पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
आजची तरुण पिढी प्रश्न विचारण्याकडे अधिक कल असलेली आहे. त्यामुळे पालक आणि ज्येष्ठ यांनी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
आजची तरुण पिढी प्रश्न विचारण्याकडे अधिक कल असलेली आहे. त्यामुळे पालक आणि ज्येष्ठ यांनी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासमवेत २५ जुलैला दुपारी झालेल्या तिसर्या बैठकीनंतर कॉकरोच जनता पक्षाने (‘सीजेपी’ने) त्याचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
पूर्वअनुमती घेतल्याविना न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ किंवा ऑडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यावर या वेळी न्यायालयाने अंतरिम बंदी घातली. पत्रकार हर्षिता ग्रोवर यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला.
उपोषण सोडण्यामागे ‘तडजोड’ केल्याच्या आरोपावर सोनम वांगचुक यांचे प्रत्युत्तर
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी गेले ३६ दिवस आंदोलन करणार्या कॉकरोच जनता पक्षाने (‘सीजेपी’ने) प्रधान यांच्या त्यागपत्रानंतर आनंद साजरा केला.
आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही. त्यांना समजून घेण्यासाठी त्यांना आदेश देण्याची नव्हे, तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही तरुण होतो, तेव्हा तो आज्ञापालन करण्याचा काळ होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
नुसते सुनावून काय उपयोग ? चीनला ते भाग रिकामी करून परत भारताच्या कह्यात देण्याची मागणी का केली जात नाही ? चीन ही मागणी मान्य करणार नाही, हे स्पष्ट आहे, तर भारत चीनशी दोन हात करून ती परत घेण्याची धमक दाखवणार आहे का ? हे मूळ प्रश्न आहेत !
शिक्षण मंत्र्यांच्या त्यागपत्रानंतरही जर ‘कॉकरोच जनता पक्षा’ने आंदोलन चालू ठेवले, तर आता त्याच्या मागण्या आणि दिशा राजकीय स्तरावर गेल्याचेच म्हटले पाहिजे !
डॉ. शिरुरे याने एका विद्यार्थ्याकडून ५ लाख रुपये घेऊन एप्रिल मासात फुटलेली रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका त्याच्या रुग्णालयातच उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, तसेच संसदीय मंत्री जितेंद्र सिंह यांची येथील ‘कान्स्टिट्यूशन क्लब’ येथे भेट घेतली.