भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे, सनातनची ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !