श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !

सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.

श्री तुळजापूर देवस्थानाने मंडप आणि पिण्याचे पाणी उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय !  

ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

‘श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिने अपहार प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने !’ – नीलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी

३ महिन्यांनंतरही आरोपी न सापडणे, हेच पोलिसांचे योग्य अन्वेषण म्हणायचे का ? देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍यांनी शिक्षा कधी होणार ? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे !

श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात संबंधितांची ‘नार्को’ चाचणी करावी !

श्री तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने, मौल्यवान वस्तू आणि ७१ पुरातन नाणी प्रकरणात अन्वेषण चालू आहे. सदरचे दागिने हे ८ व्या शतकातील आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अंतर्गत रिक्त पदे भरतांना धाराशिव जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्या ! – शिवबाराजे प्रतिष्ठान

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून रिक्तपदे भरण्यासाठी विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

४५ दिवस होऊनही मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसारच !

श्री तुळजाभवानीदेवीच्या प्राचीन मौल्यवान दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणात २० डिसेंबर २०२३ या दिवशी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

श्री तुळजाभवानी मंदिर २२ घंटे खुले रहाणार !

श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढली असल्यामुळे मंदिर २२ घंटे खुले रहाणार आहे. नाताळ, नवीन वर्ष इत्यादी सलग सुट्यांमुळे ही संख्या वाढली आहे. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मंदिर २२ घंटे खुले असेल.

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंदवल्यानंतर महंत चिलोजीबुवा पोलिसांना कसे सापडले नाहीत ? त्यांना अटक का करण्यात आली नाही ? ते पसार कसे झाले ? त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? आदी प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा पसार !

गुन्हा नोंद होताच आरोपी पसार होणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना काय पकडणार ?