हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार मागे घेणार !
हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात राज्यभरात उमटलेले पडसाद पहाता राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात राज्यभरात उमटलेले पडसाद पहाता राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रगीत ऐच्छिक, तर मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी दिली जात आहे विशेष जागा !
महाराष्ट्रात ४ सहस्र अनधिकृत शाळा आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशन’चे (‘मेस्टा’चे) अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी दिली आहे.
आम्ही सरकारला सूचना देण्यासाठी आणि विविध लेखी पत्रव्यवहारांद्वारे कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले; परंतु अद्यापपर्यंत कोणतेही ठोस उपाय केले गेले नाहीत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकी पेशाचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला मुख्याध्यापकपदी नियुक्त केल्याचा उल्हास नरड त्यांच्यावर आरोप आहे.
ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे प्रतिपादन
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विषयी अनुद्गार काढणार्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आतंकवाद्यांचे सरकार असल्यावर ते एकमेकांना मारून मरतील, हे उघड आहे !
‘एखाद्या शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यापूर्वी आधी त्याची चौकशी केली पाहिजे. दुर्भावना न बाळगता केलेल्या शिक्षेसाठी शिक्षकांचा गुन्हेगारी प्रकरणापासून बचाव केला पाहिजे’,…
इस्लामी देशात हिंदूंच्या शाळांमध्ये कधी मुसलमानांना आरती करण्यास कुणी सक्ती करू शकतो का ?