जो बाइडेन नरेंद्र मोदी से भारत के मुसलमानों की रक्षा की बात करें ! – बराक ओबामा
ओबामा इस्लामी देशों के हिन्दुओं की रक्षा पर क्यों नहीं बोलते ?
ओबामा इस्लामी देशों के हिन्दुओं की रक्षा पर क्यों नहीं बोलते ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेच्या सूत्रावर चर्चा केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या दोघांच्या भेटीपूर्वी दिला होता.
भारताच्या अंतर्गत सूत्रांवर चर्चा करण्याचा अधिकार कोणत्याच देशाला आणि त्यांच्या प्रमुखांना नाही, हे ओबामा यांना ठाऊक नाही का ? ‘पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याशी अमेरिकेतील अश्वेतांवरील अत्याचारांविषयी चर्चा करावी’, असे भारताने कधी म्हटले आहे का ?
ट्विटर हे सामाजिक माध्यम गेल्या काही वर्षांपासून जगभरातील सरकारे, तसेच सामाजिक संघटना आणि मान्यवर यांच्यासाठी त्यांची अधिकृत भूमिका मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे.
ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.
जगातील बलाढ्य महासत्ता असणार्या अमेरिकेत असे घडते, हे लज्जास्पद ! इतर वेळी लोकशाही, मानवाधिकार आदी सूत्रांवरून भारताला सुनवणार्या अमेरिकेने स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजवणे किती आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्या काळात भारत विश्वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे.
भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.
काँग्रेस हा देशाला मिळालेला शाप आहे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये, इतकी हानी काँग्रेसमुळे या देशाची स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्वी गांधी यांनी केली आहे !
काश्मीरच्या प्रश्नावर अथवा अन्य सूत्रांवर मध्यस्थी करू, असेही अमेरिका सांगते आणि दुसर्या बाजूला भारताने अफगाणिस्तानातील आतंकवाद मोडून काढावा, असेही सांगते. पाकप्रेमी बायडेन सत्तेवर आल्यामुळे भारताने अमेरिकेविषयी अधिकच सतर्क रहाण्याचा धोरण स्वीकारणे आवश्यक बनले आहे, हे मात्र खरे !