संपादकीय : आतंकवादाच्या छायेत ऑलिंपिक !

आतंकवादाच्या वाढत्या वर्चस्वाच्या विरोधात सर्वच राष्ट्रांनी कृतीशील पावले उचलल्यास विश्व आतंकवादमुक्त होईल !

एकल पालकत्व धोक्यात !

एका अविवाहित दिग्दर्शकाची एक मुलाखत नुकतीच वाचनात आली. त्यात त्याने स्वतःच्या मुलांविषयी भाष्य केले आहे. या दिग्दर्शकाने स्वतःला मुले हवीत, यासाठी ‘सरोगसी’ (अन्य महिलेच्या गर्भाशयाचा वापर करून मुलाला जन्म देणे) पद्धतीचा वापर केला.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !

‘वर्ष १९८८ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठ हे ‘अल्पसंख्यांक शिक्षण संस्था’ असल्याचे घोषित करण्यात आले. या विद्यापिठातील एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली.

जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

हिंदु जीवनपद्धती आणि राजनीती येथे अनंत काळ टिकणारे अन् संस्कृतीला टिकवणारे शाश्वत तत्त्वज्ञान आहे.

गृहमंत्र्यांनी बंगाल सरकारवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचारापासून भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचे रक्षण करून बंगाल सरकारला यासाठी उत्तरदायी ठरवण्यामध्ये भाजपने म्हणावा तितका पुढाकार न घेणे, हे आश्चर्यजनक आहे.

दाते पंचांगातील भाकितानुसार २१ ते २५ जुलै या काळात अतीवृष्‍टी झाली !

ज्‍योतिषशास्‍त्राला थोतांड म्‍हणणारे आता काही बोलतील का ?

संपादकीय : संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’ भारत !

संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारताने संरक्षणासाठी सर्व सीमांवर ‘आयर्न डोम’सारखी प्रणाली तैनात करणे आवश्यक !

शिक्षणाचा बाजार थांबवा !

पूर्वीच्या काळी भारतात ठिकठिकाणी ऋषिमुनींची गुरुकुले होती. त्यामध्ये प्रत्येक मुलाची आवड, गुण आणि कौशल्य पाहून त्याला १४ विद्या अन् ६४ कला यांपैकी योग्य ते शिक्षण देत धर्माचरणाचे संस्कार रुजवले जायचे…

भारतात नव्याने लागू झालेली ‘भारतीय न्याय संहिता’ आणि तिचे स्वरूप !

‘१ जुलै २०२४ पासून भारतात फौजदारी कायद्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे पालट झालेले आहेत. ब्रिटीशकालीन काळापासून वसाहतवादी दृष्टीकोनातून ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी फौजदारी कायदे केले होते…