पाश्चात्त्यांच्या संपर्कात येऊनही वैदिक धर्म आणि संस्कृती टिकून रहाणे
आजच्या औद्योगिक संस्कृतीच्या भीषण आपत्तीतही वैदिक म्हणजे, हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळली आहेतच. आतला माणूस कायम आहे. पोशाख तेवढा पालटलेला आहे.
आजच्या औद्योगिक संस्कृतीच्या भीषण आपत्तीतही वैदिक म्हणजे, हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळली आहेतच. आतला माणूस कायम आहे. पोशाख तेवढा पालटलेला आहे.
दूध, तूप यांचे सतत सेवन केल्याने शरिराचे घटक अतिशय बलवान होतात. झालेले रोग ते बरे करतातच, तसेच भावी रोगकारक दोष शरिरात उत्पन्न होऊ शकत नाहीत किंवा झाले, तरी ते वाढू शकत नाहीत…
‘केवळ कर्मसंन्यासामुळे सिद्धी, म्हणजे मुक्ती नाही. श्रीकृष्णाला सांगायचे आहे की, ज्याला ज्ञान नाही, त्याला कर्म सोडणे (कर्मसंन्यास) अंगलटी येईल. सिद्धी दूरच; पण अधःपात होईल.
‘आज वैदिक प्रणाली उद्ध्वस्त होत आहे. सर्वनाशाचा भीषण प्रसंग आहे आणि आमची ज्वलंत अस्मिता जागवली नाही, तर जी थोडी धुगधुगी आहे, तीसुद्धा निघून जाईल.
आम्ही अंधारात रहायचे ठरवले, घराच्या खिडक्या-दारे बंद करून घेतली. सूर्याचा प्रकाशच येऊ दिला नाही, तर दोष कुणाचा ? असंख्य दिवे उजळले आहेत. आम्हीच ते दिवे विझवून टाकण्याकरता प्रयत्न केले आहेत ना !…
‘पाश्चिमात्यांचे अंधानुकरण हे भारतियतेला पूर्ण परकीय आणि विरोधी आहे. ते अधःपतित करणारे आणि अखेर सर्वनाशाला कारण होणारे आहे. हे कळूनसुद्धा आम्ही आज पाश्चिमात्यांचे अंधानुकरणाने मोहून गेलो आहोत.
‘अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफल त्याग आणि शांती ही उत्तरोत्तर अशी साधने आहेत. अभ्यासामुळे ज्ञान होते. ध्येयाचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ध्यान करता येते. ध्यानमग्न मनुष्यापासून कर्मे दूर होतात…
‘हे जे धर्मसुधारक आहेत, यांची आम्हाला भीती वाटते. धर्माचा परलोकाशी संबंध तोडून धर्माचरणाने प्राप्त होणारे अदृष्ट आणि अपूर्व ज्ञान वाळीत टाकून हे ‘केवळ भौतिक सुखाकरता धर्म आहे’, असे मानतात आणि त्याच धारणेने हे सुधारणा करतात.
‘धर्मशास्त्रे आणि श्रीमद्भगवद्गीता सिद्धांत सांगतात. त्यामुळे मानवात दृढता, खंबीरपणा आणि मूल्ये होती. त्याकरता प्राणांची आहुती देण्याची जिद्द होती. आज कुणाला शब्द फिरवण्यात संकोच वाटत नाही…
आधी कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांवर उच्च वर्गाच्या उन्नत गुणसंपत्तीचा प्रभाव पडला पाहिजे. त्यानंतर ‘आम्हीसुद्धा असे चांगले होऊ’, अशी भावना त्या कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे…