हीच प्रार्थना केवळ अमुची प्रभु श्रीरामचरणी ।
प्रथम वंदितो श्री गजानना । वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन । पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।
प्रथम वंदितो श्री गजानना । वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन । पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।
‘युवावस्था उत्साह, आशा, दृढता आणि ध्येयाप्रती विशेष प्रयत्न घेऊन येते. तिच्यासमवेतच जीवनात विविध प्रकारची दायित्वेही येतात …
येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !
पंढरपूरच्या श्री विठुराया ।
कार्तिकी एकादशी दिवशी ।।
प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो । तोच तोच सूर्य पुन्हा । आकाशी दिसत असतो ॥ १ ॥
तेच तेच आकाश । सूर्य चंद्र ही तेच । तीच तीच धरा । वृक्षवल्ली प्राणी तेच ॥ २ ॥
पाकने वर्ष १९४८ मध्ये काश्मीरवर आक्रमण केल्यावर भारतीय सैन्य युद्ध जिंकत असतांना ते थांबवून हा वाद संयुक्त राष्ट्रांत विनाकारण नेणे…..
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला ५ देशांच्या स्थायी समितीमध्ये जागा मिळत असतांना ती चीनला देणे…..
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more
हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.