नम्र प्रार्थना करितो सदया राष्ट्र-धर्म पुनर्स्थापना करण्या ।
पंढरपूरच्या श्री विठुराया ।
कार्तिकी एकादशी दिवशी ।।
पंढरपूरच्या श्री विठुराया ।
कार्तिकी एकादशी दिवशी ।।
प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो । तोच तोच सूर्य पुन्हा । आकाशी दिसत असतो ॥ १ ॥
तेच तेच आकाश । सूर्य चंद्र ही तेच । तीच तीच धरा । वृक्षवल्ली प्राणी तेच ॥ २ ॥
पाकने वर्ष १९४८ मध्ये काश्मीरवर आक्रमण केल्यावर भारतीय सैन्य युद्ध जिंकत असतांना ते थांबवून हा वाद संयुक्त राष्ट्रांत विनाकारण नेणे…..
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला ५ देशांच्या स्थायी समितीमध्ये जागा मिळत असतांना ती चीनला देणे…..
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more
हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.
मणीपूरच्या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना अपकीर्त केले जात आहे.
सोहळ्यात सनातनच्या वक्त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच फ्लेक्स आणि सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल.
पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘प्रत्येक हिंदु तरुणांनी पुढील २ वर्षे राष्ट्रासाठी झटून कष्ट केले पाहिजेत. गावागावांत, घराघरांत जाऊन आपला हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे ? भारतभूमी कशी श्रेष्ठ ? आहे, याविषयी सांगितले पाहिजे.’’