Uttarakhand CM On Mention Of Vikram Samvat : सरकारी शिलालेख आणि राजपत्र यांवर हिंदु पंचांगाचा उल्लेख करणार !  

भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा स्तुत्य निर्णय

ग्रामीण भागात धर्मजागृती आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन होणे आवश्यक !

प्रत्येक पिढीमध्ये कितीतरी संतांनी कठोर तप करून ही तपोभूमी निर्माण केल्यामुळेच ती पवित्र राहील. धर्म अस्त्वित्वात राहिला, तरच ही धर्मभूमी टिकून राहील. यांसाठी नेमकेपणाने करण्यात येत असलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

Nostradamus Predictions : भारत हिंदु राष्ट्र झाल्यावर रशिया हिंदु धर्माचा स्वीकार करून जगात त्याचा प्रसार करील !

नॉस्ट्राडॅमसने अशा वेळेचे संकेत दिले जेव्हा भारतीय संस्कृती, योग आणि वेदांत यांचा जागतिक स्तरावर प्रचार केला जाईल. आज योग आणि ध्यान जगभरात लोकप्रिय झाले आहेत, ज्याला काही लोक त्याच्या भविष्यवाणीशी जोडतात.

Vedic Texts On GRAVITY : न्यूटनच्याही आधीपासून वेदांमध्ये गुरुत्वाकर्षणाविषयीची माहिती ! – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

भाजपच्या सत्ताकाळात आता अशा सर्व प्राचीन भारतीय ज्ञानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत !

वर्ष २०२७ पर्यंत दक्षिण आफ्रिकेत बांधले जाणार दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर !

गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे भव्य हिंदु मंदिराची उभारणी केल्यानंतर आता ‘स्वामीनारायण संप्रदाय’ दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये असेच एक भव्य मंदिर उभारणार आहे.

गोसेवा आयोगाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे ! – पंकजा मुंडे पालवे, पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री

गाय ही भारतीय संस्कृती आणि धार्मिकता यांचा अविभाज्य भाग असल्याने तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे !

भारतीय संस्कृतीचे भविष्य आणि आपली शिक्षणपद्धत !

आजची आपली शिक्षणपद्धत इंग्रजांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच चालत आहे. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत आहे आणि मराठी शाळा ओस पडत आहेत.

लव्ह जिहादच्या विरोधात करण्यात येत असलेला संघर्ष आणि आलेले अनुभव

हिंदु संस्कृती जेव्हा घराघरांत बहरून येईल, त्या दिवशी लव्ह जिहाद आपोआप थांबेल. मुली प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, हिंदी चित्रपट यांच्या अधीन झालेल्या असतात; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.

रत्नागिरी येथे ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी येथे ६ ते ८ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन.

संपादकीय : आक्रमकांची प्रतिके नष्टच करा !

वाढत्या धर्मांधतेला खतपाणी घालणारी आक्रमकांची प्रतिके भारतभरातून पुसण्यासाठी सरकारने गतीशील प्रयत्न करणे अत्यावश्यक !