Pakistan Army : पाकिस्तानी सैन्याकडून आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या वेळी १० नागरिकही ठार !
पाक सैन्याने आतंकवाद्यांच्या माध्यमांतून भारतातील निरपराध लोकांना मारले आता ते स्वतःच स्वतःच्या नागरिकांना मारत आहेत, हे त्यांच्या कर्माचे फळ म्हणावे लागेल !