आतंकवाद पसरवणार्या देशाशी संबंध ठेवू शकत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.
एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.
इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशात १९ मार्च या दिवशी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशात नव्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीवरून झालेल्या हिंसाचारानंतर आता याच खंडातील पेरू देशात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी सुरक्षादलांनी गोळीबार केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला.
आंदोलकांना संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालय येथे जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र, आंदोलक पुढे जात राहिले.
पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते.
अमेरिकेतील इंडियाना भागात असलेल्या पज्यू विद्यापिठात शिकणार्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची ४ ऑक्टोबरच्या रात्री विद्यापिठाच्याच वसतीगृहात हत्या करण्यात आली. वरुण मनीष छेडा असे या २० वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या खोलीत रहाणार्या कोरियन विद्यार्थ्याला चौकशीसाठी अटक केली आहे.
‘लॉस टेक्विलेरोस’ या गुन्हेगारी टोळीने या गोळीबाराचे दायित्व घेतले आहे.
हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होते, तर विदेशात अल्पसंख्यांक असणार्या हिंदूंच्या मंदिरांत तोडफोड झाली, तर आश्चर्य ते काय ! ही स्थिती पालटण्यासाठी भारताची इस्रायलप्रमाणे पत आणि धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्र १० सहस्र किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य गाठू शकते.
जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !