सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘परात्पर गुरु’पदापर्यंतचा दैवी साधनाप्रवास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरविलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध जून २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधना आरंभ करून त्यांना ‘सद्गुरुपद’ प्राप्त झाल्यापर्यंतचा त्यांचा साधनाप्रवास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांनाआध्यात्मिक लाभ होणे

संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शोधनिबंध सिद्ध करतांना श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘वेबीनार’साठी आदल्या रात्री लिखाण करतांना श्री. आणि सौ. क्लार्क या दोघांनाही चैतन्य आणि उत्साह जाणवणे अन् ‘गुरुतत्त्वाकडून अतिशय वेगाने विचारांचा ओघ येत आहे’, असे जाणवून त्यांचा भाव दाटून येणे

शुद्धलेखनाच्या चुका टाळल्याने लिखाणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे…

सनातनच्या ३ गुरूंनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे !

ब्रह्मोत्सवापूर्वी वस्त्रालंकारांमध्ये १.५ ते ३.३ सहस्र मीटर सकारात्मक ऊर्जा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे वस्त्रालंकार ब्रह्मोत्सवात परिधान केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जा ४२ सहस्र ते १ लक्ष मीटरपेक्षाही अधिक झाली…

३ गुरु रथात विराजमान झाल्यावर रथातील चैतन्यात आणि ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे ३ गुरूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

‘देव भावाचा भुकेला आहे’, या उक्तीनुसार मंदिरात देवतेचे दर्शन घेतांना व्यक्तीच्या देवाप्रती असलेल्या भावानुसार तिला चैतन्य ग्रहण होते !

‘व्यक्तीने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी करण्यात आलेल्या चाचणीचे निष्कर्ष येथे देत आहे.