संपादकीय : खलिस्तान, बलुचिस्तान आणि पाकिस्तान !

पंजाबच्या अमृतसरमध्ये हिंदूंच्या ठाकुरद्वार मंदिरावर हातबाँबचा स्फोट घडवण्यात आला. आतापर्यंत खलिस्तानी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांत हिंदूंच्या मंदिरांच्या भिंतींवर काळे फासत होते किंवा भारतविरोधी घोषणा लिहीत होते.

विजय हवाच ! 

क्रिकेटपलीकडे जाऊन विचार केल्यास काळानुसार आज भारताने प्रत्येक क्षेत्रात जिंकणेच आवश्यक आहे. प्राचीन काळात भारत हा ‘विश्वगुरु’ होता.

महाराष्ट्रातील बसस्थानकांची विदारक स्थिती दाखवून प्रशासनाला जागे केले !

‘सनातन प्रभात’मधील वृत्तमालिकेनंतर १ मे २०२३ या दिवशी एस्.टी. महामंडळाने ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’ची घोषणा केली.

अज्ञानाने केलेले कर्म !

कर्म करतांना किंवा धर्मकृत्य करतांना धार्मिक मार्गदर्शन करतांना आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल, तर समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगावे आणि ते कर्म आपण करू नये अथवा तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन त्याचा उपस्थितीत ते कर्म करावे.

फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;

…द्विराष्ट्र सिद्धांताच्या वस्तूस्थितीमध्ये आज तरी काही भेद झाल्याचे दिसते का ?

‘जोपर्यंत कासीम, गझनी, घोरी, तैमूर, खिलजी, बाबर या इस्लामी आक्रमणकर्त्यांना आणि जहांगीर, अकबर, शहाजहां, औरंगजेब या अत्याचारी मोगल शासकांना मुसलमान स्वतःचा आदर्श मानतील, तोपर्यंत हिंदू-मुसलमान ऐक्य कदापि शक्य नाही.’

जगद्गुरु संत तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?

‘मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते । वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ ।।’ संत तुकोबांनी उपरोक्त अभंगामध्ये ‘वेदाची निंदा करणार्‍यांस भ्रष्ट, सुतक्या, खळ आणि मातेचे स्तन फाडणारा’ म्हटले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ म्हणजे साधकांसाठी जणू कलियुगातील संजीवनी ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना मिळालेले ज्ञान 

कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या रक्षणासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय सांगितले आहेत. हे उपाय पृथ्वीवरील ‘संजीवनी’ या वनस्पतीसारखेच आहेत. रामायण काळात हनुमंत साक्षात् रुद्रावतार होता. त्यामुळे त्याला दुर्गम पर्वतावरून ‘संजीवनी’ ही वनस्पती आणणे शक्य झाले.

संपादकीय : नामविस्ताराचे भय कशाला ?

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतराला पुरो(अधो)गाम्यांचा विरोध हा केवळ हिंदुद्वेषापोटीच !

‘कदंबा’ महामंडळ काही उपाययोजना करणार का ?

स्वारगेट, पुणे येथील बसस्थानकातील वाहनतळात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर घडलेल्या अतीप्रसंगाने जनसामान्यांना हादरवून सोडले. या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.