नागरिकांसह विविध संस्था, संघटना यांच्या सहभागाने श्रीरामनामाचा भव्य जागर होणार !

अयोध्येमध्ये २२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिराचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचे शहरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून स्वागत करणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी दिली आहे.

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडर होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार संपादक श्री. आनंद रंगनाथन् यांनी काढले.

World Hindu Congress: सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्याचा संकल्प !

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चा समारोप
वर्ष २०२६ मध्ये मुंबईत होणार चौथी परिषद !

राहुरीतील (जिल्हा अहिल्यानगर) कावड यात्रेकरूंवर श्रीरामपुर येथे जिहादींकडून आक्रमण !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात कावड यात्रेकरूंवर आक्रमण होणे निषेधार्ह आहे. यातून पोलिसांचा धाक संपल्याचे आणि धर्मांधांमधील हिंसक वृत्ती वाढल्याचे लक्षण आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता ! – दत्तात्रेय होसाबळे, सरकार्यवाह, रा.स्व.संघ

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता असून यासाठी समन्वय, परस्पर सहयोग, माहितीची आदान-प्रदान आदी आवश्यक आहे. हिंदु संस्कृतीने जगाला प्रचंड प्रमाणात योगदान दिले आहे.

Save Forts : खर्डा (अहिल्यानगर) येथील ऐतिहासिक गडासमोर प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे होणारे बांधकाम थांबवले !

गड-दुर्गांचे संवर्धन, रक्षण तर दूरच, उलट त्यासमोर प्रसाधनगृह बांधणे, हा प्रशासनाचा हिंदुद्वेषच ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

आम्ही ‘धर्म विजया’वर विश्‍वास ठेवतो ! – प.पू. सरसंघचालक

आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.

श्री कानिफनाथ देवस्थानवर (जिल्हा अहिल्यानगर) आक्रमण करणार्‍या धर्मांधावर कारवाई करा !

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असून मंदिराच्या बाजूला अवैधरित्या दर्गा निर्माण करून मंदिराची ३९ एकर जागा ‘वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे.

Banish ‘Sunburn’ Festival Totally From Goa ! : ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे.

पुतळा परत बसवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !

गावात काही शिवभक्तांनी २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवला होता, तसेच परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते.