भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मुळात नेपाळने भारताशी जाणीवपूर्वक सीमावाद निर्माण केला आहे. त्याने हा खोटा दावा स्वतःहून मागे घेतला पाहिजे !
मुळात नेपाळने भारताशी जाणीवपूर्वक सीमावाद निर्माण केला आहे. त्याने हा खोटा दावा स्वतःहून मागे घेतला पाहिजे !
नेपाळच्या पंतप्रधानांची संसदेत स्वीकृती
शहा यांना संपूर्ण नेपाळमधून विरोध
नेपाळमध्ये कोणतेही सरकार आले, तरी ते भारताच्या विरोधातच असणार, हे यातून परत स्पष्ट होते !
आता छोट्यातील छोटे देशही अमेरिकेला तिची जागा दाखवू लागले आहेत. ही परिस्थिती ओढवून घेण्यास डॉनल्ड ट्रम्प यांचा पराकोटीचा अहंकार आणि विक्षिप्त वागणे कारणीभूत आहे, हे अमेरिकेच्या लक्षात येईल तो सुदिन !
अशांना सरकारने धडा शिकवला पाहिजे. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर नेपाळ सरकारकडे लेखी जाब विचारावा !
भीक मागण्यासाठी अन्य देशांत जाणारे पाकिस्तानी आता चोर्याही करू लागले आहेत. अशांना आता फाशीचीच शिक्षा दिली, तरच अन्यांवर वचक बसेल !
भारतातही गेल्या ८० वर्षांत सत्तेत राहिलेले राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी करून गुन्हेगार आढळल्यास सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !
संपत्तीच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी
याखेरीज निश्चित कालावधीसाठी पासही दिला जाईल. या आधारावर केवळ मुख्यालय परिसरापर्यंतच फिरण्याची अनुमती दिली जाईल, तर आत प्रवेश करतांना सीमाशुल्क भरणे अनिवार्य असेल.
भारतात देशपातळीवर ऑनलाईन सट्टेबाजीवर कोणताही कठोर कायदा नाही. भारतानेही आता याकडे लक्ष देत कठोर कृती करण्याची आवश्यकता आहे !