डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?

डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?

येथील सर्वांची एकच निसर्गपूजक संस्कृती आहे, तिला ‘भारतीय म्हणा’ किंवा ‘हिंदु म्हणा’ आणि तिला येथील सर्व हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान अन् भारतीय यांनी अब्रह्मिक (एकेश्वरवादी) सांस्कृतिक विस्तारापासून जपणे आवश्यक आहे.

मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !

मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हिंदु संस्कृतीनुरूप मंदिर अर्थव्यवस्था उभारून भारताला महासत्ता बनवावे !

संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !

संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !

भारतियांनो, समाजाला अधःपतनाकडे नेत असलेली मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत रहित करण्याची मागणी सरकारकडे करा !

Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्‍या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्‍या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

शाळांमध्ये सरस्वती वंदना, गायत्री मंत्र, गुरुमंत्र आणि इतर हिंदु प्रार्थना यांचे पठण करण्याचे निर्देश देणार्‍या राज्य सरकारच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली.

दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार

दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार

राज्यातील ‘दशावतार’ ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge

(म्हणे) ‘कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?’ – Priyank Kharge

मुळात कुंकवाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. त्यामुळे इस्लामी देशांकडून ते खरेदी करण्याचा आणि हिंदूंनी ते वापरण्यचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास स्वतःची बुद्धी आणि वेळ वापरला, तर जनतेचे भले होईल !

‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती आणि परंपरा यांचा दिव्य आविष्कार !

‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती आणि परंपरा यांचा दिव्य आविष्कार !

भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरा यांचा गौरव जनमानसापर्यंत पोचवणे, तसेच सांस्कृतिक मूल्यांविषयी जनजागृती करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !

हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !

आज पैसा आहे; पण आत्मा मेला. म्हणूनच चर्च विकली जातात आणि त्याच चौकात मशिदींचे भोंगे घुमतात. मग सहस्रो वर्षांच्या माराखाली भारत कसा टिकला ? कारण इथल्या माणसाच्या हाडामांसात श्रद्धा भिनली होती.

नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !

नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !

वैदिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार, मंदिर परंपरा अन् विधींचा विकास, तत्त्वज्ञान, कला आणि शास्त्रीय संगीतातील योगदान, तसेच शिक्षण अन् बौद्धिक कार्य यांवर दिलेला विशेष भर यांद्वारे सारस्वतांनी भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court

हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court

विवाह २ व्यक्तींमध्ये आयुष्यभरासाठी सन्मान, समान आणि संमती यांवर आधारित नाते निर्माण करतो. हिंदु धर्मात विवाहाकडे मोक्ष प्राप्तीचे एक माध्यम म्हणूनही पाहिले जाते; पण त्यासाठी विधी योग्य प्रकारे पूर्ण होणे आवश्यक आहे.