25th Anniversary Sanatan Prabhat : ‘सनातन प्रभात’च्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या ध्येयपूर्तीपर्यंत लढा चालू राहील !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात वाचक-धर्मप्रेमी यांचा निर्धार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात वाचक-धर्मप्रेमी यांचा निर्धार !
एम्.आय.डी.सी., नई जिंदगी परिसर आणि कणबस (ता. दक्षिण सोलापूर) येथे अवैधपणे रहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
मुंबई येथील चारकोपच्या सेक्टर १, प्लॉट क्रमांक १४५ वर ‘नशेमन सहकारी गृहनिर्माण संस्था’ ही म्हाडाची निवासी वास्तू अस्तित्वात आहे. या संस्थेतील बैठ्या चाळीत ३ घरे एकत्र करून त्यांचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे…
नागपूर दंगलीत बांगलादेशी घुसखोर अन् आतंकवादी संघटनांचे संबंध पडताळण्यासाठी ‘एन्.आय.ए.’कडून अन्वेषण करा, या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे २१ मार्चला आंदोलन करण्यात आले.
हे देवस्थान ट्रस्टच्या लक्षात का आले नाही ? देवस्थानांनी मंदिरांची सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी सतर्कतेने प्रयत्न करणे आवश्यक !
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.
असा प्रश्न का उपस्थित करावा लागतो ? शासनाने याचा विचार अगोदरच करून त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ मार्च या दिवशी नागूपर दंगलीचा आढावा घेतला. या वेळी वरिष्ठ अधिकार्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मुसलमानांना आश्वस्त करतांना, ‘हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’, असे शासनकर्ते केव्हा बोलणार ? कि हिंदू त्यांची मतपेढी नाही म्हणून दुर्लक्ष करणार ?