महिला कीर्तनकारांमुळे समाजात संस्कारांची वाढ होणार ! – सौ. सुलक्षणा सावंत

या कार्यक्रमाला पद्मश्री विनायक खेडेकर, समाजसेविका सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत, चित्रकार शिवानंद खेडेकर, सौ. तनुजा शिरोडकर, शिबिराच्या संयोजिका सौ. शुभदा सावईकर, गोमंतक संत मंडळाचे अध्यक्ष ह.भ प. सुहास वझेबुवा आदी उपस्थित होते.

प्रसिद्ध चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांचा ‘मावळ मराठा’ पुरस्काराने सन्मान !

श्री. सदानंद खोपकर यांच्या ‘एकावन्नी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. हा काव्यसंग्रह म्हणजे श्री. सदानंद खोपकर यांचे २५ वे पुस्तक होय. सदानंद खोपकर हे पत्रकारितेचे व्रत म्हणून हे वृत्तपत्र चालवत आहेत.’’

देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतीकारकांच्या बलीदानाचामोठा वाटा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

क्रांतीकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्यासच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल, हे निश्चित !

Pramod Mutalik President Sriram Sena : महिलांनी स्वसंरक्षणार्थ बॅगेमध्ये त्रिशूळ ठेवावे !

मूठ सोडून ६ इंच लांब असले, तर ते शस्त्र ठरते; पण आम्ही ३ इंचाचे त्रिशूळ देत आहोत. त्यामुळे आपण त्रिशूळ बाळगण्यास का घाबरायचे ?

पूर्वजांचा शौर्याचा इतिहास न शिकवता ‘जगज्जेते’ नसणार्‍यांचा इतिहास आपल्यावर लादला गेला ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञ

भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष श्री. प्रदीप रावत आणि अन्य उपस्थित होते.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात राज्यभरातील भजनी मंडळांची भजन सेवा !

या भजन सेवेत अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर, वैराग, लातूर, पुणे, बारामती इत्यादी ठिकाणच्या भजनी मंडळांची भजन सेवा होणार आहे, तरी भजन सेवेचा आनंद लुटू इच्छिणार्‍या सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सव !

२६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी पहाटे २ ते ४ प्रभातफेरी, पहाटे ४ ते ५ नामस्मरण, पहाटे ५ वा. काकड आरती, यानंतर श्रींचे दर्शन, ११ वाजता महानैवेद्य आरती, दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याचा महानैवेद्य श्रींना अर्पण होईल.

Mohan Bhagwat In Valsad : आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन होऊ नये ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आमीष आणि भीती यांच्या आधारे धर्मपरिवर्तन व्हायला नको; कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो. लोभ आणि भीती यांच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म पालटू नये, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

DMK minister Ponmudi : तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील मंत्री पोनमुडी यांचा कपाळावरील धार्मिक टिळ्यावरून अश्लील विनोद

मंत्रीपदावर असणार्‍याने हिंदूंच्या धार्मिक टिळ्यावरून अश्लील विनोद करणे, हा गंभीर अपराध आहे. अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे अन् त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे !

‘भारत रक्षा मंचा’च्या वतीने  पुणे येथे व्याख्यानाचे आयोजन !

भारत रक्षा मंच, पुणे यांच्या वतीने एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १३ एप्रिल २०२५ या दिवशी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत डेक्कन जिमखाना कॉर्नर, पुणे येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र’ येथे होणार आहे.