Bangladesh : बांगलादेशात महिलांना अधिकार देण्याच्या सूत्रावरून इस्लामी कट्टरतावादी संतप्त !

इस्लाममध्ये महिलांना उपभोगाची वस्तू समजले जाते. त्यामुळे त्यांच्या अधिकाराविषयी कुणी बोलल्यावर कट्टरतावाद्यांकडून कशा प्रतिक्रिया उमटल्यास आश्चर्य असे काहीच नाही !

Taslima Nasreen On Pahalgam Attack : जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे, तोपर्यंत आतंकवाद अस्तित्वात राहील !

पहलगाममधील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे विधान

भारताने बांगलादेशाला रेल्वे प्रकल्पासाठी देण्यात येणारा ५ सहस्र कोटी रुपयांचा निधी थांबवला

हा निर्णय घेण्यासाठी भारताला इतका वेळ का लागला ? असे आणखी किती प्रकल्प आणि योजना बांगलादेशासमवेत आहेत ज्या भारताने रहित करणे आवश्यक आहेत ?

Bangladesh Hindu Leader Kidnapped N Murdered : बांगलादेशात हिंदु नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या

भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अन्यायाविरुद्ध हिंदूंना सदैव दोषी ठरवणारा आंतरतराष्ट्रीय मानवाधिकार आयोग बांगलादेशातील हिंदूंचा होणारा वंशविच्छेद न दिसायला आंधळा आहे का ?

पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये आमच्यावर केलेल्या अत्याचारांविषयी क्षमा मागावी ! – बांगलादेशाची मागणी

१५ वर्षांनंतर १७ एप्रिल या दिवशी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात ढाका येथे परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा झाली. या वेळी बांगलादेशाने अशी मागणी केली.

India Hits Back Bangladesh Murshidabad Remark : बांगलादेशाने भारताऐवजी आधी स्वतःच्या देशातील स्थितीकडे पहावे !

मुर्शिदाबाद हिंसाचारावरून प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या बांगलादेशाला भारताने सुनावले

बांगलादेशात १ लाखांहून अधिक लोकांनी केले इस्रायलच्या विरोधात आंदोलन

बांगलादेशात कोणत्याही सूत्रावरून आंदोलन झाले, तरी आंदोलनकर्ते त्यांचा राग तेथील हिंदूंवर काढून त्यांचा वंशविच्छेद करतात, हे आतापर्यंत तेथे झालेल्या हिंसक आंदोलनांवरून दिसून आले आहे. आताही तसेच झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !

Dhaka Poila Baisakh Event Renamed : बांगलादेशाने बंगाली नववर्षाच्या मिरवणुकीचे हिंदु नाव पालटले !

बांगलादेशात सातत्याने हिंदुद्वेषी कृत्ये चालू असतांना भारताची निष्क्रीयता लज्जास्पद !

Bangladesh Army Officers Under House Arrest : बांगलादेशात ५ सैन्याधिकारी नजरबंद !

बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख रशियाला गेले असतांना झाली कारवाई

Indo- Bangla Trade Closed : भारताच्या भूमीचा वापर करून होणारा बांगलादेशाचा व्यापार केला बंद !

बांगलादेश नेपाळ, भूतान आणि मान्यमार या देशांशी भारताच्या भूमीचा वापर करून करत असलेल्या व्यापारावर आता भारताने बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशाची आयात आणि निर्यात दोन्ही बंद होणार आहे.