हिंदू पराभूत होण्यामागे फूट आणि हेवेदावे हेच मुख्य कारण !
हिंदुंचा पराभव झाला, तो राजेमंडळींच्या राष्ट्रहितकर धोरणातील अभावाने. राजनीती यथार्थतेने न उमगल्याने, आपापसांतील फुटीने, हेव्यादाव्याने आपण पराभूत झालो.
हिंदुंचा पराभव झाला, तो राजेमंडळींच्या राष्ट्रहितकर धोरणातील अभावाने. राजनीती यथार्थतेने न उमगल्याने, आपापसांतील फुटीने, हेव्यादाव्याने आपण पराभूत झालो.
आतापर्यंत समाजात लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, हलाल जिहाद, गोहत्या, दंगली घडवण्यामध्ये धर्मांध मुसलमानांचा हात आहे. त्यामुळे असे बोलून जातीजातींत विष कालवण्याऐवजी जलील यांनी स्वपंथितील लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
हातात शस्त्र घेऊन हिंसा करणे, म्हणजेच क्षात्रभाव आहे, असे नव्हे, तर काळानुरूप धर्महानी रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने विरोध करणे, ही साधनाच आहे. ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठिण वज्रास भेदूं ऐसे ।’
बांगलादेशाने तेथील हिंदूंचा वंशविच्छेद केला आणि उरलेल्या मुसलमान बेरोजगार तरुणांना भारतात पाठवून दिले. भारतात ते हिंदूंच्या आधारे त्यांचे पोट भरत आहेत. ते येथे त्यांच्या बायका घेऊन येत नाहीत, तर येथेच ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलीशी लग्न करतात आणि त्यांची लोकसंख्या वाढवतात.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने हटवल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे चालूच आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड आक्रमणात २८ जणांचा मृत्यू झाला.
मुसलमानांच्या तावडीतून हिंदूबहुल भारताला वाचवण्यासाठी धर्मनिष्ठ हिंदू निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता !
धर्मांतरासारख्या प्रकाराविषयी तक्रार करणार्या हिंदुत्वनिष्ठांवरच गुन्हे नोंद होणे, हे धक्कादायक आहे. धर्मांतर होऊ नये, यासाठी महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कठोर कायद्याची अत्यावश्यकता आहे !
काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांना आणि हिंदु संघटन यांना नेहमीच छळाला सामोरे जावे लागते, त्यातलाच हा प्रकार आहे ! काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
सध्याच्या अधर्मी राज्यव्यवस्थेने गेल्या ७५ वर्षांत हिंदूंना धर्मच शिकवलाच नसल्याने अनेक जण पापाचरण करत आहेत. परिणामी सर्वत्र भ्रष्टाचार अन् अनैतिकता वाढली आहे.
‘संगम टॉक्स’ ‘यू ट्यूब चॅनेल’ ! हे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण, इतिहास, तत्त्वज्ञान, वारसा, भारतीय ज्ञान प्रणाली, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, कला, पर्यावरण आणि प्रवास इत्यादींसाठी एक मोठे व्यासपीठ बनले आहे.