Dismantle Terror Camps : जर आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे बंद केली नाहीत, तर.. ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरविना जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीर एक ‘परदेशी प्रदेश’ आहे. आतंकवादाचा व्यवसाय चालवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरची भूमी वापरली जाते. पाकव्याप्त काश्मीरचा वापर आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी केले जात आहे.

माझे वक्तव्य साईभक्तांच्या संदर्भात नसून ते येथे वाढलेल्या गुन्हेगारीच्या संदर्भात ! – डॉ. सुजय विखे-पाटील

शिर्डीतील प्रसादालयात विनामूल्य भोजन करणार्‍यांच्या संदर्भात मी जे वक्तव्य केले, त्यात काहीही चूक नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. शिर्डी येथे येणार्‍या भक्तांमध्ये आम्ही ‘साईबाबा’च पहातो. साईभक्तांविषयी आमच्या मनात काही नाही.

विशाळगडावर उरूस भरवण्यास अनुमती दिल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महाआरतीची चेतावणी !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.

Nitesh Rane On Shri Krishna Janmabhoomi : अयोध्या मिळवली, आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार ! – नितेश राणे, मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री

जे आमचे आहे, ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. येथील इंच न् इंच भूमी आमची आहे. अयोध्या मिळवली आणि आता श्रीकृष्णभूमीही मिळवणार, असा विश्‍वास मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Pune Hindutva Activists Thwart Conversion : पिंपरखेड (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठांनी १५० हून अधिक हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला !

धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना ! ख्रिस्ती धूर्तपणे हिंदु नावे असलेल्या संस्था उघडून हिंदूंचे धर्मांतर करतात, हे लक्षात येते !

प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत’, अशी प्रार्थना करत, ‘प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले.

Ghaziabad Proposed DharmSansad : यति नरसिंहानंद यांच्या धर्मसंसदेविषयी माजी प्रशासकीय अधिकार्‍यांना पोटशूळ !

धर्मांधांचे खरे स्वरूप कुणी उघड केल्यावर संबंधितांवर तुटून पडणारी निधर्मीवाद्यांची टोळी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी नेहमीच मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

Narayana Murthy : ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत ! – नारायण मूर्ती,  ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक

आम्हाला आमच्या आकांक्षा उंचवाव्या लागतील; कारण ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत. आपण कष्ट करण्याच्या स्थितीत नसलो, तर कष्ट कोण करणार? तरुणांनी हे समजून घ्यायचे आहे की, भारताला पहिल्या क्रमांकावर आणण्याासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील

World Hindu Economic Forum : ‘एकत्र असलो, तर सुरक्षित राहू’ या पंतप्रधानांच्या मंत्राच्या आधारे चालायला हवे ! – प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ मिशन चालू करून ‘एक हैं तो सेफ हैं’चा (‘एकत्र असलो, तर सुरक्षित राहू’) मंत्र दिला. त्या आधारे आपण विकासाच्या दृष्टीने पुष्कळ काही करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हा मंत्र घेऊन चालायला हवे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

साकेत महायज्ञात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक !

पावणे येथील गामी मैदानात ‘सद़्‍गुरु फाऊंडेशन’च्‍या वतीने आयोजित साकेत महायज्ञाला भक्‍तांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा महायज्ञ १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यज्ञात सहभाग घेतला आणि रुद्राभिषेकासह हवनात आहुती दिली.