पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
‘ॲपल’च्या भ्रषणभाष संचांची निर्मिती भारतात होते. त्यामुळे भारत सरकारनेच ॲपलला याविषयी आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी या प्रकरणात ‘तुघलकी’आदेश काढणार्या आणि हिंदूंना विनाकारण त्रास देणार्या पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !
‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात ‘हिंदु जनजागृती समिती’चे पूर्व अन् ईशान्य भारत राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे, तसेच अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.
हिंदूसंघटन, तसेच हिंदूंनी राष्ट्रीय स्तरावर दबाव आणला, तर काय होऊ शकते ?, हे यावरून सिद्ध होते. यातून सर्वत्रच्या हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !
तुळस येथील भव्य सकल हिंदू संमेलनात समस्त हिंदूंना आवाहन
२२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सावरकर यांच्या रणनीतीच्या आधारे हिंदु महासभेच्या कार्यकारिणीने केलेला ठराव, सावरकर आणि व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या भेटीचा वृत्तांत, म. गांधींची लॉर्ड लिनलिथगो यांच्याशी झालेली ब्रिटीशधार्जिणी भेट’, यांविषयी वाचले.
बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून तेथील बांगलादेशी घुसखोर अन्य राज्यांमध्ये जात आहेत का, याचे आता अन्वेषण झाले पाहिजे. या घुसखोरांना बंगालमधूनच बांगलादेशात पाठवण्याची व्यवस्था झाली पाहिजे !