जामसंडे, देवगड शहर पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता

जामसंडे, देवगड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तालुक्यातील दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीवरील नळपाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

पांढरकवडा (यवतमाळ) येथे कत्तलीसाठी आणलेल्या ४७ गोवंशियांची मुक्तता !

गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच अशा प्रकारे प्रकारे गोवंशियांच्या हत्या होत आहेत !

रत्नागिरीमध्ये अवैध मासेमारी करणार्‍या १२ नौकांवर ड्रोनद्वारे कारवाई

ड्रोन प्रणालीचे उद्घाटन झाल्यापासून किनारपट्टीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अवैधरित्या मासेमारी करू नये, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.

मिरकरवाडा बंदर प्राधिकरण क्षेत्रातील ३१९ अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार

अनधिकृत बांधकामधारकांनी दिलेल्या कालावधीत अनधिकृत बांधकामे हटवली नाहीत, तर ती प्रशासनाकडून हटवण्यात येऊन त्यासाठीचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

रत्नागिरीमध्ये वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी महिलेला पोलिसांनी कह्यात घेतले

बांगलादेशी महिला सापडल्याने स्थानिक पातळीवर त्यांना कोणीतरी साहाय्य करत आहे का ? याचा पोलिसांनी शोध घ्यावा.

Saif Ali Khan Assault Case : कह्यात घेतलेला संशयित आरोपी असल्याचे सिद्ध झाले नाही ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

सीसीटीव्हीमध्ये दिसलेला तरुण आणि कह्यात घेतलेला संशयित यांच्या चेहर्‍यात साम्य आहे; पण तो आरोपी असल्याचे सिद्ध झालेले नाही .

पन्हळे तर्फ राजापूर येथे चालू असलेला अनधिकृत मदरसा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी २६ जानेवारीपासून साखळी उपोषण करणार !

राजापूर येथील अनधिकृत मदरसा शासन आदेश झुगारून चालू आहे. प्रशासन या मदरशावर कोणतीही कठोर कारवाई करत नाही, तसेच स्थानिक ग्रामस्थांचे मत ऐकून न घेता एकतर्फी निर्णय देत आहे.

मुंबई फेरीवालेमुक्त करण्यात महापालिका अपयशी ! – मुंबई उच्च न्यायालय

२० ठिकाणे फेरीवालेमुक्त करण्यास मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे, असे अनधिकृत फेरीवाल्यांच्या संदर्भातील याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.

पोलिसांच्या थकीत निवडणूक भत्ता मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी उपोषण !

पोलिसांवर अशी वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?

‘पितांबरी’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित !

‘पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने ‘पितांबरी’ आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकतेच नलिनी बाळकृष्ण देवपुजारी पुरस्कृत ‘जीवनगौरव’ पुरस्काराने येथे सन्मानित केले.