तृणमूल काँग्रेसने बांगलादेशी महिलेला दिली होती विधानसभेची उमेदवारी !
अन्य देशाच्या नागरिकांना उमेदवारी देणारी तृणमूल काँग्रेस राष्ट्रघातकीच होत ! अशा पक्षांवर कारवाई झाली पाहिजे !
अन्य देशाच्या नागरिकांना उमेदवारी देणारी तृणमूल काँग्रेस राष्ट्रघातकीच होत ! अशा पक्षांवर कारवाई झाली पाहिजे !
बंगालमध्ये एकेका हिंदु मुलीवर तृणमूल काँग्रेसचे १००-१०० कार्यकर्ते बलात्कार करत आहेत. याकडे देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी त्वरित लक्ष द्यायला हवे, तसेच चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी.
चटगाव (बांगलादेश) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘इफ्तार पार्टी’त सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र गुहा यांना धर्मांधांकडून एका झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.
चितगाव बंदर हे बांगलादेशचे प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होणार आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांशी संपर्कही सुधारेल.
या पुस्तकामध्ये बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात येत असलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे.
बांगलादेश, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत हिंदूंची ही स्थिती काल, आज आणि उद्याही रहाणार आहे. त्यासाठी भारतानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच होऊ शकते, हे सत्य आहे !
पाक धर्माच्या नावावर प्रतिदिन तेथील निष्पाप अल्पसंख्य हिंदूंची हत्या करतो, तर भारत मानवतेच्या भूमिकेतून पाकच्या नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतो ! तरीही तथाकथित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारतालाच ‘असहिष्णु’ ठरवातात !
बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर आक्रमणे केली जात असतांना भारताने ती रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. सरकार आता तरी तेथील अल्पसंख्य पीडित हिंदूंसाठी काही करील का ?
बांगलादेशमधील हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत बांगलादेशवर आता तरी दबाव आणणार का ?
कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !