संपादकीय : औरंग्याचे वैचारिक वंशज !

शहरातील महाल भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करत होते.

संपादकीय : भारत सुरक्षितच !

अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका मुलाखतीत ‘मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे’, असे विधान केले. ‘मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मला माझा देश पुष्कळ आवडतो’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

अखंड भारत होण्यासाठी धैर्याने, उत्साहाने कामाला लागलमे पाहिजे !

भारताच्या फाळणीला मान्यता देणार्‍या गांधींनीही स्वराज्यप्राप्तीच्या  (स्वातंत्र्याच्या) उत्सवात भाग घेतला नाही; परंतु भारताच्या फाळणीचे कट्टर विरोधक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र स्वराज्यप्राप्तीचा संतोष व्यक्त केला

‘तक्रारी करा’ असे सांगणार्‍या; पण संपर्काची योग्य व्यवस्था न करणार्‍या प्रादेशिक परिवहन विभागाचा बोगसपणा उघड केला !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकािरता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.

पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !

समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.

ब्राह्मणद्वेषाची काविळ झालेल्यांसाठी प्रश्न !

‘देशात सामाजिक सद्भावनेच्या गोष्टी करायच्या आणि वेळप्रसंगी स्वार्थासाठी जातीजातींत फूट पाडायची’, ही राजकारण्यांची (कु)नीती !

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

गंगा मूळची दूषित नाही आणि तिच्यात जे जे म्हणून दूषित करणारे येते ते ती पचवते; म्हणून ती महान अन् तिच्यावर दूषित वचने बोलणारे हे ‘लहानसहान’; पण यानिमित्ताने तिची शब्दपूजा बांधता येते, हेही नसे थोडके !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना आलिंगन देतांनाचे छायाचित्र पाहून भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या भावभेटीचे स्मरण होणे

पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे…

संपादकीय : खलिस्तान, बलुचिस्तान आणि पाकिस्तान !

पंजाबच्या अमृतसरमध्ये हिंदूंच्या ठाकुरद्वार मंदिरावर हातबाँबचा स्फोट घडवण्यात आला. आतापर्यंत खलिस्तानी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांत हिंदूंच्या मंदिरांच्या भिंतींवर काळे फासत होते किंवा भारतविरोधी घोषणा लिहीत होते.

विजय हवाच ! 

क्रिकेटपलीकडे जाऊन विचार केल्यास काळानुसार आज भारताने प्रत्येक क्षेत्रात जिंकणेच आवश्यक आहे. प्राचीन काळात भारत हा ‘विश्वगुरु’ होता.