संपादकीय : ‘नोटा’ची वाढ चिंताजनक !
मतदारांकडून ‘नोटा’चा अधिकाधिक वापर होणे, हे जनताभिमुख उमेदवार देऊ न शकणार्या राजकीय पक्षांसाठी लज्जास्पद !
मतदारांकडून ‘नोटा’चा अधिकाधिक वापर होणे, हे जनताभिमुख उमेदवार देऊ न शकणार्या राजकीय पक्षांसाठी लज्जास्पद !
प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.
बंगालमध्ये २५ सहस्रांहून अधिक शिक्षक आणि अन्य पदे यांच्या भरतीचा घोटाळा करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने या घोटाळ्याशी संबंधित २५ सहस्र ७५३ शिक्षकांची भरती रहित केली.
‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.
उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रसिद्ध वक्तव्य, म्हणजे ‘तुम्ही तुमचे मित्र पालटू शकता; पण तुम्ही तुमचे शेजारी पालटू शकत नाही.’ या उक्तीनुसार आपल्या अवतीभवती घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा चांगला आणि वाईट परिणाम सभोवतालच्या देशांवर होत असतो.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय – कृत्रिम बुद्धीमत्ता) काय करू शकते ? याची चुणूक जगाला दिसू लागली आहे. या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ (प्रणेते) म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे ? ते विनाशक का होऊ शकते ? याविषयी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी मी जे काम केले, त्याविषयी मला थोडा खेदच वाटतो’, हे … Read more
चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !
समाजातील विविध घटक जे विभिन्न स्वभाव- प्रकृती-क्षमता यानुरूप असतात, त्यांना सुसंवादी पद्धतीने आणि परस्परांमध्ये संघर्ष होऊ न देता एकत्र नांदवण्यासाठी हिंदु धर्माची व्यवस्था निर्माण झाली.
विल्यम फिंच याने अयोध्येला दिलेल्या भेटीविषयी लिहून ठेवले आहे. ‘सहस्रो वर्षांपासून अयोध्यानगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता येथे अवशेष उरले आहेत.