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामकरण !

राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉय याच्यासाठी बांधले गेले होते आणि ब्रिटीश राजवटीत व्हाईसरॉयचा दरबार या ‘दरबार हॉल’मध्ये भरवला जायचा.

Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?