दाजीपूर ते राधानगरी रस्ता १० मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत वाहतुकीस बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-निपाणी मार्गावरील दाजीपूर, राधानगरी, मुदाळतिठा, निढोरी, निपाणी ते कलादगी या रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-निपाणी मार्गावरील दाजीपूर, राधानगरी, मुदाळतिठा, निढोरी, निपाणी ते कलादगी या रस्त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएम्डब्ल्यू चारचाकी थांबवून मद्यधुंद अवस्थेतील गौरव आहुजा या तरुणाने लघुशंका केल्याचे प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले. तेथे उपस्थित महिलांनी विरोध केल्यावरही त्याने उद्दामपणा केला.
श्री देव खाप्रेश्वर देवस्थान समितीने मंदिराचे पुनर्निर्माण मूळ जागेवरच करावे, असा आग्रह धरला आहे. सरकारने सुचवलेल्या पर्यायी स्थळाच्या प्रस्तावाला समितीने स्पष्ट नकार दिला आहे.
‘प्रथम कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करावे, त्यानंतरच पुण्याचा विचार करावा’, अशी विनंती मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !
पीक कर्ज व्याज परतावा देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली होती. त्यामुळे शेतकर्यांनी विद्यमान सरकारला मतदान केले; मात्र सत्तेवर आल्यानंतरही सरकारने पीक कर्ज व्याज परतावा दिलेला नाही.
शहरातील ज्या नागरिकांना मीटरने पाणी दिले जाते, त्यांच्याकडून जानेवारी २०२५ पर्यंत १०२ कोटी रुपये जमा झाले आहेत, तर ७२७ कोटी ९६ लाख रुपयांची
या घोटाळ्यात राज्यातील मोठ्या अधिकार्यांचा सहभाग असल्याने तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी
भारतात अवैधरित्या रहाणार्यांना बांगलादेशात हाकलून द्यायला हवे !