अश्वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !
अश्वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.
अश्वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.
भुवनेश्वर येथून चेन्नईला जाणार्या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला रात्री मोठा अपघात झाला.
अहवालात सांगण्यात आले आहे की, कलम ‘१२४ अ’चा दुरुपयोग होऊ नये, यासाठी त्यामध्ये सरकारने आवश्यक दिशानिर्देश द्यावेत. तथापि तो रहित केल्यास देशाची अखंडता आणि सुरक्षितता यांवर परिणाम होऊ शकतो.
पीडितेने सांगितले की, धर्मांध मुसलमानाने माझे धर्मांतर केले. ‘द केरल स्टोरी’नुसार हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या षड्यंत्रामध्ये फसवण्यासाठी मुसलमान महिलाही भूमिका बजावतात. त्याचे हे आणखी एक उदाहरण !
इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतोच, असे नाही; पण त्यातून शिकून पुढे जायला हवे. अपयश आले; म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये.
मध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !
याआधीही जन्माला घातलेल्या मुलाला पळवले !
युवतीवर धर्मांतरासाठी आणत होता दबाव !
अशांना शरीयतनुसार कमरेपर्यंत भूमीमध्ये गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पोलिसांनीच लव्ह जिहाद करणे, म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे ! स्वतःच्याच खात्यात ११ वर्षे चालणारा हा गंभीर गुन्हा कळू न शकणार्या पोलिसांना आतंकवाद्यांच्या कारवाया कधी कळतील का ? यातील उत्तरदायी पोलीस अधिकार्यांवरही कठोर कारवाई करा !