गडचिरोली येथे गोवंशियांची वाहतूक करणार्या टोळीकडून १ कोटी १५ लाख ६८ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना उघडपणे हत्येसाठी नेले जाते, याचा अर्थ कायदा-सुव्यवस्था हा प्रकार राज्यात अस्तित्वात आहे का ? असाच प्रश्न पडतो !