Telangana Acid Attack : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे अज्ञाताने मंदिरात पुजार्यांवर आम्ल फेकले !
मंदिरात आणि तेही पुजार्यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?
मंदिरात आणि तेही पुजार्यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?
हिंदूंचा असा एक सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतात, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! अशा शिक्षेनंतरच अन्य गुन्हेगारांवर वचक बसेल !
पाकिस्तानातील रेल्वेच्या अपहरणाचे प्रकरण
ठार मारण्यात आलेल्यांमध्ये बहुतेक पाकिस्तानी सैनिक
या घटनेविषयी खलिस्तान समर्थक गप्प का ?
आक्रमणामागे आय.एस्.आय. ( इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात !
बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !
मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !
ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या जिल्ह्यातील १२० हून अधिक स्थानिक कर्मचार्यांना गेल्या २ महिन्याचे मानधन ‘स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि.’ या पुणे येथील ठेकेदार आस्थापनाने दिलेले नाही.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलीदानातून प्रेरणा मिळावी आणि धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी धर्मवीर बलीदान मासात तालुक्यातील झरेबांबर तिठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक शिवशंभू प्रेमींनी उभे केले.