संपादकीय : पश्चिम घाटाचे रक्षण करा !
निसर्गाचे रक्षण हे केवळ सरकारचे दायित्व नाही, ते प्रत्येक नागरिकाचे, विशेषतः हिंदु समाजाची समष्टी साधना आहे. हिंदु धर्मात निसर्ग, पर्वत आणि नद्या यांना ‘देवता’ मानले गेले आहे.
निसर्गाचे रक्षण हे केवळ सरकारचे दायित्व नाही, ते प्रत्येक नागरिकाचे, विशेषतः हिंदु समाजाची समष्टी साधना आहे. हिंदु धर्मात निसर्ग, पर्वत आणि नद्या यांना ‘देवता’ मानले गेले आहे.
महत्त्वाचे म्हणजे यातून ‘मराठी महाराष्ट्राची किंवा गोव्याबाहेरची’, हे चिन्हित करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ? सध्या प्रादेशिक अस्मिता नको तितक्या ताणण्याचा ‘ट्रेंड’ (एक पद्धत) चालू आहे.
स्त्रियांमध्ये यामुळे पाळीतील त्रास, वेदना आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदात या अवस्थेला अर्बुद / मांसगाठ / गुल्म या संकल्पनांशी जोडले जाते.
दोन मासांपूर्वी मी प्रस्तावित ‘विदेशी योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६’विषयी ‘परकीय निधीचे नियमन : एक आवश्यक तारेवरची कसरत नावाचा एक लेख लिहिला होता. हा लेख ‘लिंक्डइन’वर आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये उपलब्ध आहे.
शिरोडा (गोवा) येथील श्री कामाक्षीदेवी मंदिराच्या पवित्र तलावातील (तळी) गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गोव्यात आणि देशात धार्मिक श्रद्धास्थानांचे पावित्र्य अन् कायदेशीर नियमांचे उल्लंघन यांवर चर्चा चालू आहे.
श्रीराममंदिरात झालेला हा अपहार भविष्यात पुन्हा होऊ नये, यासाठी मंदिराचे सरकारीकरण करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत.
नुकतेच एका वृत्तवाहिनीने हिंदूंच्या देवतांचे नाव मद्यालयांना न देण्याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. हे चर्चासत्र बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार आला की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या सर्व समस्यांवर मूळ उपाय पूर्वीपासूनच सुचवलेला आहे.
उलटबांसिया हे संत कबीर यांच्या रचनांचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. गेली अनेक शतके या उलटबांसिया सामान्यांना नित्य जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडे जाण्यासाठी आणि साधकांना साधनेसाठी प्रेरणा देत आहेत. संत रचित वचने असल्यामुळे त्यात आध्यात्मिक सामर्थ्य आहेच.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते.
सध्या हिंदु धर्म, संस्कृती आणि गुरु-शिष्य परंपरा यांचा र्हास झाला आहे. या सर्व गोष्टींना शिक्षणव्यवस्थेतून वेगळे करण्यात आले. पूर्वी गुरुकुलात ज्ञान, विज्ञान, दर्शन आणि वाङ्मय अशा सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात होते.