बांगलादेशात हिंदु महिलांच्या कथित अधिकारांसाठी उच्च न्यायालयात याचिका !

बांगलादेशातील हिंदु संघटनांचा विरोध
हिंदु कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

बांगलादेशच्या नौगाव जिल्ह्यातील कालीमंदिराला धर्मांध मुसलमानांनी लावली आग !

इस्लामी बांगलादेशसमवेत हिंदूबहुल भारताचे संबंध सुधारत असूनही तेथील हिंदूंची मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती मात्र असुरक्षितच आहेत. केंद्रशासनाने बांगलादेशला यावर जाब विचारणे आवश्यक !

बांगलादेशात दोन जातीय गटांमध्ये हिंसाचार : ८ ठार, अनेक जण घायाळ  

पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर अनुमाने २०० लोकांनी त्यांची घरे सोडली आणि रोवांगछरी येथील सैन्याच्या छावणीत आश्रय घेतला.

भारतात हिंदूंचे सण पोलीस बंदोबस्तात का साजरे करावे लागतात ? – ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा प्रश्‍न

भारतात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणानंतर हनुमान जयंतीच्या मिरवणुकांना संरक्षण देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे ट्वीट करण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांध मुसलमानाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

बांगलादेशमध्‍ये प्राचीन हिंदु मठ धर्मांधांच्‍या कह्यात

बांगलादेशातील राजशाही जिल्‍ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्‍थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या ३०० वर्षे जुन्‍या मठावर नाझिमुल इस्‍लाम नावाच्‍या स्‍थानिक नेत्‍याने अतिक्रमण केले.

(म्हणे) ‘बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील !’ – बांगलादेशी मौलानाला पडले दिवास्वप्न !

अशा धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने बांगलादेशच्या शेख हसीना सरकारला बाध्य केले पाहिजे !

संयुक्त राष्ट्रांच्या आनंदी देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याही खाली !

ज्या देशांत लोकांना खाण्यासाठी अन्नही मिळत नाही, त्या देशांतील व्यक्ती भारतियांपेक्षा अधिक आनंदी आहेत, असे कधीतरी म्हणता येऊ शकते का ?

हिंदूहितासाठी हिंदूंना जागृत करण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करणे आवश्यक ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक तथा लेखक

हिंदू जागृत नसल्याने जगभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही त्याविषयी काहीच आवाज उठवला जात नाही.

श्री कालीमातेच्‍या मूर्तीची बांगलादेशात तोडफोड !

‘बांगलादेशातील हिंदू आणि त्‍यांची मंदिरे यांवरील आक्रमणे रोखण्‍यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !