विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा

विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा

वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा पिढीने काळानुरूप स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे. तरुणांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत झपाट्याने पालटणारे तंत्रज्ञान अवगत करावे

नागपूरच्या विद्यार्थ्याला दिले अबूधाबीचे परीक्षा केंद्र !

नागपूरच्या विद्यार्थ्याला दिले अबूधाबीचे परीक्षा केंद्र !

असा निष्काळजीपणा होतोच कसा ? तांत्रिक त्रुटी जरी असली, तरी नंतर त्याची पडताळणी कुणी करत नाही का ? विद्याथ्याची शैक्षणिक हानी होण्यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !

महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !

मध्यंतरी ‘नीट’च्या परीक्षेच्या संदर्भात घडलेले गैरप्रकार पहाता राज्य परीक्षा परिषदेने यंदापासून महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेच्या परीक्षार्थींसाठीचे नियम कठोर केले आहेत. परीक्षार्थींना केंद्रावर बुरखा, मास्क किंवा टोपी घालण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्‍चित करूया !

चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्‍चित करूया !

जून महिना उजाडला की, नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग चालू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न असतो.

Monitoring Cells Illegal Conversions : धर्मांतर रोखण्यासाठी उत्तरप्रदेशातील विद्यापिठांत ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करणार !

Monitoring Cells Illegal Conversions : धर्मांतर रोखण्यासाठी उत्तरप्रदेशातील विद्यापिठांत ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करणार !

राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापिठे यांमध्ये होणार्‍या सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्यपाल सचिवालयाने सर्व उच्चशिक्षण संस्थांना ‘कट्टरतावादविरोधी कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !

शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !

मनुष्य हा प्रगत बुद्धी असलेला एकमेव प्राणी आहे. त्याच्या बुद्धीमत्तेचा आणि सामाजिकतेचा विकास व्हावा, म्हणून शिक्षणव्यवस्था राबवण्यात येते. शिक्षण कशासाठी, तर मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध बनवण्यासाठी !

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?

‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?

मे २०२६ मध्ये झालेल्या ‘नीट यूजी’ परीक्षेची (राष्ट्रीय पात्रता परीक्षेची) प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. याचे अन्वेषण करता-करता अन्वेषण यंत्रणांनाही कल्पना नव्हती, असे समाजाला सुसंस्कृत करणार्‍या शिक्षणव्यवस्थेचा बिभत्स चेहरा जगासमोर आला.

‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !

‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !

अशा प्रकारे निर्बंध घालावे लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जी शिक्षणप्रणाली चांगला नागरिक सिद्ध करण्यासाठी उभारण्यात आली, तिच्यातच अशा प्रकारच्या प्रवृत्ती घुसणे, हे लज्जास्पद !

Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !

Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !

हे असेच चालू राहिले, तर अभ्यास न करता केवळ हिजाब घालून परीक्षेला गेलेल्या मुसलमान मुलींना परीक्षा न देताच अभियंता होता येईल, असेच म्हटले पाहिजे !

मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !

मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !

भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर, म्हणजे केवळ पूजा करण्याचे स्थान नाही. मंदिर हे समाजजीवन, अर्थव्यवस्था, शिक्षण, संस्कार, पर्यावरण संरक्षण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती यांचे केंद्र राहिले आहे. प्राचीन भारतात अनेक नगरांची उभारणी मंदिरांच्या भोवती झाली.