देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
जगभरात शांतता नांदून देशभरात चांगला पाऊस पडावा, यासाठी ब्राह्मण सभा करवीर यांच्या वतीने मंगलधाम येथे राम पंचायतन हवन, श्रीराम यज्ञ करण्यात आला. या वेळी १ सहस्र ८०० आहुतींचे हवन करण्यात आले.
जगभरात शांतता नांदून देशभरात चांगला पाऊस पडावा, यासाठी ब्राह्मण सभा करवीर यांच्या वतीने मंगलधाम येथे राम पंचायतन हवन, श्रीराम यज्ञ करण्यात आला. या वेळी १ सहस्र ८०० आहुतींचे हवन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या प्रकरणात ‘तुघलकी’आदेश काढणार्या आणि हिंदूंना विनाकारण त्रास देणार्या पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत संबंधित गोडाऊन मालक विकास ननावरे यांना पोलीस आणि महामार्ग कार्यालयामार्फत कायदेशीर कारवाईची समज दिली.
हे भारतियांना आणि आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! काश्मीरमध्ये अशा अनेक घटना आहेत, ज्यांचे अन्वेषण झालेले नाही किंवा आरोपपत्र प्रविष्ट होऊन कुणाला शिक्षाही झालेली नाही !
कर्नाटकात मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार असल्याने बांगलादेशी घुसखोरांना हकलले जाण्याची शक्यता अल्पच आहे !
येणार्या गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी नैसर्गिक चिकणमाती किंवा मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात जनतेला केले.
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अलीशा खातून नावाच्या मुसलमान तरुणीने रामपूर (उत्तरप्रदेश) येथील जोगेंद्र सैनी नावाच्या हिंदु तरुणासोबत विवाह कला. लग्नानंतर अलीशाने स्वतःच्या इच्छेने तिचे नाव पालटून ‘अदिती’ ठेवले आहे.
लव्ह जिहाद करण्यात मुसलमान युवतीही मागे नाहीत, हेच या घटनेवरून सिद्ध होते !
गोमांस तस्करीत आता मुसलमान महिलाही मागे नाहीत, हेच ही घटना दर्शवते !
‘जर त्यांनी अयोध्या सोडली नाही, तर आम्ही संपूर्ण अयोध्या बंद करू. कुणालाही आत येऊ दिले जाणार नाही’, अशी चेतावणीही ‘बार असोसिएशन’ने दिली आहे.