Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
कर्नाटकात मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार असल्याने बांगलादेशी घुसखोरांना हकलले जाण्याची शक्यता अल्पच आहे !
कर्नाटकात मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार असल्याने बांगलादेशी घुसखोरांना हकलले जाण्याची शक्यता अल्पच आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांची धर्माविषयीची स्थिती किती दयनीय आहे, याचे हे सर्वांत मोठे उदाहरण म्हणावे लागेल ! हिंदु संघटना आणि धार्मिक संस्था यांनी अशा हिंदूंचे तातडीने प्रबोधन करून त्यांना यातून बाहेर काढले पाहिजे !
भारतातील हीच आयआयटी संस्थाने सेमीकंडक्टर सारख्या अनेक क्षेत्रांत प्रगत संशोधनही करत आहेत; परंतु हिंदुद्वेषाची काविळ झालेले खर्गे आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांना हिंदु शास्त्रे बुरसटलेलीच वाटणार, यात काय नवल ?
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’, अशी प्रतिक्रिया उडुपी पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी व्यक्त केली. ते ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सदस्यही आहेत.
श्री. अरुण योगीराज म्हणाले, ‘‘या घटनेमुळे देश-विदेशातील कोट्यवधी भक्तांना तीव्र धक्का बसला आहे.’’ अयोध्येतील स्वत:चा अनुभव कथन करतांना त्यांनी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी विशेषतः सरचिटणीस श्री. चंपत राय यांचे समर्थन केले.
हिंदूंच्या देवतांवर कुणीही उठतो आणि काहीही बरळतो; परंतु मुसलमानांच्या धार्मिक श्रद्धांविषयी कुणी चकार शब्दही काढत नाही. बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !
न्यायालयाने पत्नीच्या तक्रारीवरून प्रविष्ट (दाखल) झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले आणि बागलूर पोलीस ठाण्याशी संबंधित अन्वेषण अधिकार्याविरुद्ध विभागीय चौकशीचा आदेश दिला.
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
मुसलमानांचे धर्मगुरु राजकीय क्षेत्रातही त्यांचा वाटा मागतात आणि साम्यवादी, निधर्मीवाले, बुद्धीजीवी त्यांचे समर्थन करतात; परंतु हिंदूंनी हिंदुबहुल भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी केल्यास त्यांना जातीवादी, कट्टरवादी संबोधून त्यांच्यावर टीका केली जाते.
बसचालक आणि कार्यकर्ते यांनी कर्मचार्यांशी वाद घालत बस वेगाने पुढे नेऊन टोल नाक्यावरील तात्पुरता अडथळा (बूम बॅरियर) तोडला आणि ते पसार झाले.