श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे लांजा येथे तरुणांना आवाहन

पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘प्रत्येक हिंदु तरुणांनी पुढील २ वर्षे राष्ट्रासाठी झटून कष्ट केले पाहिजेत. गावागावांत, घराघरांत जाऊन आपला हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे ? भारतभूमी कशी श्रेष्ठ ? आहे, याविषयी सांगितले पाहिजे.’’

कोंढवा (पुणे) येथील शाळेत आतंकवादी प्रशिक्षण चालू असल्याचे पोलिसांना आधी का लक्षात आले नाही ? – डॉ. रिंकू वढेरा, लेखिका आणि इतिहास तज्ञ

प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. हिंदूंनी जागरूक राहून कुठेही अवैध किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्या विरोधात त्वरित आवाज उठवायला हवा.

हिंदु धर्म संवर्धनाचे अलौकिक कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

‘जगात भारतासारखा देश नाही आणि हिंदु धर्मासारखा धर्म नाही’, याची जाणीव सर्वांनी ठेवूया आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक होऊया ! ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’

गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे.

वैदिक विमानविद्या संशोधक पंडित शिवकर तळपदे यांचा जीवनप्रवास

निःस्पृह वृत्तीधारकांच्या मांदियाळीत साजेल, असे एक नाव म्हणजे पंडित शिवकर बापूजी तळपदे ! त्यांच्या कार्याची अमूल्यता, बहुविधता आणि गौरव हा त्यांनी केलेली अथक अभ्यास अन् परिश्रम यांना जाणल्यावाचून आपल्यापर्यंत पोचू शकत नाही.

हिंदूंनो, शस्त्रे आणि शमी यांच्या पूजनामागील धार्मिक पार्श्वभूमी जाणा !

१२ वर्षांचा वनवास संपल्यानंतर पांडवांना १ वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली आणि वस्त्रे पालटून ते विराट राजाच्या दरबारी विविध रूपे घेऊन राहू लागले. अर्जुन ‘बृहन्नडा’ (नर्तकी) बनून नृत्यागारात राहू लागला. या कालावधीत अनेक संकटांचे त्यांनी कौशल्याने निवारण केले.

व्यापार्‍यांनी संघटित होऊन ‘हलाल जिहाद’चे संकट रोखावे ! – श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आज हलाल अर्थव्यवस्था केवळ ८ वर्षांत ३ ट्रिलीयनपर्यंत गेली ! भारताच्या अर्थव्यवस्थेला ही संख्या गाठण्यासाठी ७५ वर्षे लागली. मोठ्या प्रमाणात हलाल अर्थव्यवस्थेचा प्रभाव संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत झाला. हे असेच चालू राहिले, तर . . . !

मध्यप्रदेश येथील मंदिरांत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन !

मध्यप्रदेशातील उज्जैन आणि मंदसौर येथील २ प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. ही परंपरा ४५ वर्षे जुनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला हा अनोख्या स्वरूपातील उत्सव गतवर्षीही मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

वैभवशाली राष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट करणारी यजुर्वेदातील प्रार्थना !

यजुर्वेदामध्ये देशाच्या पराधीनतेवरील उपाय दिलेला आहे. त्यामध्ये खर्‍या अर्थाने वैभवशाली राष्ट्र निर्माण व्हावे, याकरता प्रार्थना करण्यात आली असून तशी परिस्थिती भारतात त्या वेळी होती.