Sardar Vallabhbhai Patel Land Case : गुजरातमधील सरदार पटेल यांची १५० गुंठे भूमी हडप करणार्या तिघांना २ वर्षांचा कारावास !
भारतात महापुरुषांच्या मालकीची भूमी अशा प्रकारे हडप होत असेल, तर सामान्य जनतेचे काय होत असेल ?, याचा विचारही न केलेला बरा ! १३ वर्षांनी मिळणारा न्याय हा अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?