युवकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सज्ज व्हावे ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेले ३ दिवसीय निवासी हिंदु धर्म-संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेले ३ दिवसीय निवासी हिंदु धर्म-संस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
बंगाल पुष्कळ गौरवशाली राज्य होते. भारताचा स्वातंत्र्य संग्राम बंगालपासून आरंभ झाला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाल नेहमीच अग्रेसर होते. बंगालमध्ये जगदीशचंद्र बोस, मेघनाद शहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक होऊन गेले. बंगाली भाषेत विपुल प्रमाणात पुरातन वाङ्मय रचण्यात आले आहे.
भारतातील सिनेमाचा मनोरंजनापलीकडे जाऊन लाखो लोकांच्या सांस्कृतिक ओळखीवर एक अद्वितीय आणि दूरगामी प्रभाव आहे. ज्याला अनेकदा ‘बॉलीवूड’ म्हटले जाते, तो एका व्यापक चित्रपटसृष्टीचा केवळ एक भाग आहे, ज्यामध्ये विविध प्रादेशिक उद्योगांचा समावेश आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ज्येष्ठ धर्माभिमानी पत्रकार आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे लेखक श्री. कुमार चेलप्पन यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. कोचीन येथील ‘इंडिया लाईव्ह’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयात ही भेट झाली.
देहलीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मयंक जैन यांची ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी ‘बांगलादेशातून होणारी घुसखोरी, विविध राष्ट्रीय समस्या आणि हिंदूंची दुःस्थिती’, अशा विविध विषयांवर मुलाखत घेतली. त्यावर आधारित लेख वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
महाशिवरात्रीनिमित्त केवळ स्वत:सह कुटुंबियांच्या कल्याणासाठी नव्हे, तर राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासासाठी हिंदूंनी शिवोपासना करावी आणि अधर्माच्या नाशासाठी रुद्रावतार धारण करणार्या भगवान शिवाच्या धर्मरक्षणाच्या कार्याचे हिंदूंनी अनुकरण करावे.
आपला शौर्यपूर्ण इतिहास जाणून घेतल्यासच आपल्याला येणार्या काळासाठी खरी प्रेरणा मिळू शकते. आपण त्या विरांचे वंशज आहोत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.
भक्ती हीच खरी शक्ती आहे. तपश्चर्या करणार्या संतांच्या छायेत आपण उभे असल्यामुळे आपले अस्तित्व कुणीही नष्ट करू शकत नाही. धर्माच्या प्रकाशाने संपूर्ण जग उजळवणे हे आपले ध्येय आहे.
सेक्युलरवादी सटपटले. काँग्रेसच्या पैशांवर पोसले जाणारे चित्रपट समीक्षक बावचळले. त्यांनी ‘धुरंधर’ या चित्रपटाला विरोध केला; मात्र अत्यंत हुशार प्रेक्षकांनी त्यांचे काहीएक चालू दिले नाही.
महिला प्रतिनिधींनी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ होण्यास महाराष्ट्र शासनाने विलंब न करता तो लवकरात लवकर करावा’, अशी मागणी तीव्रतेने केली.