सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर त्यांच्यातील समष्टी भावामुळे श्रीरामाच्या चित्रातील देवतातत्त्व समष्टी-कल्याणार्थ कार्यरत होणे

‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर काय परिणाम होतो?’, हे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीत तुलनेसाठी म्हणून एका साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्याने त्याच्यावर काय परिणाम होतो ?, हेही अभ्यासण्यात आले.

भरतनाट्यम् विशारद होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी यांनी केलेला दोन प्रकारच्या घुंगरांचा तौलनिक अभ्यास

नृत्य प्रस्तुत करत असतांना पट्ट्याचे घुंगरू आणि दोरीत गुंफलेले घुंगरू असे दोन प्रकारचे घुंगरू आळीपाळीने बांधले होते. त्या वेळी देवाच्या कृपेने त्या दोन्हींच्या तौलनिक अभ्यासाची जी सूत्रे माझ्या लक्षात आली, ती येथे दिली आहेत.

विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये आणि डाळी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या संदर्भातील संशोधन !

‘आपण दैनंदिन आहारात विविध प्रकारची धान्ये, उदा. ज्वारी, बाजरी इत्यादी; कडधान्ये, उदा. मटकी, चवळी इत्यादी आणि डाळी, उदा. तुरडाळ, मूगडाळ इत्यादी यांचा उपयोग करतो…

संत देहाने जरी अत्यंत रुग्णाईत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचे कार्य अखंड चालूच असते !

‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) गत ८ मासांपासून बेशुद्धावस्थेत आहेत. पू. आजींवर वैद्यकीय उपायांसमवेत विविध आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यात येत आहेत…

सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांतून उत्तरोत्तर उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. हे उपकरण, लोलक आणि ‘पी.आय.पी.’ हे तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला.

बांधकाम करतांना ते ‘साधना’ म्हणून केल्यास त्या बांधकामातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात !

बांधकामासारखी कृती (वास्तूनिर्मिती) सेवाभावाने केली, तर त्या बांधकामात (वास्तूत) पुष्कळ सात्त्विकता निर्माण होते !

विविध प्रकारच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या संदर्भातील संशोधन !

देवापुढे प्रतिदिन तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, तर किमान . . . जेणेकरून त्यांच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यमय स्पंदनांचा आपल्याला लाभ होईल, तसेच वाढदिवस, धार्मिक विधी इत्यादी प्रसंगी तुपाच्या निरांजनाने औक्षण करा, जेणेकरून औक्षण करून घेणार्‍याला सात्त्विकतेचा लाभ होईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.

अवघ्या ३ मासांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील मूर्ती आणि चित्रे यांच्या चैतन्यात विलक्षण वाढ होणे

पूजेतील अन्य वस्तू उदा. घंटा, शंख आदी यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. यातून ‘काळानुरूप आणि कार्यानुरूप विविध देवीदेवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहेत’, असे लक्षात येते.