तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
पोलिसांच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जनतेला आंदोलन का करावे लागते ? वरिष्ठ पोलीस अधिकारी निष्क्रीय अधिकार्यांविरुद्ध स्वत:हून कारवाई का करत नाही ?
पोलिसांच्या निष्क्रीयतेच्या विरोधात जनतेला आंदोलन का करावे लागते ? वरिष्ठ पोलीस अधिकारी निष्क्रीय अधिकार्यांविरुद्ध स्वत:हून कारवाई का करत नाही ?
काही कर्मचारी आणि कथित बोगस पुजारी यांच्या संगनमताने व्हीआयपी प्रवेशद्वारातून भाविकांना दर्शन घडवून आर्थिक व्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मुंबई येथे ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञाचे निमंत्रण देण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी १२ मे या दिवशी तुळजापूर येथील श्री भवानी मंदिराला भेट दिली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्याने ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने व्यापक सिद्धता केली आहे.
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूर नगरी भक्तीमय झाली होती.
गुढीपाडवा सणानिमित्त तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पडले.
तुळजापूर येथे मंदिर परिसरातील होमकुंडासमोर विधीवत् होळी पूजन करण्यात आले. मंदिरातील पूजनानंतरच शहरात घरोघरी होळी साजरी करण्याची परंपरा असल्याने पूजनानंतर सर्वत्र होळी साजरी करण्यात आली.
‘स्पेन येथील बार्सिलोनामधील ६६ वर्षीय झेवियर यांनी नुकतीच राजस्थानातील पुष्कर ते महाराष्ट्रातील तुळजापूर अशी पदयात्रा केली. १४.१०.२०१५ या दिवशी त्यांनी पुष्कर येथील ब्रह्मदेवाचे दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ केला…
श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या ७ दिवसांच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची पारंपरिक धार्मिक विधींनुसार आणि घटोत्थापनाने भावपूर्ण सांगता करण्यात आली. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
नवीन वर्षाच्या आरंभीला आणि पौर्णिमेच्या निमित्ताने होणार्या या महापूजेचे अन् शतचंडी यागाचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण असून सर्व भाविकांनी या मंगल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.