संपादकीय : निधर्मीवाल्यांची मानसिकता !
प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या नातेवाइकांनी ही माहिती माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये स्पष्ट सांगितली;
प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या नातेवाइकांनी ही माहिती माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये स्पष्ट सांगितली;
श्री. शरद कळसकर यांना इतर आरोपींसमवेत पहिल्यांदा न्यायालयासमोर नेण्यात आले. तेव्हा न्यायालयात अधिवक्ता हवा असतो, हे पहिल्यांदा श्री. शरद यांना समजले.
राज्यात ‘सरोगसी’च्या (कृत्रिम गर्भधारणेच्या) नावाखाली मोठे षड्यंत्र चालू असल्याचा प्रकार माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणातून लक्षात आला…
निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे दमन होत असतांना ते रोखण्यासाठी व्यवस्थेने तरी निष्पक्ष वागावे, ही हिंदूंची अपेक्षा !
हिंदूंना केवळ एकाच देशात (भारतात) हिंदु राष्ट्र आणायचे नाही, तर जगभरातील अनेक देशांत हिंदु राष्ट्र आणायचे आहे !
विरोध करायचा असेल, तर तो इंग्रजी जी खरे तर विदेशी भाषा आहे, तिला केला पाहिजे. हिंदीला विरोधासाठी विरोध करण्याचे टाळावे !
व्यायाम हा नैसर्गिक तणाव-विरोधक आहे. तो ‘कॉर्टिसोल हार्मोन’ न्यून करतो आणि ‘एंडॉर्फिन्स’ (आनंददायक हार्मोन्स) वाढवतो, ज्यामुळे मन शांत रहाते आणि झोप लगेच लागते.
ही तिथी युगादि असल्याने श्राद्धादी कर्म केल्याने २ सहस्र वर्षांपर्यंत पितरांची तृप्ती होते. या दिवशी समुद्रस्नान, जप, हवन, दानादि कृत्ये केल्याने अनंत फळ प्राप्त होते.
कुठल्याही १० ब्रह्मवृृंदांनी बालदीभर पाण्यात अधून-मधून बोटे फिरवून मंत्रघोष करत संस्कार करायचे. साडेतीन घंट्यांनंतर या पाण्याचा रंग पालटून ते संपूर्ण केशरी होईल आणि त्या पाण्याला तीर्थाप्रमाणे चव येईल.
मंदिरांचा पैसा मुसलमानांही दिला जातो. ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना पैसा का दिला जातो ? मंदिरांचा निधी केवळ हिंदु, हिंदु धर्म आणि मंदिर यांच्यासाठीच उपयोगात आणला जावा’, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांसमवेत संघटितपणे कार्य करण्यात ते प्रयत्नरत आहेत.