शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची केली घोषणा !
ते मला अटक करू शकतात, मला मारूही शकतात; पण तरीही मी परत जाईन, अशा शब्दांत बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे.
ते मला अटक करू शकतात, मला मारूही शकतात; पण तरीही मी परत जाईन, अशा शब्दांत बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे.
बांगलादेशाने ही चूक जाणीवपूर्वक केली असल्याने भारताने त्याला योग्य शब्दांत जाणीव करून दिली पाहिजे; म्हणजे तो परत अशी चूक करण्याचे धाडस करणार नाही !
या स्फोटात ३ जण घायाळ झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे एक वरिष्ठ नेते मंचावरून समर्थकांना संबोधित करत असतांनाच हा स्फोट झाला.
बांगलादेशातील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांचा वंशसंहार अटळ आहे, अशीच स्थिती आहे. हे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !
मागील काही दिवसांच्या घडामोडी पहाता बांगलादेश सरकार बांगलादेशी घुसखोरांना परत घेईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे भारतानेही आता या घुसखोरांना हाकलण्यासाठी अन्य पर्याय लागू करणे आवश्यक !
बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावरही सरकारने कठोर कारवाई केली पहिजे !
बांगलादेशाविषयी भारताची भूमिका मवाळ असल्याने तो पाकप्रमाणे डोईजड होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, हे लज्जास्पद !
हे अज्ञात कोण असणार ?, हे वेगळे सांगायला नको ! इस्लामी देशाiत अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतात, तर भारतात अल्पसंख्यांक बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार करतात ! हे हिंदूंना लज्जास्पद !
हिंदु धर्माने संन्यासाला सर्वाेच्च आदराचे स्थान दिले आहे. अशात चिन्मय कृष्ण दास प्रभु यांसारखे संन्यासी हिंदूंमध्ये जागृतीही करत आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी आता बांगलादेशासह भारतातील हिंदूंनी व्यापक आवाज उठवून सरकारांवर दबाव आणला पाहिजे !
शहरातील प्राणी संग्रहालयाजवळ असलेल्या हनुमतला येथे रतन चंद्र रॉय या हिंदु व्यावसायिकाच्या दुकानाची लूटमार आणि तोडफोड करण्यात आली. या वेळी रॉय यांना विटा आणि शस्त्रे यांनी निर्दयपणे मारहाण करण्यात आली.