सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत प्रदूषणकारी प्रकल्पांना बसणार चाप !
जिल्ह्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या गावांची एकूण संख्या २०७ झाली आहे. त्यामुळे या गावांत प्रदूषणकारी प्रकल्प होण्याची शक्यता उणावली आहे, अशी माहिती येथील डॉ. जयेंद्र परुळेकर आणि संदीप सावंत यांनी दिली.