श्रीलंकेप्रमाणे आता पाकिस्तानही आर्थिक दिवाळखोरीच्या वाटेवर !
पाकिस्तानची अर्थव्यवस्था झपाट्याने दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. पाकच्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत साधारण २०० च्या जवळ पोचले आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था झपाट्याने दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. पाकच्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत साधारण २०० च्या जवळ पोचले आहे.
नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !
‘व्हॉइस फॉर बलूच मिसिंग पर्सन्स’ या मानवी हक्क संस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ दशकांत ६ सहस्रांहून अधिक बलुची लोकांचे अपहरण झाले आहे. त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. वर्ष २००९ पासून आतापर्यंत १ सहस्र ४०० बलूच नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत.
अमेरिकेने विरोधी पक्षांना हाताशी धरून षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले. या षड्यंत्राचे समर्थन करणार्यांना पाकिस्तानच्या भविष्याची चिंता नाही.
पाकचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी म्हटले होते, ‘कल्पना करा की, अपवित्र करणाऱ्या अशा घटनेमुळे हिंदूंना किती मानसिक त्रास झाला असेल ?’ या तोडफोडीचा पाकच्या संसदेतही निषेध करण्यात आला होता.
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांना पाकमधील हिंदूंच्या वंशसंहाराविषयी हस्तक्षेप करण्याची मागणी केली पाहिजे !
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारले दायित्व !
कालपर्यंत पाकच्या साहाय्याने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणाऱ्या तालिबानला आता पाकचा त्रास होत असेल, तर ती पाकला नियतीने दिलेली शिक्षाच होय !
भारतातील एखादी संस्था अशा प्रकारचा अहवाल का बनवू शकत नाही ? त्या असा अभ्यास का करत नाहीत ? भारत सरकारनेही अशा प्रकारची माहिती घेऊन तो जागतिक स्तरावर प्रसारित केला पाहिजे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत !