भारतातील १०० प्रभावी लोकांच्या सूचीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्योजक गौतम अडाणी, उद्योजक मुकेश अंबानी, योगऋषि रामदेवबाबा, अमिताभ बच्चन, विराट कोहली आदींची नावे आहेत, तसेच यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही नाव आहे.

Delhi Govt Earning From Tax On Liquor : देहली सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ सहस्र ६८ कोटी रुपये करातून मिळवले !

दूध विक्रीतून केवळ २०० कोटी रुपयांची कमाई !

SC judge Justice Vikram Nath : मुलांना प्रदूषित वातावरणात वाढवणे अस्वीकार्य ! – सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ

देहलीतील प्रदूषणाची पातळी प्रतिदिन वाढत आहे. आपल्या मुलांना अशा वातावरणात वाढणे अस्वीकार्य आहे, जिथे त्यांना बाहेर खेळण्यासाठीदेखील मुखपट्टी (मास्क) घालावी लागते आणि लहान वयातच श्वसनाच्या आजारांची काळजी करावी लागते.

Hindu New Year : देहलीतील भाजप सरकार उद्या हिंदु नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरा करणार ! – कला आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा

देहलीचे नवीन भाजप सरकार उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदु नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. देहली सरकार हा दिवस राष्ट्रीय सणांप्रमाणे, म्हणजेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांप्र्रमाणे साजरा करणार आहे.

Sikh Immigrants Turbans : शीख स्थलांतरितांना पगडी काढायला लावली नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण

शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा, तसेच महिला आणि लहान मुले यांना बेड्या घातल्याचा वृत्तांविषयी भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.

Supreme Court On Freedom of Expression : दुसर्‍याने व्यक्त केलेला विचार रुचला नसला, तरी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे ! – सर्वाेच्च न्यायालय

इम्रान प्रतापगढी यांनी सामाजिक माध्यमांतून ‘ऐ खून के प्यासे, बात सुनो’ ही कविता प्रसारित केली होती. यावरून त्यांच्या विरोधात गुजरात पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

Jaishankar On Minorities In Pakistan : आम्ही पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतो !

अफगाणिस्तानमध्ये हिंदू औषधालाही नाहीत आणि बांगलादेशातही हीच स्थिती येणार आहे. भारताने आता गांधीगिरी थांबवली पाहिजे अन्यथा इतिहास क्षमा करणार नाही !

SC On Bihar Crimes : बिहारमध्ये प्रमुख होण्यासाठी फौजदारी खटला असणे आवश्यक आहे !

सध्या बिहारमध्ये गुन्हेगार असल्याविना कोणतीही व्यक्ती राजकारणात येऊ शकत नाही किंवा टिकून राहू शकत नाही, अशीच सध्याची स्थिती आहे !

India-China Relations : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.