पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे एकूण ३१ शाळा अवैध !
भ्रष्ट आणि लयाला गेलेली शिक्षणव्यवस्था हे लोकशाहीचे अपयश आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही !
भ्रष्ट आणि लयाला गेलेली शिक्षणव्यवस्था हे लोकशाहीचे अपयश आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही !
महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि इमारती आहेत तेथे ‘सी.बी.एस्.ई’चा अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे. सध्या आहे त्या शिक्षकांवर अभ्यासक्रमाचे दायित्व देण्यात आले असून नंतर शिक्षकांची भरती करण्याचा मानस आहे.’’
भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?
इंग्रज गेले, आता आपण आपली प्रथा चालू करू. विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे उत्साहाने भरलेले असायला हवेत. तरुणांच्या कलाने कार्यक्रम व्हायला हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्त्वाचा आहे. त्यांना काय हवे, याचा विचार होणार कि नाही
राज्यातील ६७४ शाळा अनधिकृत असल्याने त्या चालू राहिल्याने तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. त्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत.
हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
विश्वगुरु असलेल्या देशाच्या विद्यार्थ्यांनी विदेशात शिकायला जाणे, हे शिक्षण विभाग आणि प्रशासन यांचे अपयशच !
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च ते एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या निकालाचा दिनांक घोषित झाला आहे.