वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी !

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी रोखण्‍यासाठी कठोर कायदा आणि नियंत्रण अत्‍यावश्‍यक !

अधिकार्‍यांची मनमानी नको !

न्‍यून प्रमाणात पाणीपुरवठा झाल्‍याने सामान्‍यजन आणि शेतकरी यांचे होत असलेले हाल अधिकार्‍यांना दिसत नाहीत का ? अधिकार्‍यांचा केवळ स्‍वतःचा भ्रमणभाष परत मिळावा, एवढाच विचार का झाला ?

छत्रपती शिवरायांच्‍या राज्‍याभिषेकाच्‍या वार्तेमुळे औरंगजेब २ दिवस अन्‍नपाणी घेऊ न शकणे !

बहादूरखान कोकलताशने देहलीला त्‍याचा बादशहा औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाची बातमी कळवली.

शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !

नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्‍यमय अन् यशस्‍वी जीवन जगण्‍याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्‍याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्‍याने आपल्‍या मनाचे आरोग्‍य चांगले रहाते.

शिवराज्‍याभिषेकाचा खर्च मोगलांकडून वसूल !

६ जून १६७४ या दिवशी शिवराज्‍याभिषेक पार पडला. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च (तेव्‍हा होन ही मुद्रा होती.) या अद्वितीय सोहळ्‍यासाठी आला. हा खर्च छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांकडून कसा वसूल केला ? त्‍याचा प्रसंग आणि गनिमी काव्‍याचे उत्‍कृष्‍ट उदाहरण पाहूया. नगर जिल्‍ह्यात पेडगाव नावाचे गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार होता. … Read more

शिवराज्‍याभिषेक : छत्रपती शिवरायांच्‍या हिंदवी साम्राज्‍याचे प्रमुख ध्‍येय !

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या चळवळीचा आरंभ केला. समर्थ रामदासस्‍वामी आणि छत्रपती शिवराय यांनी त्‍यांच्‍या नंतरच्‍या पिढ्यांना संस्‍मरणीय पराक्रम करण्‍याची स्‍फूर्ती दिली.

विद्यार्थीदशा महत्त्वाची !

आपल्या जीवनात काही भव्य दिव्य घडायचे असेल, तर त्या गोष्टीचे ध्येय घेणे अत्यंत आवश्यक आहे. मग ते ईश्वरप्राप्तीचे असो की, वैभवप्राप्तीचे ! विद्यार्थीदशेत असतांना जसा शिकण्यातील आनंद घेत होतो तसाच आनंद जीवनभर घेत राहूया !

छत्रपती संभाजी महाराज मोगलांना मिळाले होते का ?

‘शंभूराजांविषयी विविध आक्षेप घेतले जातात. त्यांपैकी महत्त्वाचा अपसमज म्हणजे ते २ वर्षे दिलेरखानाच्या छावणीत होते, म्हणजेच ते मोगलांना जाऊन मिळाले होते. आजही हा अपसमज मोठ्या प्रमाणात कळत नकळत पसरवला जातो.

धर्मांधांच्या ‘भूमी जिहाद’वर उत्तराखंड शासनाचा प्रहार !

‘सध्या उत्तराखंड राज्यातील शासनाची एक धाडसी कृती चर्चेत आहे. धर्मांधांनी बांधलेली ३३० हून अधिक अवैध धार्मिक अतिक्रमणे त्यांनी जमीनदोस्त केली आहेत. धर्मांधांनी उत्तराखंड राज्यातील सरकारी आणि वन खाते यांच्या भूमीवर मजारी (इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे) बांधल्या होत्या.