‘Sar Tan Se Juda’ Slogan : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत हनुमान मंदिरासमोर मुसलमानांनी दिल्‍या ‘सर तन से जुदा’च्‍या (शिरच्‍छेदाच्‍या) घोषणा

हिंदूंना ठार करण्‍याची धमकी देणार्‍या अशा धर्मांधांना अटक करून त्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Kanwar Yatra Attack : झारखंडमध्‍ये रेल्‍वेगाडीद्वारे प्रवास करणार्‍या कावड यात्रेकरूंवर  मुसलमानांकडून आक्रमण !

उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्‍या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्‍याची अशी अनेक वृत्ते समोर आल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

संपादकीय : नावात काय आहे ?

काही मुसलमान विक्रेते त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देऊन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करतांना आढळले होते. अन्य धर्मियांच्या पालनावर जरा जरी कुणी निर्बंध घातले की, देशात ठिकठिकाणी आंदोलने चालू होतात, दंगली होतात, त्यात हिंदूंची हानी करून दहशत निर्माण केली जाते.

Kanwar Yatra : मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेतील मार्गांवरील दुकानांवर मालकांची नावे लिहिण्‍याचा राज्‍य सरकारचा आदेश !

थूंक जिहाद, भूमी जिहाद, लव्‍ह जिहाद आदी जिहाद रोखण्‍यासाठी हा उत्तम मार्ग आहे !

तुमची बांग, तर आमचा शंखध्वनी !

१२ जुलै या दिवशी सारसबागेत काही मुसलमानांनी नमाजपठण केले होते. या विरोधात हिंदूंनी एकत्र येऊन सारसबागेतील गणपति मंदिरामध्ये शिववंदना सादर केली होती. अशांच्या साहाय्यासाठी हिंदु अधिवक्ते आणि दानशूर यांनी पुढे यायला हवे; कारण आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे…

Bihar Hindu Family Attacked : मोहरमच्‍या मिवरणुकीतील धर्मांधांकडून एका हिंदु कुटुंबावर तलवारीद्वारे विनाकारण आक्रमण !

असे व्‍हायला समस्‍तीपूर भारतात आहे कि पाकिस्‍तानमध्‍ये ? हिंदूंची कणाहीनता, पोलिसांची निष्‍क्रीयता आणि सरकारची हतबलता यांमुळे धर्मांध उद्दाम बनले आहेत. यावर एकच उपाय आहे, तो म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना !

हिंदुत्व लोपल्याचे परिणाम !

हिंदुस्थानच्या फाळणीनंतर मुसलमानांचे पाकिस्तान हे राष्ट्र बनले, तसे येथील हिंदूंचे भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; परंतु म. गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी काही मुसलमानांना ‘इथे राहिला, तरी चालेल’, अशी सवलत दिली.

संपादकीय : हिंदूंच्या रक्षणाची व्यवस्था !

अत्याचारी हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘नमो भवन’ उभारण्यापेक्षा शासनकर्त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करत वचक बसवावा !

हिंदु राष्ट्रासाठी अधिवक्ता संघटन : हिंदु कार्यकर्त्यांसाठी आधारस्तंभ !

लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लजपत राय, न्यायमूर्ती रानडे, देशबंधू चित्तरंजन दास अशा अनेक अधिवक्त्यांनी त्या काळात स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

धर्मांधाविरुद्ध कठोर कारवाई करा ! – सकल हिंदु समाज

धर्मांध आणि राजकीय पदाधिकारी यांच्या दबावापुढे झुकून कर्तव्य टाळणारे पोलीस काय कामाचे ? अशांना बडतर्फच करायला हवे !