श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
( मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) रूपांतर केल्या जाण्याच्या प्रयत्नांमुळे भाविक दुखावले आहेत. (असाच प्रकार मलंगगडावर झाला आणि हिंदूंचे श्रद्धास्थान धर्मांधांनी बळकावले !
( मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) रूपांतर केल्या जाण्याच्या प्रयत्नांमुळे भाविक दुखावले आहेत. (असाच प्रकार मलंगगडावर झाला आणि हिंदूंचे श्रद्धास्थान धर्मांधांनी बळकावले !
हिंदु नास्तिकतावादी विविध माध्यमांतून धर्माविषयी अपप्रचार करतात. त्यामुळे आपले लोक धर्मापासून लांब जात आहेत. हे रोखण्यासाठी आणि त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी साधूसंतांना समाजात जाऊन लोकांना धर्मशिक्षण द्यावे लागेल.
आपण मोगलांना पळवून लावले; पण अन्य पंथीय करत असलेल्या धर्मांतरावर विजय मिळवू शकलो नाही. धर्मांतरामागे खरे कारण गरिबी नसून ‘धर्महीनता’ आहे. त्यामुळे आपला धर्म शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांवर आघात होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
भारतातील हिंदूंनो, एकेकाळी हिंदूंच्या ‘बंगभूमी’ची आज काय दुर्दशा झाली आहे, हे पहा ! आताही तुम्ही जागृत झाला नाहीत, तर तुमच्या राज्याची ही स्थिती होण्यास काही दशकेच शेष आहेत, हे विसरू नका !
देवीच्या दर्शनासाठी येणार्यांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्यावर कर आकारणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
आत वर्ष २०२६ चालू आहे, आतापर्यंत मला हे समाधान आहे की, मी केवळ माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही, तर इतर अनेक विस्थापित हिंदु कुटुंबांसाठीही साहाय्याचा हात बनू शकलो. ज्या व्यक्ती आणि संस्था यांनी कठीण काळात माझी अन् माझ्या कुटुंबाची साथ दिली, तसेच आम्हाला सन्मानपूर्वक जगण्याची संधी दिली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
अशा घटना घडायला बारुईपूर भारतात आहे कि बांगलादेशात ? अशा घटना यापुढे घडता कामा नयेत, अशी शुभेंदु अधिकारी सरकारची धर्मांधांच्या मनात धडकी भरली पाहिजे !
या संवेदनशील प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मी गेल्या २५ वर्षांपासून अर्थशास्त्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये एक जनजागृती अभियान चालवत आहे. काश्मीरमध्ये केशरची शेती होते. केशर शेतीच्या माध्यमातून तेथील सर्व अर्थव्यवस्था मुसलमानांच्या हातात केंद्रित झाली आहे.