हिंदु राष्ट्रासाठी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ : हिंदु कार्यकर्त्यांसाठी एक आधारस्तंभ !
‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद)सारख्या प्रक्षोभक घोषणा दिल्याविषयी नुपूर शर्माच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण करणार्या किती मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात आला ?
‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद)सारख्या प्रक्षोभक घोषणा दिल्याविषयी नुपूर शर्माच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण करणार्या किती मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात आला ?
या घटनेवरून ‘अशांना कामावर ठेवायचे का ?’, असा प्रश्न व्यापार्यांच्या मनात निर्माण झाल्यास चुकीचे काय ?
बंगालमधील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ते दुसरे काश्मीर होणार, यात शंका नाही. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
हिंदु समाजाच्या हक्कांचे संपूर्ण संरक्षण व्हावे, यासाठी विधेयकात आणखी सुधारणा करणे आवश्यक आहे.
वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणार्यांना भारतात जंगलराज आणायचे आहे, हे निश्चित !
गुढीपाडवा म्हणजे मांगल्य, नवचैतन्य, उल्हास आणि आनंदाचा दिवस. समस्त हिंदु समाज मग तो श्रीमंत असो वा गरीब, स्वत:च्या घरापुढे नववर्षाची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करतो.
हिंदुद्वेष्ट्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता हिंदूंनी गौरवशाली वाटेवर मार्गक्रमण करत रहावे !
धर्मशिक्षण आणि क्षात्रतेज या दोन्ही गोष्टी एकसमान आवश्यक आहेत. केवळ राजकीय हिंदूंनी काही धार्मिकता, तर केवळ धार्मिक हिंदूंनी काही राजकीयता अंगी मुरवण्याची आवश्यकता आहे.
नागपूर दंगलीतील धर्मांधांविषयी भयावह माहिती उघड होत असतांनाही त्या विषयी पुरोगामी नेत्यांनी ‘ब्र’ही न काढणे, हे मुसलमानांचे लांगूलचालनच !
‘तुमचा राम आता तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ? त्याला तुम्ही बोलवा !’… अशा आरोळ्यांनी मध्यरात्री महू (मध्यप्रदेश) येथे आकांडतांडव करण्यात आले. निमित्त होते भारताने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ या क्रिकेटच्या स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केल्यानंतर हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीचे… !