गोवा राज्याची मार्च अखेरपर्यंत कर्जाची रक्कम २६ सहस्र ६०५ कोटी रुपये होणार

३१ मार्च २०२५ पर्यंत राज्याचे कर्ज २६ सहस्र ६०५ कोटी २८ लाख रुपये होणार, असा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५ मध्ये वर्तवण्यात आला आहे.

वेंगुर्ला येथे भव्य बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणीला शासनाची मान्यता 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईत आयकॉनिक इमारतींसाठी नवे धोरण ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पद्धती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते.

रस्त्याचे काम आणि वीजवाहिनीचे काम तात्काळ होण्यासाठी शिरशिंगे ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी

‘शिरशिंगे गोठवे शाळा क्रमांक २ ते गोठवेवाडीपर्यंत जाणार्‍या रस्त्याच्या डांबरीकरणास मान्यता मिळूनही या रस्त्याचे काम प्रतीक्षेत आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालवणे कठीण झाले आहे.

गोवा शालांत मंडळाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९०.६४ टक्के

गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ९०.६४ टक्के लागला आहे. यामध्ये ८८.६९ टक्के मुले, तर ९२.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

राज्यातील ८० टक्के वाहने पर्यावरणपूरक करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वाहने पर्यावरणपूरक करणे या स्तुत्य प्रयत्नासह वाढते अपघात रोखण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करावेत !

तिकिट कापलेल्या अण्णा बनसोडे यांना ‘गुप्त’ मार्गाने केले आमदार !

अजित पवार म्हणाले की, वर्ष २०१९ मध्ये अण्णा बनसोडे यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. त्यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याचे तिकिट कापू नये, असा समुपदेश मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला होता.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘दत्त माहात्म्य’ पारायण सोहळ्याच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची अज्ञातांची पोलीस ठाण्यात तक्रार !

यानंतर पारायण करणार्‍या साधकांनी ‘पारायणाच्या विरोधात कुणी तक्रार दिली ? असा ध्वनीक्षेपकावरून जाहीर प्रश्न विचारला ? मात्र कुणीही पुढे आले नाही. अशा प्रकारे महिला हवालदारास निर्भीडपणे उत्तर देऊन संबंधित महिला भाविकेने हिंदूंसमोर आदर्श निर्माण केला आहे.

बलीदानमासाच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या मूकपदयात्रेसाठी ‘धर्मवीर ज्वाला’ स्वागतयात्रा !

फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदु धर्मासाठी दिव्य स्वरूपाचे बलीदान झाले. त्याचे स्मरण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महिनाभर बलीदानमास पाळण्यात येतो. या बलीदानामासाच्या शेवटी मूकपदयात्रा काढण्यात येते.

निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी निवडणूक आयोगाची ठोस उपाययोजना !

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर श्री. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना ठरवल्या आहेत.