सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत प्रदूषणकारी प्रकल्पांना बसणार चाप !

जिल्ह्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या गावांची एकूण संख्या २०७ झाली आहे. त्यामुळे या गावांत प्रदूषणकारी प्रकल्प होण्याची शक्यता उणावली आहे, अशी माहिती येथील डॉ. जयेंद्र परुळेकर आणि संदीप सावंत यांनी दिली.

संयुक्त सर्वेक्षणाचे सूत्र ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरण सोडवून शकल्याने गोवा सरकार सर्वाेच्च न्यायालयात जाणार

म्हादई जलवाटप तंटा पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) – कर्नाटक सरकार प्रस्तावित कळसा प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू पहात आहे. यासाठी गोवा सरकारने प्रस्तावित कळसा प्रकल्पाच्या ठिकाणाचे संयुक्त सर्वेक्षण करण्याची ‘म्हादई प्रवाह’च्या बैठकीत केलेली मागणी कर्नाटकने नाकारली आहे. संयुक्त सर्वेक्षणाची मागणी ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरण पूर्ण करू शकत नसल्यास गोवा सरकार न्याय मिळवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडे दाद … Read more

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संतप्त पडसाद : विविध ठिकाणी निषेध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संतप्त पडसाद उमटत असून २४ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी आतंकवाद्यांसह पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणे आवश्यक !

महाराष्ट्र विद्युत् नियामक आयोगाच्या विद्युत् पुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची प्रतिवर्षी पुनर्गणना केली जाते.

वसईत पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध !

येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच पाकविरोधी घोषणा दिल्या.

आतंकवाद्यांचा निषेध करत डोंबिवली बंद ! 

डोंबिवली येथील ३ नागरिक आतंकवादी आक्रमणात ठार झाल्याने संतप्त झालेल्या येथील सर्वपक्षीय नेत्यांनी २३ एप्रिलला ‘डोंबिवली बंद’ची हाक दिली.

आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्या !

‘सर्व आतंकवाद्यांना ठार करा, ‘शूट ॲट साईट’ चे आदेश द्या’, पीडित कुटुंबियांची मागणी

काश्मीरमध्ये पर्यटन करणे हेच आतंकवादाला प्रत्युत्तर ! – संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे

काश्मीर हे पर्यटनावर अवलंबून आहे. ते बंद पाडण्याचा आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा डाव हाणून पाडण्यासाठी देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच आतंकवादाला प्रत्युत्तर आहे.

सागरी किनारपट्टीच्या राज्यांच्या मंत्र्यांसमवेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री मुंबईत बैठक घेणार !

देशातील सागरी किनारपट्टी असलेली ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन बैठक घेणार आहेत.

कठोर सैन्य कारवाई करून आतंकवाद्यांना जन्माची अद्दल घडवावी !

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांना जन्माची अद्दल घडेल, अशी कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने दादर (प.) रेल्वे स्थानकाजवळ येथे केलेल्या आंदोलनातून केली आहे.