पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.

ठोकून काढण्याची भाषा करणार्‍यांना वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता !

जर कुणी ठोकून काढण्याची भाषा करत असेल, तर वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद १५ मार्चला पार पडली.

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी १७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदूंचा भव्य मोर्चा धडकणार !

‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्गप्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनानंतर पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम चालू !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सांगितल्यावर काम करणारे पोलीस ! पोलिसांनी स्वतःहून त्यांचे कर्तव्य बजावायला हवे !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट करणारा धर्मांध कह्यात !

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची कठोर शिक्षाच द्यायला हवी !

महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे ४५ हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शने !

पुणे शहरात २२ ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड येथे २५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !

बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील अनधिकृत मशीद हटवण्यासाठी सकल हिंदु समाजाची निवेदनाद्वारे मागणी !

भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.

आजपर्यंत एकच धर्म होता, आहे आणि राहील तो म्‍हणजे हिंदु धर्म ! – पुष्‍पेंद्र कुलश्रेष्‍ठ, ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि विचारवंत

देवाची उरुळी येथे झालेल्‍या ‘हिंदु धर्मरक्षक’ मेळाव्‍यात ते प्रमुख वक्‍ते म्‍हणून बोलत होते. त्‍यांनी उपस्थित हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. या वेळी धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या धर्मवीरांना ‘गौरव पुरस्‍कार’ देण्‍यात आला.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर गुन्हा नोंदवावा !

हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’ म्हणणार्‍यांवर पोलीस कारवाई करणार कि आंदोलनाची वाट पहाणार ?