CM Yogiji On WAQF Land : वक्फ भूमी परत घेऊन रुग्णालये बांधू !
कुणालाही भूमीवर अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
कुणालाही भूमीवर अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सुतोवाच
आज पोलीस आणि स्थानिक हिंदु बांधवांनी या कार्यात पुढे येण्याची आवश्यकता आहे. गायी विकतांना त्या कसायांना न विकता गोशाळेत पाठवा’, असे आवाहन गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी सातत्याने करत आहेत.
‘गोमाताच सर्व काही करते आणि आम्ही काहीच करत नाही’, असा भाव ठेवून श्री. कमलाकांत तारी हे गोशाळेचे मोठे दायित्व पार पडत असतात.
जे भारताने गेल्या ७८ वर्षांत केले नाही, ते अमेरिकेतील एका राज्याने केले, हे भारताला लज्जास्पद !
‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ने बॉलीवूडमध्ये लपलेली वैचारिक अंदाधुंदी उघड करून ‘ग्लॅमर’चा (मोहिनी रूपाचा) भ्रम मोडून काढला. विरोधकांच्या कामावर प्रश्न उपस्थित करू शकेल, अशी एक पिढी जागृत केली.
लंडन येथे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या निमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडनपर्यंत जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे.
‘शाश्वत भारत ट्रस्ट’च्या अंतर्गत सनातन संस्कृतीचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ‘शाश्वत भारत’च्या वतीने हिंदूंच्या धार्मिक परंपरा आणि धार्मिक जीवनशैली यांच्याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.
भारताच्या पराक्रमी शौर्याचा इतिहास जगासमोर उघड केला, ज्यामुळे देशाचा इतिहास जसाच्या तसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे महान कार्य होत आहे. या माध्यमातून त्यांनी भारताच्या इतिहासाला नवचैतन्य दिले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यांत असे निर्देश देऊ शकतात, तर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांत का देऊ शकत नाहीत ?